‘जलजीवन’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी! शासनाचा निर्णय
नगर : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेकडून राबविल्या जाणार्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांच्या कामांच्या तपासणीसाठी आता राज्य सरकारने त्रयस्थ समितीची नियुक्ती केली आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअयर्स लि. या कंपनीकडे तपासणीचे काम देण्यात आले आहे. ही समिती योजनांच्या कामांची पाहणी करून तसा अहवाल तयार करणार आहे. दरम्यान, या निर्णयाने ‘जलजीवन’चा सुरू असलेल्या सावळा गोंधळ उजेडात येण्याची शक्यता … The post ‘जलजीवन’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी! शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.http://dlvr.it/SS0Bk4
0 Comments: