शेवगावात पावसामुळे भाजीपाला कडाडला !
शेवगाव : पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसामुळे भाजीपाला सडत असून, घाऊक बाजारात दर दिवशी येणार्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले असून, ते दुपटीने वाढले आहेत. दुसरीकडे; मात्र सफरचंदाचे दर कमी झाले. शंभर रुपायाला सव्वा किलो ते दीड किलो सफरचंद मिळत आहेत, जे एक महिन्यापूर्वी दोनशे रुपये किलो होते. तसेच, शेतकर्यांनी शेतामध्ये … The post शेवगावात पावसामुळे भाजीपाला कडाडला ! appeared first on पुढारी.http://dlvr.it/SYRLTL
0 Comments: