'गोव्यातील लोकांना भाजप हिंदूंचा तारणहार वाटत असेल तर...'

मुंबईः 'गोव्यातील लोकांना (BJP) हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे. भाजपच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही काय सांगतोय ते कळेल. भाजप ही गोव्यातील खरी बीफ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके बीफ म्हणजे गोमांस मिळत आहे, हे ढोंग नाही तर काय?,' असा सवाल शिवसेनेनं (Shivsena) केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. 'भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप आहे. गोव्याचे मुख्यमंत्री हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचाः 'गोव्यात रोजगाराचा प्रश्न भेडसावतो आहे. कोरोनामुळे पर्यटनावर संकट कोसळले व अर्थकारण बिघडले. लोकांच्या चुली थंडावल्या आहेत. त्याच वेळी अमली पदार्थाने अनेक गावांना, समुद्रकिनाऱ्यांना विळखा घातला आहे. कॅसिनो जुगाराच्या बोटी सरकारला खंडणी देतात. त्या खंडणीवर गोव्यासारखे देवांचे राज्य चालवले जात असेल तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल. कॅसिनो जुगाराविरुद्ध लढा देऊन मनोहर पर्रीकरांनी भाजपला गोव्याला रुजवले. तेच भाजप सरकार आज कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे. 'मुख्यमंत्री सावंत सांगतात, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा. गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेले नाही व कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? गोव्याच्या राजकारणात कोण कोठे जाईल व कोणाच्या गळास कोणता मासा लागेल याचा भरवसा नाही,' असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. वाचाः 'काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे गोव्याच्या मातीतले मूळ पक्ष, पण भाऊसाहेब बांदोडकरांसारखा नेता राहिला नाही व त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षाचे अस्तित्वही उरले नाही. मगो पक्ष भाजपने गिळून ढेकर देऊन पचवला आहे. याला जबाबदार ‘मगो’चे सध्याचे नेतृत्वच आहे. पंतप्रधान मोदी यांना जुगाराचा राग आहे, पण गोव्याच्या समुद्रातील कॅसिनो जुगाराच्या बोटी मंत्र्यांचे खिसे भरत आहेत. या जुगारी व्यवसायातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात व निवडणुका लढवल्या जातात. पोर्तुगीजांविरुद्ध लढलेला गोवा या नव्या वसाहतवाद्यांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Flipkart sale : Realme, Vivo, Samsung आणि Iphone वर 10 हजारापर्यंत सूट

Flipkart Sale | आजकाल बरेच लोक  ऑनलाईन खरेदीला पसंदी देताना पहायला मिळत आहेत.   हे लोक  फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची (Flipkart sale) वाट पाहात असतात. फ्लिपकार्टने (Flipcart) नुकतीच या सेलबाबत घोषणा केली आहे. 3 ऑक्टोबरपासून या सेलची सुरुवात होणार आहे. फ्लिपकार्टच्या या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फोनवर नवीन फोनवर सवलत मिळेल. यात अनेक लोकप्रिय फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. (Flipkart sale : Huge Discount on Realme, Vivo, Samsung and Iphone Smartphones)

यामध्ये तुम्हाला Iphone12 Series, Pixel 4a, Poco X3 Pro, Moto Edge 20 Fusion, Asus Rog Phone 3, Micromax In 2b, Oppo A12m, Vivo V21e, Vivo Y20A 2021, Vivo Y72G, Samsung A12, Samsung A03s, Samsung A22 5G, Realme 8i, Realme C21Y, Realme C25Y, Realme Narzo 30 5G, Realme 8, Realme 8 5G, Realme C20, Realme GT 5G, Realme GT ME, Realme C21 आणि Infinix Hot 10s या स्मार्टफोनवर तुम्हाला सूट मिळू शकेल.

याचसोबत तुम्हाला अजून देखील भरघोस सूट मिळणार आहे. याशिवाय, क्रेडिट आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक ऑफर्स देण्यात  आल्या आहेत. या सेलमध्ये तुम्हाला भरघोस सूट मिळणार आहे. Realme च्या स्मार्टफोन्सवर तुम्हाला सर्वाधिक सूट मिळेल.

Flipkart Big Billion Days- 2021या सर्वात मोठ्या सेलमध्ये Realme च्या स्मार्टफोन्सवर सर्वाधिक ऑफर्स देण्यात आले आहेत. यामध्ये Realme 8i, Realme C21Y, Realme C25Y, Realme Narzo 30 5G, Realme 8, Realme 8 5G, Realme C20, Realme GT 5G, Realme GT ME आणि Realme C21 या स्मार्टफोनवर तुम्हाला सूट मिळेल.

