‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय वायरल; पहा व्हिडिओ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांचे शुटींग थांबले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाउन  वाढत असल्याने मालिकांचे शुटींग इतर राज्यात हलवण्यात आले आहे. मालिकांचे शुटींग करता करता कलाकारांचे एकमेकांबरोबरचे बोन्डीग चांगले झालेले दिसते.

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शुटींग दणक्यात सुरु झाले आहे. या मालिकेतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या मालिकेबरोबरच या मालिकेतील पात्रांना चाहत्याची पसंदी आहे.

नुकतेच या मालिकेच्या सेटवर ओम म्हणजेच अभिनेता शाल्वचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुटींगमधून वेळ मिळताच कलाकारांची धमाल मस्ती चालू असते. सतत आपल्याला त्यांचे फोटोज आणि विडीओ पाहायला मिळतात. शुटींगमधून वेळ मिळताच स्वीटू म्हणजे अभिनेत्री अन्विता फलटणकर विडीओ शेअर करत असते.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटूने काहीच दिवसांपूर्वी तिचा आणि मालिकेतील तिचा भाऊ चिन्याचा विडीओ  इंस्टाग्राम वर  शेअर केलेला पाहायला मिळतोय. त्या दोघांनी ‘ओ हो हो हो ….’ या गाण्यावर डान्स केलेला पाहायला मिळतोय. त्यांच्या विडीओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत सध्या दिलचस्प कहाणी सुरु आहे. ओमने मोमोसोबत साखरपुडा करण्यास नकार दिला आहे. एकीकडे स्वीटूच्या घरचे मोहन सोबत तिच्या लग्नाच्या तयारीला लागले आहे तर दुसरीकडे ओम स्वीटूला लग्नासाठी  मानवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. ओमच स्वीटू सोबत लग्न होईल की नाही? तो तिच्या घरच्यांची मने जिंकील की नाही? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले पाहायला मिळतात.

हे ही वाचा –

चाचणीच्या अगोदर कोरोना पाॅझीटीव्ह आहोत की नाही कसं ओळखायचं? एम्सने सांगीतल्या ह्या टिप्स

आशियातील सर्वात दुर्दैवी देश! जिथे मुलांना जगण्यासाठी विकावी लागताहेत स्वत:ची खेळणी

म्हणून निर्मात्यांनी घेतला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका बंद करण्याचा निर्णय


७२ च्या दुष्काळात मफतलालच्या सुखडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं…

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. औषधांपासून हॉस्पिटलमधल्या बेडचा तुटवडा जाणवतोय. ऑक्सिजन अभावी लोक हात पाय आपटून मरत आहेत. सरकारने देखील हात टेकावेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मदतीचा ओघ सुरु झाला आहे, मात्र नेमकी मदत कशी करायची आणि संकटग्रस्तांना कशी पोहचवायची हा प्रश्न अनेकांपुढे उभा राहिला आहे.

नेमकी हीच परिस्थिती एका दुष्काळावेळी महाराष्ट्रात उभी होती.

साल होतं १९७२. सलग तिसऱ्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. पावसाची कोणतीच लक्षणे नव्हती. शेतातील उभं पीक जळून गेलं होतं.अन्न पाण्यावाचून गोठ्यातली जनावरे मरून गेली होती. कोणाच्याच घरात एक वेळच अन्न नव्हतं. बारा बलुतेदारांपासून गावच्या पाटलांपर्यंत खेडोपाडी हीच अवस्था होती.

फक्त विदर्भ मराठवाडा नाही तर संपन्न म्हणवल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही पाण्याच्या टँकरची वाट बघितली जात होती. भूकबळीची संख्या वाढू लागली. महाराष्ट्रा इतके नसले तरी दुष्काळामुळे संपूर्ण देशातही असेच हाल सुरु होते.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. ते स्वतः कृषिपुत्र होते. महाराष्ट्रात हरित क्रांतीच स्वप्न बघणाऱ्या वसंतराव नाईकांना देखील असाह्य झाल्या सारखं वाटत होतं. ग्रामीण भागात उपासमारीमुळे होणारे हाल बघवत नव्हते.

अन्नधान्याची टंचाई आणि दुष्काळाचा अभूतपूर्व उच्चांक १९७२ साली गाठला होता.

याच काळात वि.स.पागे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली रोजगार हमी योजना लागू करण्यात आली. गावोगावी रस्ते बांधणे वगैरेची कामे काढून लोकांना रोजगार पोहचवण्यात येऊ लागला. पूर्वी फक्त गावातले काम नसणारे शेतमजूर या रोहयोच्या कामावर जायचे.

पण दुष्काळाचा फटका एवढा मोठा होता की मोठमोठे बागायतदार देखील या रोजगाराच्या कामावर येऊ लागले.

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावती दौरे काढले. रणरणत्या उन्हात वसंतराव नाईक फिरत होते. अधिकाऱ्यांच्या गाठभेटी घेत होते. दुष्काळी कामे कशी सुरु आहेत याची पाहणी करत होते. ठिकठिकाणी पाझर तलावांच्या बांधणी साठी प्रोत्साहन देत होते. प्रसंगी प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला तोंड देऊन त्यांना शांत करत होते.

राबणाऱ्या लोकांच्या हाताला काम मिळाले पण त्यांच्या अन्नाचा प्रश्न महत्वाचा होता.

धान्यांची सरकारी गोदाम रिकामी होती. जर लोकांना समजले की, राशनचे धान्य येणार आहे, दोन दिवस अगोदर लोक गोधड्या घेऊन तेथे नंबर लावून झोपत असे. राशनवर येणारे धान्य म्हणजे लाल गहु, लाल ज्वारी व खूप निकृष्ट दर्जाचे असे. दुष्काळी बरबड्याच्या भाकऱ्या खाल्ल्या जात होत्या. पण यातून पोषण मिळत नव्हतं. यावर उपाय काय हे मुख्यमंत्री शोधत होते. त्यात कोणी तरी त्यांना सुखडी बद्दल सांगितलं.

सुखडी हा मुख्यतः गुजरात राजस्थानमधल्या दुष्काळी भागातला पदार्थ. गूळ, दूध व गव्हाचे मिश्रण करून त्यातले पाणी काढून टाकले जाते. याच्या वड्या केल्या जातात. हा पदार्थ महाराष्ट्रात वाटायचा असं ठरलं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सुखडी बनवणार कोण आहे पुरवठा कोण करणार हा प्रश्न उभा राहिला.

तेव्हा समोर आले सुप्रसिद्ध उद्योगपती अरविंद मफतलाल.

मफतलाल हे टेक्स्टाईलमधील मोठं नाव. विसाव्या शतकात अहमदाबाद मध्ये सुरु झालेल्या कापड गिरणीपासून मफतलालची सक्सेस स्टोरी सुरु होत होती. अरविंद मफतलाल यांच्याकडे जेव्हा कंपनीची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी टेक्स्टाईल बरोबरच इतर व्यवसायांमध्ये देखील आपला जम बसवला. देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहामध्ये त्यांचा समावेश केला जाऊ लागला.

एकदा बिहार मध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून अरविंद मफतलाल पाटण्याला गेले होते. तिथे त्यांना संत रणछोडदास यांचं नाव कानावर पडलं. अरविंद मफतलाल यांनी त्यांची भेट घेतली. दुष्काळ, महापूर, वादळ अशा नैसर्गिक संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी रणछोडदास महाराजांनी सद्गुरू सेवा मंडळाची स्थापना केली होती. अरविंद मफतलाल हे रणछोडदास महाराजांच्या कार्याने इतके प्रभावित झाले कि त्यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं.

रणछोडदास महाराजांनी १९६८ साली अरविंद मफतलाल यांना सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष बनवलं. देशभरात येणाऱ्या संकटात ही सन्घटना अग्रेसर राहून कार्य करत होती.

७२ च्या दुष्काळात जेव्हा महाराष्ट्र सरकारपुढे सुखडी बनवण्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा अरविंद मफतलाल धावून आले. त्यांनी मुंबईत सद्गुरू सेवा सन्घटनेतर्फे मोठ्या प्रमाणात सुखडी बनवण्यास सुरवात केली. याच्या वड्या बनवून त्या राज्यभरात पोहचवल्या.

लहान मुलांना पोषण म्हणून बनवलेला हा पदार्थ रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला दिला जाऊ लागला. दुष्काळात लोकांना जगवणारी सुखडी मिठाई समजून लोक खात होते. यात गरीब श्रीमंत सगळ्यांचा समावेश होता. पुढे राज्यात इतरत्र देखील सुखडी बनू लागली. नगरच्या झुम्बरलाल सारडा यांच्या जिनिंग फॅक्टरी मध्ये बनवली जाणारी सुखडी तर गिनीज बुक मध्ये जाऊन पोहचली असं म्हणतात.

वसंतराव नाईक यांचं नेतृत्व, वि.स.पागे यांची रोजगार हमी योजना आणि मफतलाल यांची सुखडी याच्या जोरावर महाराष्ट्र दुष्काळाच्या महासंकटातून पार पडला. असं म्हणतात की ७२ च्या त्या दुष्काळाने महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी स्थित्यांतरे घडवून आणली. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. सांस्कृतिक, समाजव्यवस्थेमधील बदल घडवून आणले.

आज या दुष्काळाच्या आठवणी धूसर झाल्या आहेत मात्र जुन्या लोकांना ७२ चा दुष्काळ म्हटला की महाराष्ट्राला जगवणारी सुखडी ही नक्की आठवतेच.

हे ही वाचा भिडू.

 

The post ७२ च्या दुष्काळात मफतलालच्या सुखडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं… appeared first on BolBhidu.com.



बापरे! टेलिव्हिजनवरील सीता म्हणजेच दिपीका चिखलियाने केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

१९८७ मध्ये सुरु झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत सीताची भुमिका साकारुन घराघरात ओळख बनवणारी अभिनेत्री दिपीला चिखलीया ५६ वर्षांची झाली आहे. दिपीकाला आजही लोकं तिच्या सीताच्या भुमिकेसाठी ओळखतात. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही रोचक गोष्टी.

१५ वर्षापासूनच दिपीकाने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्यामूळे त्यांना अभिनयाची खुप चांगली जाण होती. १९८३ मध्ये सुम मेरी लैला चित्रपटातून दिपीकाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. पण हा चित्रपट दिपीकासाठी काही खास करु शकला नाही.

दिपीकाने चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांना खरी ओळख टेलिव्हिजनने दिली. १९८५ मध्ये दादा दादी की कहानियां मालिकेतून तिने टेलिव्हिजन विश्वास प्रवेश केला. पण दिपीला प्रसिद्धी, पैसा आणि यश रामायण मालिकेतूनच मिळाले.

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतून दिपीकाला घराघरात ओळख मिळाली. एवढेच नाही तर लोकं दिपीकाची पुजा करु लागले. लोकांनी टेलिव्हिजनवरील सीतेला खऱ्या आयूष्यात पुजायला सुरुवात केली. रामायण मालिकेनंतर दिपीकाने अनेक मालिका आणि चित्रपट केले. पण त्यांना आजही लोकं सीता म्हणूनच ओळखतात.

रामायण मालिका तेव्हाच नाही तर आजही तेवढीच प्रसिद्ध आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये परत एकदा दाखवण्यात आली होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मालिका जीवंत केली होती. त्यांनी निभावलेल्या भुमिका अजरामर आहेत.

दिपीका या मालिकेमूळे प्रसिद्ध तर झाल्या होत्या. पण सीतेच्या भुमिकेमूळे त्यांना करिअरमध्ये दुसरी कोणतीही भुमिका निभावता आली नाही. सीतेची इमेज मोडून अभिनयात काही तरी वेगळं करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. पण त्यांना कोणत्याही गोष्टीत यश मिळाले नाही.

खुप कमी लोकांना माहीती असेल की, दिपीकाने त्यांच्या करिअरमध्ये अनेक बी ग्रेड चित्रपट देखील केले आहेत. पण त्यांना त्यातही यश मिळाले नाही. शेवटी त्यांनी लग्न करुन अभिनयाला रामराम ठोकला आणि संसाराकडे लक्ष दिले. लग्नानंतर दिपीका यांना दोन मुली झाल्या. आज त्या आपल्या कुटूंबासोबत आनंदाने राहत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार
शुटींग संपताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकार करतात ‘अशी’ धमाल; पहा व्हिडीओ
जाणून घ्या ७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री मौसमी चॅटर्जीची कहानी
‘लागीर झालं जी’ मधील साध्या भोळ्या जयडीचे हॉट फोटो व्हायरल; फोटो पाहून घायाळ व्हाल


स्वयंपाक केला नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला मारले; बॅटच्या फटक्यात पत्नीचा मृत्यु

पती पत्नीचे भांडण नेहमीच होत असते. अनेकदा स्वयंपाच्या कारणावरुन शुल्ल शुल्लक कारणांवरुन भांडण होत असतात. पण कधीकधी हे भांडण विकोपाला जाऊन अनेक धक्कादायक घटना घडत असतात.

आता अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. स्वयंपाक न केल्याच्या शुल्लक कारणावरुन एका पतीने आपल्या बायकोला बॅटने मारहाण केली आहे. या घटनेत त्या महिलेचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

२१ वर्षीय असणाऱ्या या महिलेचे नाव कोमल राहूल जाधव असे होते. तर २५ वर्षीय असणाऱ्या तिच्या पतीचे नाव राहूल बाळोसा जाधव असे आहे. या घटनेनंतर राहूलला अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या कुपवाड भागातील आहिल्यानगर झोपडपट्टीत हा प्रकार घडला आहे.

कोमल आणि राहूल हे दाम्पत्य आहिल्यानगर झोपडपट्टीत राहत होते. कोमलने स्वयंपाक न केल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी राहूल नशेत होता. त्यामुळे त्याने स्वयंपाक नाही केला, मला भुक लागलेली आहे, म्हणत रागाच्याभरात घरात असलेल्या बॅटने मारहाण केली.

तसेच तिला घरातून हाकलून देईल अशी धमकी दिली. त्या मारहाणमध्ये कोमल गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर कोमलने कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात राहूल विरोधात तक्रार दाखल केली. तिची प्रकृती खराब झाल्याने तिला रुग्णालयात दाखळ करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.

आता कुपवाड पोलिस ठाण्यात राहूल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी राहूलला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदींमुळे भारतावर भूतानकडून मदत घेण्याची वेळ आलीय, कुठे नेऊन ठेवला रे देश माझा?
प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार
दिग्दर्शकाने घेतला होता रिना रॉयच्या मजबूरीचा फायदा; द्यावा लागला सेमी न्यूड सीन


मोदींमुळे भारतावर भूतानकडून मदत घेण्याची वेळ आलीय, कुठे नेऊन ठेवला रे देश माझा?

काँग्रेस आज सत्तेत असती तर भारत महासत्ता झाला असता किंवा नसता, पण भूतान सारख्या देशाकडून मदत घेण्याएवढी वाईट परिस्थिती नक्कीच नसती. अशी जोरदार टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली आहे. भुतानकडून मदत घेतल्याने त्यांनी आज नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

देशात सध्या कोरोनाने हाहाकार उडवला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड, रेमडेसीवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर देखील उपलब्ध होत नाहीत.

यामुळे केंद्र सरकारने मदतीचे आवाहन केले आहे, याला प्रतिसाद देत अनेक देशांनी भारताला मदत केली आहे. यामध्ये छोटा देश असलेल्या भुतानने देखील ऑक्सिजनसह वैद्यकीय मदत देण्याची घोषणा केली आहे.

यामुळे भूतानसारख्या छोट्या देशाकडून आपल्याला मदत घेण्याची वेळ आली हे खेदजनक आहे, काँग्रेस आज सत्तेत असती तर भारत महासत्ता झाला असता किंवा नसता, पण भूतानसारख्या देशाकडून मदत घेण्याएवढी वाईट परिस्थिती नक्कीच नसती.

‘कुठे नेऊन ठेवला रे देश माझा’, अशी जोरदार टीका भाई जगताप यांनी केली आहे. यामुळे आता या मदतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. भूतानने मदत देण्याचे जाहीर केले आहे.

तसेच भारतीय मोठे उद्योजक असलेले रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह अनेकांनी मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. यामुळे परिस्थिती बदलण्यास काहीशी मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

बुधवार पेठेतील महिलांसाठी ही तरुणी ठरलीय देवदुत; करतेय असं काम की तुम्हीही म्हणाल वा!

अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल

रिलायन्सचा मदतीचा सपाट सुरूच! १००० बेडचे कोविड सेंटर उभारणार, उपचारही मोफत

 


प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार

आत्तापर्यंत आपण अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिजे आहेत. आज आम्ही तुम्हाला टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकारांचे जुने फोटो पाहणार आहोत. ज्यात ते खुपच वेगळे दिसत आहेत.

जेठालाल, तारक मेहता, आत्माराम भिडे,अय्यर, बबीता, माधवी, अंजली कोमल, डॉ हाथी आणि संपूर्ण टपूसेना भारतामध्ये प्रसिद्ध आहे. हि मालिका लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करत आहे. सर्वजण हि मालिका बिंधास्तपणे पाहू शकतात.

श्याम पाठक – मालिकेत पत्रकार पोपटलालची भुमिका निभावणारे अभिनेते श्याम पाठक खुप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. श्याम लहानपणा खुपच बारीक होते. पण तरीही त्यांचे लहानपणीचे फोटो खुप चांगले दिसतात.

दया वकानी – चार वर्षांपासून द्या भाभी मालिकेतून गायब आहेत. त्यांनी मालिका सोडली असल्याचे बोलले जात आहे. पण त्यांचे फॅन्स अजूनही त्यांची वाट बघत आहेत. दया भाभीचे लहानपणीचे फोटो बघून त्यांना ओळखणे खुप कठीण आहे. दया भाभी लहानपणी खुपच गोंडस दिसत होत्या.

मुनमुन दत्ता – मालिकेतील सर्वात स्टायलिश पात्र बबिताचे आहे. हे पात्र अभिनेत्री मूनमून दत्ताने निभावले आहे. मूनमून दत्ता तिच्या भूमिकेसाठी खुप प्रसिद्ध आहे. त्यासोबतच ती तिच्या लुकसाठी देखील खुप प्रसिद्ध आहे. आज स्टाईल आयकॉन असणारी प्रसिद्धी मिळण्याअगोदर खुप वेगळी दिसत होती.

झील मेहता – २००८ मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची सुरुवात झाली होती. त्यावेळी झील मेहते सोनू भिडेची भुमिका निभावली होती. आज झील खुपच सुंदर आणि ग्लॅमर्स दिसते. तिला ओळखणे कठीण झाले आहे.

कुश शाह – मालिकेची सुरुवात झाल्यापासून गोली म्हणजेच कुश शाह मालिकेचा महत्वपूर्ण भाग आहे. कुश आज खुप हॅंडसम दिसतो. पण त्याच्या लहानपणी तो खुप गुटगुटीत आणि गोंडस दिसत होता. त्याचे लहानपणीचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते.

टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचा समावेश होतो. मालिका गेली १२ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र खुप जास्त प्रसिद्ध आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे करोडो चाहते आहेत.

हि मालिका एका गोकूलधाम सोसायटीच्या आवतीभोवती फिरते. या सोसायटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र प्रेमाने राहत असतात. या सोसायटीमध्ये अनेक परिवार आहेत. त्याच परिवारातील सदस्यांच्या आयूष्यात अनेक वेळा संकट येतात आणि त्या संकटाचा सामना ते सगळेजण मिळून करतात.

या मालिकेची खासियत म्हणजे यातील विनोद. यामध्ये अगदी हलकेफुलके विनोद दाखवले जातात. त्यामूळे हि मालिका सहपरिवार सहकुटूंब पाहता येते. मालिकेच्या याच विषेशतेमूळे हि मालिका गेले बारा वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. टेलिव्हिजनवर खुप कमी मालिका एवढा काळ चालतात.

महत्वाच्या बातम्या –
अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल
राजकूमारला प्रचंड घाबरायचे रजनीकांत; एकदा तर हात जोडून केली ‘ही’ विनंती; वाचा पुर्ण किस्सा
शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप
रोज सेटवर येऊन बसायची हेमामालिनीची आई; फिरोज खानला एकही रोमॅंटीक सीन करू दिला नाही


पोलीस पत्नी ड्युटीवर निघाली होती, पतीने भररस्त्यात अडवले अन्...

अमरावती: शहर पोलीस विभागात कार्यरत पत्नी गेल्या दीड वर्षांपासून माहेरी राहत होती. पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना, पतीने तिला जोग स्टेडियमसमोरील मार्गावर थांबवले. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. रस्त्यांवर बघ्याची गर्दी झाली होती. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीड वर्षांपासून माहेरी राहणाऱ्या एका महिला पोलिसाला तिच्याच पतीने भररस्त्यात मारहाण केली. ही घटना शहरातील जोग स्टेडियमसमोरील मार्गावर घडली. पीडित महिला पोलिसाने या घटनेची तक्रार बुधवारी (ता. २८) गाडगेनगर पोलिसांत दिली. तक्रारदार महिला पोलिसाच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात पोलिसांनी मारहाण करणे तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पती सातत्याने शारिरीक व मानसिक त्रास देत असल्यामुळे, पत्नी गेल्या दीड वर्षापासून माहेरी राहत आहे. २६ एप्रिलला तक्रारदार महिला पोलीस ही पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना, पतीने तिला जोग स्टेडियमसमोरील मार्गावर थांबवले. यावेळी तिला शिविगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच प्रथम फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु हा प्रकार घडला ते ठिकाण गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे पीडित महिला पोलिसाने या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

परदेशातील मदत तर नाकारलीच, उलट स्वतः इतर उध्वस्त देशांना उभं राहण्यासाठी निधी दिला.

कोरोनाने भारतात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला विविध स्तरावरुन मदत येत होती. यात जगभरातील विविध देशांकडून पण मदत स्विकारली जात होती. त्याच प्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेने देखील मदतीचा प्रस्ताव ठेवला होता. पण काल अचानक बातमी आली की हा प्रस्ताव भारतानं नाकारला. याला भारताकडून कारण देण्यात आलं,

भारतात याची गरज नाही. इथं आधीपासून एक मजबूत यंत्रणा कार्यरत आहे, आम्ही या परिस्थितीशी मुकाबला करत आहोत.

असाच काहीसा प्रसंग २००४ मध्ये पण घडला होता. त्यावेळी देखील भारत असाचं संकटात सापडला होता. पण त्यावेळी भारतानं परदेशातील मदत तर नाकारलीच, उलट स्वतः इतर उध्वस्त देशांना उभं राहण्यासाठी निधी दिला होता.

डिसेंबर २००४. भारतात डॉ. मनमोहनसिंग यांच सरकार येवून उणे-पुरे सहा महिनेच झाले असतील. शेवटच्या आठवड्यात देश नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या तयारीत होता, आणि अचानक २६ डिसेंबरला भयंकर त्सुनामी किनारपट्टीच्या भागात येवून धडकली.

भारतात जवळपास १३ राज्यांना याचा फटका बसला. प्रचंड मोठी जीवित आणि वित्त हानी झाली होती. सरकारी आकड्यानुसार जवळपास १६ हजार २७९ जण मृत्युमुखी पडले होते. लाखो जणांची घर-दार उध्वस्त झाली होती.

तर जगभरात १३ देशांना या त्सुनामीचा फटका बसला होता. १८ लाख लोक बेघर झाली होती. श्रीलंका, इंडोनेशिया या देशांमध्ये मृत्यु झालेल्या लोकांची तर गिणती पण होतं नव्हती.

अशा परिस्थितीमध्ये इतर देशांसह भारताला देखील अनेक देश, अनेक आंतरराष्ट्रीय संस्था पुढे सरसावल्या. पण त्याच वेळी तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घोषणा केली. म्हणाले,

“हमारा मानना है, हम अपने आप इस स्थिति का सामना कर सकते हैं. अगर जरूरत पड़ी तो हम उनकी (विदेश) मदद लेंगे.

मनमोहनसिंग यांची ही घोषणा भारताच्या आपत्ती प्रसंगी मदत घेण्याच्या धोरणात एक मोठा बदल करणारी ठरणार होती. कारण त्याआधी उत्तरकाशी भूकंप (१९९१), लातूर भूकंप (१९९३), गुजरात भूकंप (२००१), बंगाल चक्रीवादळ (२००२) आणि बिहार महापूर (२००४) या आपत्तींच्या प्रसंगी आपण परदेशातुन मदत घेतली होती.

पण त्यानंतर सरकारकडून तात्काळ प्रभावित राज्यांपर्यंत मदत पोहचवण्यास सुरुवात झाली. लोकांना वाचवणं, त्यांच पुनर्वसन आणि पुनर्निर्माण या गोष्टींना महत्व देण्यात आलं.

सैन्याच्या मदतीनं व्यापक प्रमाणात शोधमोहिम हाती घेतली. ८ हजार ३०० जवान, ५ हजार ५०० नौसेनेचे, ३ हजार वायुसेनेचे, २ हजार तटरक्षक दलाचे, २ हजार १०७ सीपीएमएफचे जवान तैनात करण्यात आले. दोन मेडिकल फर्स्ट रेसपोंडर्स (एम एफ आर) च्या टीम पाठवण्यात आल्या. ४० समुद्री जहाज, ३४ विमान आणि ४२ हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत कार्य देशाच्या इतिहासात कधीही उतरवलं नव्हतं

एकुण २८ हजार ७३४ लोकांना वाचवलं गेलं, तर जवळपास ६ लाख ४७ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आलं. तब्बल ८ हजार ८९० मेट्रिक टन बचाव साहित्य गोळा करण्यात आलं. यात ७४२ मेट्रिक टन खाद्य, २६० मेट्रिक टन कपडे, १० हजार तंबु, ७१५ जनरेटर, औषध आणि इतर साहित्याचा समावेश होता.

भारत एवढ्यावरचं थांबला नाही.. तर श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया आणि थायलंडला मदत निधी दिला आणि मदत कार्य देखील पोहोचवलं.

यात श्रीलंकेसाठी १०० कोटींच्या सहायता अनुदानची घोषणा केली. नौसेनेनं बचाव कार्यासाठी तिथं ऑपरेशन रेनबो सुरु केलं, हेलिकॉप्टर आणि मेडिकल टीम सहित ७ जहाज पाठवले. सोबतच तिथलं मुलभूत सोयीसुविधा उभ्या करण्यासाठी देखील भरीव काम केलं. संवाद पुन्हा सुरु करण्यासाठी जनरेटर सेट आणि अन्य उपकरण पाठवली. भारतीय वायुसेनेचे आय एल-76 विमान, एम आय आणि चेतक हेलिकॉप्टर देखील तैनात केली.

मालदिवसाठी ५ कोटी रुपये बचाव पॅकेजची घोषणा केली, तिथं ऑपरेशन कॅस्टर हाती घेतलं, याच्यात ५० सैन्य दलाच्या तुकड्या, चार विमान आणि दोन नौसेनेच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. थाललंडसाठी देखील ५ लाख अमेरिकन डॉलरची मदत दिली.

इंडोनेशियासाठी १० लाख अमेरिकन डॉलरची मदत दिली. सोबतच ऑपरेशन गंभीर सुरु केलं, सैन्य आणि नौसेनेच्या तुकड्या मदत कार्यासाठी उतरवल्या. एवढचं नाही तर अवघ्या ३ महिन्यांमध्ये इंडोनेशियाच्या निअस समुहावर मोठा भुकंप झाला, तेव्हा देखील २० लाख अमेरिकन डॉलरची मदत देवू केली.

एकट्या भारतानं त्सुनामीतुन वाचण्यासाठी तब्बल १ खरब, ६३ अरब ८० कोटी रुपये खर्च केलं.

त्यानंतर २००५ मधील काश्मिरचा भुकंप, २०१३ मध्ये केदारनाथ महाप्रलय, २०१४ काश्मिर महापूर या दरम्यान देखील भारतानं एक रुपया देखील परदेशी मदत घेतली नाही. २०१८ मध्ये केरळ महापूर दयम्यान संयुक्त अरब अमिराती सरकार ७०० कोटी रुपये मदत देण्यास तयार होते. पण तरीही भारतानं मदत घेतली नव्हती.

हे ही वाच भिडू. 

 

The post परदेशातील मदत तर नाकारलीच, उलट स्वतः इतर उध्वस्त देशांना उभं राहण्यासाठी निधी दिला. appeared first on BolBhidu.com.



बुधवार पेठेतील महिलांसाठी ही तरुणी ठरलीय देवदुत; करतेय असं काम की तुम्हीही म्हणाल वा!

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने कहर घातला आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभरात निर्बंध लावण्यात आले आहे. मागील जवळपास १५ दिवसांपासून पुण्यातही कडक निर्बंध असून सर्व काही व्यवहार थांबलेले आहे.

सर्व काही बंद असल्याने या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये पुण्यातील बुधवार पेठेच्या महिलांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत अनेक लोक माणूसकी खातीर पुढे येऊन या महिलांना मदत करत आहे.

आता अशाचप्रकारे एक ब्रिटिश महिला या महिलांच्या मदतीला धावून आली आहे. आकांक्षा सडेकर या तरुणीचे नाव आहे. तिचा जन्म मुंबईचा असला तरी ती लहानाची मोठी स्कॉटलंडमध्ये झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती भारतातच राहत आहे.

जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने जेवणाचे हाल होत असल्याचे ट्विट केले होते. तेव्हापासून तिने गरजू लोकांना जेवणाचे डब्बे पुरवण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला आकांक्षा एकटीच होती, पण त्यानंतर तिने सोशल मीडियार हे टाकल्यानंतर काही तरुण तरूणी तिच्या मदतीसाठी पुढे आले. आता पर्यंत तिने सहा गरजूंपर्यंत जेवणाचे डब्बे पोहचवल्याचे सांगितले आहे. हा उपक्रम अजूनही सुरुच असून तिच्या सोबत काम करणाऱ्या किशोर नावाच्या व्यक्तीने अन्नाच्या वाहतुकीची जबाबदारी घेतली आहे.

या काळात सर्वात जास्त गरज बुधवार पेठेतील महिलांना होती. लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडण्यास बंदी होती. बुधवार पेठेतील रस्ते ओस पडले होते, त्यामुळे महिलांच्या उपासमार होत होती. हे आमच्या लक्षात येता आम्ही इथे डब्बे पुरवण्यास सुरुवात केली, ही माहिती सोशल मीडियावर टाकताच अने लोकांनीही आम्हाला मदत करण्यास सुरुवात केली आहे, असे आकांशाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल
दिग्दर्शकाने घेतला होता रिना रॉयच्या मजबूरीचा फायदा; द्यावा लागला सेमी न्यूड सीन
अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..


अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल

दूरदर्शनवरील सर्वात  लोकप्रिय मालिका ‘ महाभारत’ सर्वाना आठवत असेलच . दूरदर्शन हे त्यावेळी मनोरंजनाचे एकमेव साधन होत म्हणून ही मालिका प्रत्येक घरात बघायची. आज आपण त्या मालिकेत भीमाची भूमिका साकारणार्‍या नायकाची न ऐकलेली किवा पडद्यामागची  कहाणी जाणून आहोत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भीम भूमिका साकारणारा कलाकार खऱ्या आयुष्यात ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारा आयुष्यातील क्रीडापटू होते.

बी. आर. चोप्रा निर्मित महाभारत सिरीयल प्रत्येकाला परिचित आहे आणि नव्या पिढीतील लोक ज्यांना परिचित नव्हते त्यांनाही लॉकडाऊन दरम्यान ही सीरियल पाहण्याची आणि जाणून घेण्याची संधी मिळाली. परंतु अन्य दिग्दर्शकांनीही महाभारताची कथा मालिकांप्रमाणे बनविली आहे.  त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मालिका बनवणे अजिबात सोपे झाले नव्हते. पण बी. आर. चोप्रा आणि इतर सहकलाकारांनी  दिवस-रात्र परिश्रमांनी यशस्वी पार पडले.

आज आम्ही तुम्हाला महाभारत मालिकेत एक खास व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेत्याच्या जीवनाविषयी न ऐकलेली कहाणी सांगणार आहोत. पांडव मुलगा भीमाबद्दल बोलत आहोत.प्रवीण हा १९६०आणि च्या दशकात भारतीय अ‍ॅथलेटिक्सचा एक प्रसिद्ध चेहरा होता. त्याच्या लांबी आणि चांगल्या उंची मुळे तो  डिस्कस थ्रोअर बनला. त्याने १९६६ आणि १९७० मध्ये हाँगकाँगमध्ये झालेल्या आशियाई गेम्समध्ये भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकले.

प्रवीणने १९६६ मध्ये किंग्सटन येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच १९७४ मध्ये तेहरानमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याव्यतिरिक्त, त्याने १९६८आणि १९७२ मध्ये दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला.

आंतरराष्ट्रीय खेळांपर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रवीण जेव्हा त्याच्या पाठीमध्ये  वेदना होत होती तेव्हा तो करिअरच्या शिखरावर पोहचला  होता.१९६८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी त्याच्यावर चाचणी झाली. चाचण्या दरम्यान त्याच्याशिवाय केवळ दोन लोकानी ( हंगेरियन आणि एक रशियन अथलीट ) ७० मीटर विक्रम नोंदविला.

खेळातील यशस्वी कामगिरीनंतर प्रवीण १९८० च्या दशकात अभिनयाकडे वळला. खेळातही  त्यांचे  कौतुक झाले. मी जिथे गेलो तिथे मला अफाट प्रेम दिसले. खेळ सोडल्यानंतरही मला माझ्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहायचे होते. मला स्पॉटलाइटमध्ये रहायचे होते. म्हणून मी सिनेमा निवडला, असे त्यांनी मिडीयाच्या माध्यमातून सांगितले.

रविकांत नागाई दिग्दर्शित ‘फर्ज’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची सुरुवात केली. परंतु या चित्रपटात त्याचे कोणतेही संवाद नव्हते त्यामुळे त्यांचे लक्ष लागले नाही. त्यानंतर त्याला रक्षा चित्रपटात ब्रेक मिळाला. जेम्स बाँड-शैलीतील ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र यांच्या  चित्रपटात त्यांनी गोरिल्लाची भूमिका केली.

अमिताभ बच्चन यांच्या शहेनशाह या चित्रपटातही त्यांनी काम केले.  याशिवाय हम हैं जमाना, युध, करिश्मा कुदरत का, लोहा, मोहब्बत की दुश्मन वगैरे चित्रपटांतही  प्रवीणने महत्वाची  भूमिका साकारली होती.या सर्व चित्रपटांमध्ये प्रवीणने गुंडांची भूमिका केली होती, ज्याची लोकांना भीती वाटत होती.  पण ही प्रतिमा महाभारतातील भीमाच्या व्यक्तिरेखेने बदलली. त्यांच्या  काही मित्रांनी बी. आर चोप्रा यांच्याकडे भीमाच्या भूमिकेसाठी त्यांचे नाव सुचवले होते.

भीमाची भूमिका साकारणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते, अनेक दिवस ते कठीण शब्दांचा प्रयोग करून पाहत असे आणि नाही जमल्यास वहीच्या पानावर लिहून ठेवायचे. अश्याप्रकारचे परिश्रम त्यांनी प्रत्येक क्षेत्रात घेतले. भीमाच्या भूमिकेबद्दल आपल्या सर्वाना माहिती आहेच. अश्याप्रकारे खूप परिश्रम करून गदाधारी भीमाची भूमिका प्रवीण यांनी आपल्या समोर मांडली.

हे ही वाचा –

१८ वर्षांपेक्षा जास्त वय असले तरी ‘या’ लोकांनी कोरोना लस घेऊ नये; जाणून घ्या कारण

जास्तीची हाव न ठेवताचंद्र आहे साक्षीला मालिका झाली बंद; जाणून घ्या त्यामागचे कारण

भारतीय खेळाडूंना नाही पण परदेशी क्रिकेटपटूला दया आली, ऑक्सीजनसाठी दान केले ३७ लाख


दिग्दर्शकाने घेतला होता रिना रॉयच्या मजबूरीचा फायदा; द्यावा लागला सेमी न्यूड सीन

बॉलीवूड कलाकार त्यांचे चित्रपट यशस्वी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. काहीही झाले तरी त्यांना त्यांचा चित्रपट यशस्वी करायचा असतो. म्हणून ते दिवस रात्र मेहनत घेतात. काही कलाकारांना तर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर इंडस्ट्रीमध्ये यश मिळते.

बॉलीवूडमध्ये यश मिळाल्यानंतर कलाकार त्यांचे स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करत असतात. अनेक वर्षांच्या करिअरमध्ये कलाकारांच्या आयूष्यात एक तरी चित्रपट असा असतोच जो त्यांना बिलकूल आवडत नाही. पण करिअरसाठी त्यांना तो करावा लागतो. असाच एक चित्रपट अभिनेत्री रिना रॉय यांनी देखील केला होता.

७० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री म्हणून रिना रॉयला ओळखले जाते. त्यांच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली होती ज्यावेळी त्यांच्या मजबूरीचा फायदा घेत दिग्दर्शकाने त्यांच्याकडून इंटीमेट सीन शुट करुन घेतले होते. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

रिना रॉय आज फिल्म इंडस्ट्रीपासून दुर असल्या तरी त्या ७० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळी जागा मिळवली होती. एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये देखील रिनाचा समावेश होतो.

पण हे यश मिळवण्यासाठी रिना रॉयला खुप जास्त मेहनत करावी लागली होती. त्यांना त्यांच्या पहील्या चित्रपटासाठी मेहनत घ्यावी लागली होती. पहील्या चित्रपटासाठी रिनाला खुप मेहनत घ्यावी लागत होती. याच कालावधीमध्ये दिग्दर्शक बी आर आरोरा त्यांचा चित्रपट जरुरतसाठी नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते.

रिना रॉय त्यांच्याकडे काम मागायला गेल्या. त्यावेळी त्यांनी रिनाला जरुरत चित्रपटासाठी निवडले. या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स होते. जे रिनाला करायची इच्छा नव्हती. पण करिअरची सुरुवात करण्यासाठी त्यांना हा चित्रपट करावा लागला.

इच्छा नसताना देखील रिनाला या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स द्यावे लागले. त्यासोबतच त्यांना एक सेमी न्यूड सीन देखील द्यावा लागला. चित्रपट यशस्वी झाला आणि रिना इंडस्ट्रीमध्ये आल्या. पण पहील्याच चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स केल्यामूळे त्यांची इमेज खुप खराब झाली होती.

त्यांना प्रत्येक चित्रपटात बोल्ड सीन्स करायला सांगितले जाऊ लागले. पण रिनाला ते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले आणि आपली बोल्ड इमेज तोडली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळाले.

बॉलीवूडमध्ये कार्यरत असताना त्यांचे नाव अभिनेते शत्रूघ्न सिन्हासोबत जोडले गेले होते. पण हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आज रिना रॉय फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहेत आणि आपल्या कुटूंबासोबत आहेत.

महत्वाच्या बातम्या –
अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..

राजेंद्र कुमारला बघण्यासाठी पागल झाले होते लोकं; पोलिसांनी लाठीचार्ज करुन सांभाळली होती परिस्थिती
श्रीदेवी त्यांच्या मुलींसाठी सोडून गेल्या करोडोंची संपत्ती; आकडा ऐकून पागल व्हाल
चित्रपट क्षेत्रात नसणारा अशोक सराफ व निवेदिता यांचा मुलगा नक्की करतो तरी काय? जाणून घ्या


Coronavirus in World: दुनियाभर में कोरोनावायरस के मामलों की संख्या बढ़कर 15.01 करोड़, 31.6 लाख से अधिक लोगों ने गंवाई जान

डिजिटल डेस्क, वॉशिंगटन। दुनियाभर में कोरोनावायरस के मामलों की संख्या बढ़कर 15.01 करोड़ के पार पहुंच गई है। जबकि 31.6 लाख से अधिक लोग इस बीमारी से अपनी जान गंवा चुके हैं।  दुनिया के नए मरीजों में से करीब 40-45% अकेले भारत में ही मिल रहे हैं। बीते 24 घंटे में दुनिया में 8.92 लाख लोगों की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आई। इनमें से अकेले भारत में 3.86 लाख मरीज मिले।

जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी के सेंटर फॉर सिस्टम्स साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने बुधवार सुबह अपने नए अपडेट में बताया कि दुनिया में कोरोना संक्रमण के मामलों की संख्या 150,102,206 हो गई है। वहीं मौतों का आंकड़ा 3,161,637 पर पहुंच गया है। सीएसएसई के मुताबिक, दुनिया में सबसे अधिक 32,283,801 मामलों और 575,070 मौतों के साथ अमेरिका सबसे ज्यादा प्रभावित देश बना हुआ है। वहीं, 18,376,524 मामलों के साथ भारत दूसरे स्थान पर है।

सीएसएसई के आंकड़ों के मुताबिक, 20 लाख से अधिक मामलों वाले अन्य देश ब्राजील (14,590,678), फ्रांस (5,653,533), तुर्की (4,788,700), रूस (4,742,142), ब्रिटेन (4,429,849), इटली (4,009,208), स्पेन (3,514,942), जर्मनी (3,376,918), अर्जेटीना (2,954,943), कोलंबिया (2,841,934), पोलैंड (2,785,353), ईरान (2,479,805) और मेक्सिको (2,340,934) हैं।

वहीं 50,000 से अधिक मामलों वाले देश मेक्सिको (216,447), भारत (204,832), ब्रिटेन (127,759), इटली (120,544), रूस (107,902), फ्रांस (104,385), जर्मनी (82,657), स्पेन (78,080), कोलंबिया (73,230), ईरान (71,351), पोलैंड (67,073), अर्जेटीना (63,508), पेरू (60,742) और दक्षिण अफ्रीका (54,331) हैं।



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Number of cases of coronavirus increases to over 15.01 crores worldwide
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

तुकडोजींच्या भजनाने प्रेरित होऊन गावच्या गावे ब्रिटिशांवर हल्ला करू लागली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुढाकारातून आणि प्रेरणेतून अनेकी ग्रामविकासाची कामे झाली. लोक स्वतःहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊ लागली. केवळ लेखणीच्या जोरावर त्यांनी गावच्या गाव गोळा करून प्रचंड जनसमुदाय देशासाठी लढण्यास सज्ज केला.

जे राष्ट्रासाठी लिहितात, चालतात बोलतात , आयुष्य खर्ची घालतात , मृत्यू आला तरी ज्यांच्या मनात नसते खंत ते म्हणजे राष्ट्रसंत.

१९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मोठं योगदान होतं. चले जाव आंदोलनाच्या काळात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, वर्ध्यातील आष्टी, अमरावती जिल्ह्यातील यावली बेलोडा यासारखी गावच्या गाव तुकडोजींच्या भजनाने स्वतंत्रलढ्यासाठी पुढे सरसावली. प्रबोधन करताना त्यांच्या वाणीतून देशभक्तीचे पडणारे उच्चार तरुण मनाला त्वेषाने लढण्यास उत्स्फूर्त करायचे. गावोगावी जाऊन , मजुरांच्या तांड्यावर जाऊन त्यांनी जनजागृती केली.

तरुण मुलांना बलोपासनेचे महत्व पटवून देऊन देशाला परकीयांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ताकद महत्वाची आहे असं पटवून देऊन भजनरुपी त्यांनी लोकांना सांगितलं. १९४२च्या रणसंग्रामात तुकडोजींच्या आवाहनाने अनेक लोकांनी ब्रिटिश सरकारवर हल्ला चढवला अनेक इंग्रज अधिकारी रेकॉर्डसहित जाळून टाकले , यात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले, देशासाठी ते खर्ची पडले ते तुकडोजींच्या क्रांतीरूपी प्रेरणेतून.

ब्रिटिश लोकांच्या हत्येने इंग्रज सरकार पेटून उठलं. या लोकांना भडकवून देणाऱ्या माणसाला ते शोधू लागले आणि त्यांना कळलं कि हि सामान्य लोकं जीवावर उदार होऊन लढण्यास कारणीभूत आहेत तुकडोजी महाराज. यावर ब्रिटिश सरकारने तुकडोजींना पकडा असं फर्मान जरी केलं, त्यांच्या अटकेसाठी योजना आखण्यात आली, इंग्रज गोटात खलबतं चालू झाली. तुकडोजी महाराज पकडल्यानंतर इथल्या लोकांची ताकद कमी होईल असा होरा इंग्रज सरकारचा होता.दुसऱ्या दिवशी तुकडोजी महाराजांना जेरबंद करा अशा सूचना गुप्तपणे जारी करण्यात आल्या.

मात्र हि खबर इतकी गुप्त असतानाही तुकडोजी महाराजांनी आदल्या रात्री आपल्या नोंदवहीत सगळ्या प्रचाराची माहिती लिहून काढली होती. मला तुरुंगात टाकल्यानंतर कोण काय भूमिका घेईल, आंदोलने अधिक आक्रमक कशा प्रकारे करता येईल, प्रचाराचं स्वरूप कसं असेल अशी सगळी काटेकोर माहिती त्यांनी लिहून ठेवली.

चंद्रपूर जिल्ह्यात चातुर्मास शिबिरात तुकडोजी महाराज लोकांना प्रबोधन करत बसले होते. तोच त्यांच्या संपूर्ण आश्रमाला इंग्रजांनी घेराव घातला. तीन जीपगाड्या त्यांना पकडण्यासाठी आल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांना पाहून तुकडोजींचे सहकारी त्यांना प्रतिकार करण्यासाठी पुढे सरसावले मात्र तुकडोजींनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. इंग्रज अधिकाऱ्यांच्या सेवेत असलेले अधिकारी शर्मा पुढे आले आणि त्यांनी तुकडोजींना वंदन केले. जे अधिकारी तुकडोजींना पकडण्यासाठी आले होते तेच वंदन करताना पाहून लोकांना त्यांच्या शक्तीचा अंदाज आला. ते नम्रपणे स्वाधीन झाले.

नागपूरच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळला. अनेक लोकांनी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आंदोलनाच्या धमक्या देणार आल्या. यामुळे इंग्रज अधिकारी घाबरले त्यांनी नागपुरातून तुकडोजींना दुसऱ्या ठिकाणी धाडले पण लोकांचा राग तसाच होता. तुकडोजींच्या अनुयायांनी सरसकट धमकी दिली कि ५ डिसेम्बर १९४२ला जर महाराजांची सुटका झाली नाही तर आंदोलन तीव्र करू, शेवटी इंग्रजांनी तुकडोजी महाराजांना सोडलं.

त्यांना सोडवण्यासाठी एक इंग्रज अधिकारी त्यांच्या तुरुंगात आला आणि तो मोठ्या गुर्मीत म्हणाला कोण हे तुकडोजी महाराज ? त्यावेळी तुकडोजी महाराज कपडे धुवत होते, अधिकाऱ्याने बाकी पोलिसांना सांगितलं कि क्लास वन कैद्यांना तुम्ही कपडे का धुवायला लावतात ? तेव्हा त्या अधिकाऱ्याला उत्तर मिळाला कि तुकडोजी महाराज स्वतःच काम स्वतः करतात. यावर तो अधिकारी वरमला आणि त्याने सन्मानाने तुकडोजी महाराजांना सोडवून बाहेर आणलं.

तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल राष्ट्रपती भवनमध्ये भजन गात असताना डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत हि पदवी दिली.

१९०९ ते १९६८ या आपल्या जीवनकाळात प्रचंड ग्रामविकास कामे त्यांनी केली, भजनांमधून, साहित्यातून जनजागृती केली.

हे हि वाच भिडू :

The post तुकडोजींच्या भजनाने प्रेरित होऊन गावच्या गावे ब्रिटिशांवर हल्ला करू लागली. appeared first on BolBhidu.com.



Death: पूर्व अटॉर्नी जनरल सोराबजी का कोरोना संक्रमण से निधन, पद्म विभूषण पुरस्कार से भी किया जा चुका है सम्मानित

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। पूर्व अटॉर्नी जनरल और पद्म विभूषण सोली सोराबजी का कोरोना संक्रमण से निधन हो गया है। वह 91 साल के थे। सोराबजी 1989 से 90 और फिर 1998 से 2004 तक देश के अटॉर्नी जनरल थे। मार्च 2002 में उन्हें दूसरे सबसे बड़े नागरिक पुरस्कार पद्म विभूषण पुरस्कार से सम्मानित किया गया था।

सोली सोराबजी का जन्म 1930 में बॉम्बे में हुआ था। सोराबजी ने 1953 में बॉम्बे हाई कोर्ट में अपनी कानूनी प्रैक्टिस शुरू की थी। 1971 में उन्हें सुप्रीम कोर्ट का वरिष्ठ वकील नियुक्त किया गया। वह 1989-90 तक पहले भारत के अटॉर्नी जनरल बने और फिर 1998-2004 तक। सोराबजी को यूनाइटेड नेशन ने 1997 में नाइजरिया में विशेष दूत बनाकर भेजा था, ताकि वहां के मानवाधिकार के हालत के बारे में पता चल सके।



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Former Attorney General Soli Sorabjee passes away at 91 after contracting Covid
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

रिलायन्सचा मदतीचा सपाट सुरूच! १००० बेडचे कोविड सेंटर उभारणार, उपचारही मोफत

मुंबई । देशात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध होत नाही. रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून अनेक रुग्ण उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत.

यामुळे आता अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. आता रिलायन्स फाऊंडेशननेही यासाठी पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारे १००० खाटांचे कोविड रुग्णालय बांधणार आहेत. या रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार सुविधा मिळतील, असे फाऊंडेशनने म्हटले आहे.

यामुळे आता अनेकांना याची मदत होणार आहे. रिलायन्सकडून गेल्या काही दिवसांपासून मोठी मदत केली जात आहे. तसेच मोफत ऑक्सिजन पुरवठा देखील त्याच्याकडून केला जात आहे.

आता त्यांनी म्हटले आहे की जामनगरमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय परिसरात आठवड्याभरात ४०० खाटांचे, तर येत्या दोन आठवड्यांत जामनगरमध्येच ६०० खाटांचे कोरोना सेंटर बांधले जाणार आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे.

यावेळी नीता अंबानी यांनी सांगितले की, कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सामना भारत करत आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहोत. आरोग्याशी संबंधित अतिरिक्त सुविधा पुरवणे ही काळाची गरज आहे. भविष्यात देखील रिलायन्सकडून मोठी मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

याअगोदर रतन टाटा यांनी देखील मोठी मदत जाहीर केली आहे. तसेच अनेक उद्योजक, खेळाडू मदतीसाठी पुढे येत आहेत. यामुळे कोरोना लढ्यासाठी अधिक बळकटी येणार आहे.

ताज्या बातम्या

अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..

पृथ्वी शाॅने पहील्याच षटकात सहाच्या सहा बाॅलवर चौकार मारत रचला विक्रम; ८२ धावांची तुफानी खेळी

“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”


भारत में कोरोना महामारी बरपा रही कहर, बीते 24 घंटों में रिकॉर्ड 386,452 मामले सामने आए, 3498 संक्रमितों की गई जान

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। भारत में कोरोना संक्रमण की दूसरी लहर कहर बरपा रही है। हर दिन कोरोना का मामले नया रिकॉर्ड बना रहे हैं। स्वास्थ्य मंत्रालय की ओर से जारी ताजा आंकड़ों के अनुसार, पिछले 24 घंटों में 386,452 नए कोरोना केस आए। इस दौरान 3498 संक्रमितों की जान चली गई। हालांकि 2,97,540 लोग कोरोना से ठीक भी हुए हैं। इससे पहले बुधवार को देश में 379,257 नए केस आए थे।

इसी के साथ देश में कोरोना के कुल केस- एक करोड़ 87 लाख 62 हजार 976 हो गए हैं। 2 लाख 8 हजार 330 लोगों की इस खतरनाक वायरस से मौत हो चुकी है। एक करोड़ 53 लाख 84 हजार 418 इस वायरस से संक्रमित होने के बाद ठीक हो चुके हैं। वहीं देश में कुल एक्टिव केस की संख्या 31 लाख 70 हजार 228 है। टीकाकरण की बात की जाए तो अब तक लोगों को 15 करोड़ 22 लाख 45 हजार 179 डोज दी गई है।

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
1 Andaman and Nicobar Islands 165 22  5643 37  67  
2 Andhra Pradesh 114158 6547  962250 8188  7928 57 
3 Arunachal Pradesh 1112 146  17085 47  59
4 Assam 24451 1256  224194 1797  1281 26 
5 Bihar 100822 2074  351162 10926  2480 89 
6 Chandigarh 6652 346  34806 447  465
7 Chhattisgarh 117910 936  587484 16489  8312 251 
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 2081 102  5249 165  4  
9 Delhi 97977 5447  1008537 29287  15772 395 
10 Goa 20898 2069  65984 914  1146 36 
11 Gujarat 137794 4603  408368 9544  7010 180 
12 Haryana 93175 4315  376852 9535  4118 97 
13 Himachal Pradesh 17835 1737  77634 1263  1460 40 
14 Jammu and Kashmir 26144 1831  144154 1617  2253 26 
15 Jharkhand 55877 1061  169033 4755  2540 145 
16 Karnataka 349515 20612  1110025 14142  15306 270 
17 Kerala 284424 17443  1244301 21116  5259 48 
18 Ladakh 1597 85  12129 192  140
19 Lakshadweep 1276 109  1382 46  4
20 Madhya Pradesh 92077 696  453331 13363  5519 95 
21 Maharashtra 672302 3149  3799266 68537  67985 771 
22 Manipur 1225 29690 314  400
23 Meghalaya 1531 56  14917 129  169
24 Mizoram 1123 48  4882 90  14
25 Nagaland 1073 120  12577 61  100  
26 Odisha 53084 2307  380400 4679  2029 12 
27 Puducherry 8989 545  47645 565  793 12 
28 Punjab 54954 1528  301047 5059  8909 137 
29 Rajasthan 169519 6147  407243 10964  4084 158 
30 Sikkim 1247 141  6354 26  146
31 Tamil Nadu 112556 2248  1021575 15542  13933 107 
32 Telangana 77727 1667  355618 5926  2261 53 
33 Tripura 1161 91  33612 50  396  
34 Uttarakhand 48319 2936  124046 3230  2502 85 
35 Uttar Pradesh 309237 9196  896477 25613  12238 295 
36 West Bengal 110241 4429  689466 12885  11248 89 
Total# 3170228 85414  15384418 297540  208330 3498 
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR


.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
India reports 3,86,452 new COVID-19 cases in last 24 hours
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयामुळे नेहेमी चर्चेत असतो. तसेच तो लोकांना मदत देखील करत असतो. अक्षय कुमारने आजवर अनेक हिट चित्रपटातून काम केले आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो रुग्णालयात उपचार घेत आहे.

अक्षय कुमारची बहिण अलका भाटिया यांच्याबद्दल अनेकांना अनेक गोष्टी माहीत नाहीत. ती अनेकदा अक्षय कुमार सोबत अनेक बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये दिसत असते. ती एक व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते.

अलका भाटिया हिने नुकतेच लग्न केले आहे. यामुळे आता त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षे मोठ्या व्यक्ती सोबत लग्न केले आहे. हा व्यक्ती पहिले पासून घटस्फोटीत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू असल्याचे सांगण्यात येते. या लग्नाला अक्षय कुमारचा प्रचंड विरोध होता. तरी देखील अलका यांनी लग्न केले आहे. तिच्या पतीचे नाव सुरेंद्र हिरानंदानी असे आहे. ते एक यशस्वी उद्योगपती आहेत. हिरानंदानी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्नाचा या लग्नाला मात्र पाठिंबा होता. ट्विंकल खन्नामुळेच अक्षय कुमार शेवटी या लग्नासाठी तयार झाला. अखेर या दोघांचे लग्न झाले, आता ते आपल्या भावी आयुष्यात आनंदी आहेत.

मात्र अक्षय कुमारचा विरोध पाहता हे लग्न होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची समजूत काढण्यासाठी अनेक दिवस गेले. अलका यांनी यापूर्वी फुगली या चित्रपटाची निर्मिती केली होती. नंतर त्या व्यवसायाकडे वळाल्या.

ताज्या बातम्या

पृथ्वी शाॅने पहील्याच षटकात सहाच्या सहा बाॅलवर चौकार मारत रचला विक्रम; ८२ धावांची तुफानी खेळी

शुटींग संपताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकार करतात ‘अशी’ धमाल; पहा व्हिडीओ

“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”


'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...'

अहमदनगर: 'युतीत असताना हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडं फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार () यांनी भाजपला सुनावलं आहे. देश करोनाच्या संकटात असताना व राज्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळलं असतानाही दिल्लीत हजारो कोटींच्या नव्या संसद भवनाचं काम सध्या सुरू आहे. रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. केंद्र सरकारनं प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे, असं मतही त्यांनी मांडलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर भाजपचे आमदार () यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. वाचा: 'मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसुली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा,' असं भातखळकर म्हणाले होते. त्यांच्या या सल्ल्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. 'कालपर्यंत हिंदुहृदयसम्राट असलेले बाळासाहेब ठाकरे आज भाजपसाठी फक्त उद्धवजींचे वडील आहेत? सत्ता जाताच तुमच्या भावना बदलल्या,' असा सणसणीत टोला रोहित यांनी हाणला आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, 'संसद निश्चित महत्वाची आहे पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्यानं सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असताना करोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी? 'राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्यानं लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही. केंद्र सरकारनं यंदा महाराष्ट्राचे हक्काचे #GST चे २०८३३ कोटी ₹ बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४ लाख इंजेक्शन्स मिळाले. महाराष्ट्राची कोंडी होत असताना आपण मात्र मौन बाळगता! आपला मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला की काय?,' असा रोकडा सवालही रोहित यांनी भातखळकरांना केला आहे. चौकशी पूर्ण होऊ द्या! अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत त्यांनी भाजपला उत्तर दिलं आहे. 'या प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण होऊ द्या. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तोवर थोडा धीर धरत राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल. राजकीय वक्तव्य करण्याची ही वेळ नाही. इथं लोकांचे प्राण पणाला लागले आहेत हे विसरू नका,' असं रोहित पवार यांनी सुनावलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

इच्छाशक्तीचा चमत्कार! ९० वर्षांवरील दोन हजार नागरिकांची करोनावर मात

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईत करोनाने दहशत पसरवली असतानाच अनेकांनी करोनावर यशस्वी मात केल्याची उदाहरणे आहेत. त्यात नव्वदी पार केलेल्या दोन हजार ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या सर्वांनी अतुलनीय जिद्द दाखवून या आजारावर मात केली आहे. करोनाचा संसर्ग हा ज्येष्ठ, सहव्याधी असलेल्यांना अधिक प्रमाणात जाणवतो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील ९० आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या २,२७७ ज्येष्ठ नागरिकांना करोनाने ग्रासले. त्यापैकी २०० ज्येष्ठ नागरिकांचा करोनाविरोधातील लढाईत मृत्यू ओढवला. असे असले तरी उर्वरित २,०७७ जणांनी करोनावर मात केली आहे. फेब्रुवारीपासून मुंबईत रुग्ण वाढत गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत गेला. गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्या कमी होत असताना नव्वदीपार असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील करोनाविरोधातील लढाई जिंकत असल्याचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. पालिकेकडील नोंदीनुसार ९० वर्षे वयोगटातील करोना झालेल्यामध्ये ४७ टक्के महिला आणि ५३ टक्के पुरुषांचा समावेश आहे. पालिकेने हाती घेतलेल्या सर्वेक्षण आणि तपासणी मोहिमेचा फायदा झाल्याचे आढळून आले आहे. पातळी कमी होण्यासह सहव्याधी असलेल्यांवर लगेचच उपाय केले जात आहेत. तसेच, पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना तातडीने जम्बो केंद्र, करोना केंद्रात खाटा उपलब्ध केल्या जात आहेत. विशेष काळजी ज्येष्ठ नागरिकांना उपचार घेत असताना एकटेपणा जाणवू नये म्हणून डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून लक्ष पुरविले जात आहे. उपचार कालावधीत रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ कॉलच्या साहाय्याने संवाद साधला जावा, हेदेखील पाहिले जात आहे. औषधोपचार, काळजी, जिद्द आदींमुळे ज्येष्ठ नागरिकांना करोनावर मात करण्यास बळ मिळत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

लसीच्या दराच्या याचिकेवर सुनावणीला उच्च न्यायालयाचा नकार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'करोना लशींच्या दराचा प्रश्न हा पूर्ण देशव्यापी आहे. करोनाविषयक देशव्यापी प्रश्नांविषयी सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्वयंप्रेरणेने (सुओ मोटो) जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे लसदरांच्या प्रश्नावरील या जनहित याचिकेवर आम्ही सुनावणी घेणार नाही', असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने याप्रश्नी सुनावणी देण्यास नकार दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयासमोरच हा प्रश्न मांडण्याचा सल्ला मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकादारांना दिला. वाचा: 'केंद्र सरकारने पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटकडून कोव्हिशील्ड लशीची खरेदी प्रत्येकी दीडशे रुपये अधिक जीएसटी या किंमतीवर केलेली असताना आता राज्य सरकारे व खासगी रुग्णालयांसाठी कंपनीने किंमत वाढवून भेदभाव केला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या बाबतीतही असेच झाले आहे. करोनाविषयी लोकांच्या मनात भीती दाटून आली आहे. अशावेळी या कंपन्यांना व्यावसायिक फायदा मिळवून देण्याच्या हेतूने केंद्राने ही मुभा दिल्याचे दिसत आहे. कारण सीरमने राज्य सरकारे व खासगी रुग्णालयांसाठी अनुक्रमे तीनशे व सहाशे रुपये, तर भारत बायोटेकने अनुक्रमे सहाशे व बाराशे रुपये किंमत जाहीर केली आहे. हा भेदभाव नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा असून कंपन्यांना किंमत ठरवण्याचा अधिकार देण्यात तर्कसंगतीच नाही. शिवाय या कंपन्यांनी लसनिर्मितीसाठी सरकारकडून आधीच खूप सवलती घेतलेल्या आहेत', असे अॅड. फैजान खान व लॉच्या तीन विद्यार्थ्यांनी अॅड. विवेक शुक्ला यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत निदर्शनास आणले होते. दोन्ही लशींची किंमत सरसकट दीडशे रुपये ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत होती.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अडवाणींच्या नावे खोटे ट्वीट; भाजप तक्रार दाखल करणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या नावाने बनावट ट्वीट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी गुरुवारी दिली. लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बुधवारी एक ट्वीट प्रसिद्ध झाले होते. मात्र ज्या हॅन्डलवरून हे ट्वीट करण्यात आले, ते अडवाणी यांचे नाही, असे प्रसारमाध्यमांना आढळून आले. त्याचबरोबर अडवाणी यांचे ट्विटरवर अकाउंटच नसल्याचा खुलासा अडवाणी यांचे स्वीय सहाय्यक दीपक चोप्रा यांनी केला. खोटे ट्वीट करून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचे भांडे फुटले आहे. या ट्वीटमागे असणाऱ्या मंडळींचा शोध घ्या व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली. वाचा: वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता फक्त...'

अहमदनगर: 'युतीत असताना हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडं फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी भाजपला सुनावलं आहे. देश करोनाच्या संकटात असताना व राज्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळलं असतानाही दिल्लीत हजारो कोटींच्या नव्या संसद भवनाचं काम सध्या सुरू आहे. रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. केंद्र सरकारनं प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे, असं मतही त्यांनी मांडलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर भाजपचे आमदार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. वाचा: 'मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसुली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा,' असं भातखळकर म्हणाले होते. त्यांच्या या सल्ल्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. 'कालपर्यंत हिंदुहृदयसम्राट असलेले बाळासाहेब ठाकरे आज भाजपसाठी फक्त उद्धवजींचे वडील आहेत? सत्ता जाताच तुमच्या भावना बदलल्या,' असा सणसणीत टोला रोहित यांनी हाणला आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, 'संसद निश्चित महत्वाची आहे पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्यानं सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असताना कोरोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी? 'राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्यानं लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही. केंद्र सरकारनं यंदा महाराष्ट्राचे हक्काचे #GST चे २०८३३ कोटी ₹ बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४ लाख इंजेक्शन्स मिळाले. महाराष्ट्राची कोंडी होत असताना आपण मात्र मौन बाळगता! आपला मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला की काय?,' असा रोकडा सवालही रोहित यांनी भातखळकरांना केला आहे. चौकशी पूर्ण होऊ द्या! अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत त्यांनी भाजपला उत्तर दिलं आहे. 'या प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण होऊ द्या. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तोवर थोडा धीर धरत राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल. राजकीय वक्तव्य करण्याची ही वेळ नाही. इथं लोकांचे प्राण पणाला लागले आहेत हे विसरू नका,' असं रोहित पवार यांनी सुनावलं आहे. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

पृथ्वी शाॅने पहील्याच षटकात सहाच्या सहा बाॅलवर चौकार मारत रचला विक्रम; ८२ धावांची तुफानी खेळी

आयपीएलच्या कालच्या सामन्यात पृथ्वी शॉने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पृथ्वीने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८२ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाताचा ७ विकेट राखून पराभव केला.

या सामन्यात कोलकाताने दिल्लीपुढे विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पृथ्वीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने शिवम मावीने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार मारले. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

त्याला सलामीचा साथीदार शिखर धवनची चांगली साथ लाभली. अखेर या दोघांना, तसेच कर्णधार रिषभ पंतला पॅट कमिन्सने बाद केले. दिल्लीने २१ चेंडू शिल्लक असतानाच हा सामना जिंकला.

कोलकाताने २० षटकांत ६ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर शुभमन गिलने संयमाने फलंदाजी करताना ३८ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले.

अखेरच्या षटकांत आंद्रे रसेलने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्याने कोलकाताला १५० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. सध्या आयपीएल चांगली रंगात आली आली.

अजून अनेक मॅच राहिल्या असल्या तरी ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जगभरात ही स्पर्धा बघितली जाते. मात्र कोरोनामुळे अनेकांनी यातून माघार घेतली आहे.

ताज्या बातम्या

क्रिकेटचा देव पावला! मिशन ऑक्सिजनसाठी सचिन तेंडूलकरने केली १ कोटी रुपयांची मदत

शुटींग संपताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकार करतात ‘अशी’ धमाल; पहा व्हिडीओ

“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”


Viral Video: कोव्हीड रुग्णाचा व्हिडीओ व्हायरल । डॉक्टरांवर लावले गंभीर आरोप । खबर भारत


सोशल मीडियावर सध्या एक कोव्हीड रुग्णाचा व्हिडीओ खूपच व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये ह्या रुग्णाने हॉस्पिटलवर आणि डॉक्टरांवर खूपच गंभीर आरोप केले आहेत..
पहा व्हिडीओ



चित्रपट क्षेत्रात नसणारा अशोक सराफ व निवेदिता यांचा मुलगा नक्की करतो तरी काय? जाणून घ्या

अशोक सराफ यांची मराठी सिनेमासृष्टीत मामा अशी ओळख आहे. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अनेक मराठी चित्रपट सुपरहिट केले आहे. सिनेमात अनेकदा असे हो राहते की बाप अभिनय क्षेत्रात असेल तर मुलगाही अभिनय क्षेत्रात असतो, पण अशोक सराफ आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा वेगळंच आहे.

भारतातील कित्येक घरात बाप तसा बेटा, असे आपल्याला पाहायला मिळते. पण अशोक सराफ जरी चित्रपट सृष्टीत असले, तरी त्यांचा मुलगा यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध क्षेत्रात काम करतो. चला तर मग जाणून घेऊया अशोक सराफ यांच्या मुलाबद्दल

अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव निवेदिता जोशी सराफ आहे. त्यांनी देखील अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. सध्या त्या झी मराठीवरील मालिका अग्ग बाई सुनबाईमध्ये काम आसावरीची भुमिका पार पाडत आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे दोघेही अभिनयात काम करत आहे, मात्र दाम्पत्याचा मुलगा यांच्यापेक्षा अपवाद आहे.

या दाम्पत्याच्या मुलाचे नाव आहे अनिकेत सराफ. अनिकेत हा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रापासून लांब राहीला आहे. त्याने त्याचे आवडीचे करियर निवडले आहे. अनिकेत हा एक शेफ आहे.

अनिकेत लहानपणापासूनच आपली आई म्हणजेच निवेदिता यांना जेवण बनवताना पाहायचा. म्हणून त्याला जेवणाविषयी आवड निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न जाता शेफ बनण्याचा निर्णय घेतला.

अनिकेतचे सर्व शिक्षण भारतात झालेले नाही, तर त्याने आपले शिक्षण फ्रान्समध्ये घेतले आहे. तो एक अप्रतिम शेफ आहे. त्याला पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खुप छान बनवता येते. त्याचे युट्युबवर निक सराफ नावाचे चॅनेल आहे. त्यावर तो वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडिओ अपलोड करत असतो. निवेदिता सराफ यांचीही हिच इच्छा होती की अनिकेतने अभिनयाऐवजी शेफ बवाने. त्याने आपल्या आईचे स्वप्न पुर्ण केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

किस्से आबांचे: जेव्हा आबा ड्रायव्हरला म्हणतात गाडी तुझ्या घरी घे; आई बाबांना भेटू..
महागड्या गाड्यांपासून ते अरबी समुद्राच्या शेजारी शानदार बंगला, वाचा रतन टाटांची लाईफस्टाईल
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?


अभिनय नाही तर ‘ह्या’ क्षेत्रात मास्टर आहे अशोक सराफ यांचा एकूलता एक मुलगा; वाचा त्याच्याबद्दल

अशोक सराफ यांची मराठी सिनेमासृष्टीत मामा अशी ओळख आहे. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अनेक मराठी चित्रपट सुपरहिट केले आहे. सिनेमात अनेकदा असे हो राहते की बाप अभिनय क्षेत्रात असेल तर मुलगाही अभिनय क्षेत्रात असतो, पण अशोक सराफ आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा वेगळंच आहे.

भारतातील कित्येक घरात बाप तसा बेटा, असे आपल्याला पाहायला मिळते. पण अशोक सराफ जरी चित्रपट सृष्टीत असले, तरी त्यांचा मुलगा यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध क्षेत्रात काम करतो. चला तर मग जाणून घेऊया अशोक सराफ यांच्या मुलाबद्दल

अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव निवेदिता जोशी सराफ आहे. त्यांनी देखील अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. सध्या त्या झी मराठीवरील मालिका अग्ग बाई सुनबाईमध्ये काम आसावरीची भुमिका पार पाडत आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे दोघेही अभिनयात काम करत आहे, मात्र दाम्पत्याचा मुलगा यांच्यापेक्षा अपवाद आहे.

या दाम्पत्याच्या मुलाचे नाव आहे अनिकेत सराफ. अनिकेत हा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रापासून लांब राहीला आहे. त्याने त्याचे आवडीचे करियर निवडले आहे. अनिकेत हा एक शेफ आहे.

अनिकेत लहानपणापासूनच आपली आई म्हणजेच निवेदिता यांना जेवण बनवताना पाहायचा. म्हणून त्याला जेवणाविषयी आवड निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न जाता शेफ बनण्याचा निर्णय घेतला.

अनिकेतचे सर्व शिक्षण भारतात झालेले नाही, तर त्याने आपले शिक्षण फ्रान्समध्ये घेतले आहे. तो एक अप्रतिम शेफ आहे. त्याला पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खुप छान बनवता येते. त्याचे युट्युबवर निक सराफ नावाचे चॅनेल आहे. त्यावर तो वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडिओ अपलोड करत असतो. निवेदिता सराफ यांचीही हिच इच्छा होती की अनिकेतने अभिनयाऐवजी शेफ बवाने. त्याने आपल्या आईचे स्वप्न पुर्ण केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

किस्से आबांचे: जेव्हा आबा ड्रायव्हरला म्हणतात गाडी तुझ्या घरी घे; आई बाबांना भेटू..
महागड्या गाड्यांपासून ते अरबी समुद्राच्या शेजारी शानदार बंगला, वाचा रतन टाटांची लाईफस्टाईल
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?


किस्से आबांचे: जेव्हा आबा ड्रायव्हरला म्हणतात गाडी तुझ्या घरी घे; आई बाबांना भेटू..

रावसाहेब रामराव पाटील उर्फ आबा यांचा आज जन्मदिन. लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत. तीच होती त्यांची खरी ओळख. लोकांच्या प्रेमापोटी ते आबाच राहिले. त्यांनी कधी आपला आबासाहेब होऊन दिला नाही.

हे त्यांचं वेगळेपण होतं. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा मोठा पल्ला गाठूनही त्यांचे पाय जमिनीवरच होते.

आबांचे आपल्या कार्यकर्त्यांवर खूप प्रेम होते. मग तो कोणीही असो. आबांनी कधी कोणाला निराश केले नाही. जो पण त्यांच्याकडे जायचा ते म्हणायचे, आधी चहा घ्या, पोहे खा आणि मग तुमची समस्या सांगा. एवढी सेक्युरिटी घेऊन फिरणारे आबा पण कोणताही कार्यकर्ता आला तरी ते त्याच्याशी खांद्यावर हात टाकून बोलायचे त्याला जवळ घ्यायचे.

असाच एक किस्सा आबांच्या ड्रायव्हर बरोबर घडला होता. एकदा आबा बीडला कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपला आणि आबा गाडीत बसले. आता आबांचा ड्रायव्हर हा मूळचा बीडचा हे आबांना माहीत होते. आबांनी त्याला विचारलं तुझं घर कुठे आहे रे ?

ड्रायव्हर म्हणाला, आबा इथून अजून दीड ते दोन किलोमीटर लांब माझे घर आहे. आबा म्हणाले, घरी कोण कोण असतं ? ड्रायव्हर म्हणाला, आई वडील असतात. पुढे आबा म्हणाले, गाडी तुझ्या घरी घे.

ड्रायव्हरला विश्वास बसेना आबा असे म्हणाले. त्याने गाडी त्याच्या घरी घेतली. इतका मोठा गाड्यांचा ताफा घेऊन आबा त्याच्या घरी पोहोचले. आबांनी सगळ्यांना बाहेरच थांबवले. ड्रायव्हर आणि आबा घरात गेले.

आबा त्याच्या आई वडिलांना भेटले. त्यांच्यासोबत चहा वगैरे पिला आणि म्हणाले, तुमच्या मुलाची काहीही काळजी करू नका. तो माझ्यासोबत एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. त्यांची भेट घेऊन आबा पुढे निघाले.

हा किस्सा सांगताना त्यांचा ड्रायव्हर भावूक झाला होता. तो सांगत होता, माझ्या आई वडिलांनी तर माझ्यावर प्रेम केलंच पण त्यापेक्षाही जास्त प्रेम आबांनी माझ्यावर केलं. त्यांनी कधीही मला वाईट वागणूक दिली नाही.

आबांची एक सवय होती की ते खिडकी खाली करून गाडीत बसायचे. एकदा पाऊस येत होता तेव्हा आबांनी खिडकी खाली केली आणि पावसाच्या सरी आपल्या हातावर घेतल्या. त्या सरींचा आनंद ते घेत होते. नाहीतर असा कोणता मंत्री खिडकी खाली करून एक हात खिडकीच्या बाहेर काढून बसलेला तुम्ही पहिला आहे का ?

महत्वाच्या बातम्या
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?
महागड्या गाड्यांपासून ते अरबी समुद्राच्या शेजारी शानदार बंगला, वाचा रतन टाटांची लाईफस्टाईल
रुग्णालयातच परीक्षेची तयारी करतोय कोरोना रूग्ण, त्याच्या जिद्दीचे कलेक्टरनेही केले कौतूक; म्हणाले.. या गावाची राज्यात चर्चा! गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा ग्रामपंचायतीचा निर्णय