Realme 8i  हा स्मार्टफोन  ऑफरमध्ये 15999 रुपयांऐवजी 12999 , Realme C21Y हा स्मार्टफोन  ऑफरमध्ये 10999  रुपयांऐवजी 8999 रुपयांमध्ये , मिळणार आहे. Realme C25Y हा स्मार्टफोन सेल मध्ये तुम्ही 13999 रुपयांऐवजी 10999 रुपयांमध्ये तुम्ही घेऊ शकता.

त्याचसोबत Realme Narzo 30 5G हा स्मार्टफोन सेलमध्ये 15999 रुपयांऐवजी 14999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. Realme 8 हा स्मार्टफोन 17999 रुपयांऐवजी 15999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Realme 8 हा 5G  स्मार्टफोन 18999 रुपयांऐवजी ऑफरमध्ये 17499 रुपयांमध्ये  आहे. Realme C20 हा स्मार्टफोन 7999 रुपयांऐवजी 6999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 5G हा स्मार्टफोन या स्मार्टफोनवर 5 पाच हजारांची सूट मिळेल. हा स्मार्टफोन 40999 रुपयांऐवजी 35999 रुपयांमध्ये सूट मिळणार आहे.
Realme GT ME या स्मार्टफोनवर देखील 5 हजार रुपयांपर्यंत सूट दिलेली आहे. हा स्मार्टफोन 26999 रुपयांऐवजी 20999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Realme C21 हा स्मार्टफोन ऑफरमध्ये 10999 रुपयांऐवजी 9499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Iphone खरेदी करण्यास सुद्धा सुवर्णसंधी या सेलमध्ये नेहमी मिळत असते. यावेळी Iphone 12, 12 मिनी आणि Iphone एसई वर मोठ्या ऑफर देण्यात येणार आहेत. Iphone 12 किंवा 12 मिनी या दोन्हीपैकी घेण्याची शिफारस केली जात आहे. या सेलमध्ये तुम्हाला Iphone 11 – 5 जी, ओएलईडी स्क्रीन आणि Iphone कॅमेरावर मोठ्या प्रमाणात अपग्रेड मिळणार आहेत.

त्याचसोबत तुम्हाला Vivo स्मार्टफोनवर देखील सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये व्हिवोच्या Vivo V21e, Vivo Y20A 2021, Vivo Y72G 5G या  Vivo V21e या स्मार्टफोनवर तुम्हाला डिस्काउंट मिळेल.  Vivo V21e हा स्मार्टफोन ओफरमध्ये 27990 ऐवजी 24990 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये तुम्हाला 3 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

तर Vivo Y20A 2021 या स्मार्टफोनवर तुम्हाला 3500 रुपये सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 15490 ऐवजी 11990 रुपयांमध्ये तुम्हाला मिळेल.  Vivo Y72G 5G या स्मार्टफोनवर  4000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 24990 ऐवजी 20990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट बिग  सेलमध्ये सॅमसंगच्या Samsung A12, Samsung A03s, Samsung A22 5G  Samsung A12 या स्मार्टफोनवर तुम्हाला ऑफर देण्यात आली आहे. सॅमसंग A12 हा स्मार्टफोन तुम्हाला 14999 ऐवजी  13999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Samsung A03s वर 2000 रुपयांची ऑफर आहे, त्यामुळे हा फोन 13499 ऐवजी 11499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Samsung A22 5G स्मार्टफोन 22499 ऐवजी 1999 तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला 2599 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टच्या या बिग सेलममध्ये मायक्रोमॅक्स इन 2 बी या स्मार्टफोनवर 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा फोन तुम्हाला  10499 रुपयांऐवजी 8499 रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या सेलमध्ये ओप्पो ए 12 चं 4 जीबी स्मार्टफोन 10990 रुपयांऐवजी 8490 रुपयांमध्ये मिळेल.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मोफत शिवभोजन थाळी होतेय बंद! १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार पैसे

मुंबई: करोनाच्या संकटानंतर करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे आणि कामगारांचे हाल सुरू झाले होते. अशा गरजूंसाठी राज्य सरकारने सुरू केली होती. आता करोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर शासनाने निर्बंध हळूहळू कमी केले आहेत. त्यानंतर आता शासनाने शिवभोजन थाळी मोफत देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्णयानुसार गरीब आणि गरजूंना शिवभोजन केंद्रांवर ३० सप्टेंबरनंतर मोफत शिवभोजन थाळी मिळू शकणार नाही. (free is closing now you have to pay for shivbhojan thali from 1st october) शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागणार १० रुपये शासनाच्या निर्णयानुसार, आता १ ऑक्टोबरपासून ग्राहकांना शिवभोजन थाळीसाठी पूर्वीप्रमाणे प्रति प्लेट १० रुपये द्यावे लागणार आहेत. मंगळवारी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार शिवभोजन थाळीची पार्सल सुविधा देखील शिवभोजन केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. १ ऑक्टोबरपासून शिवभोजन केंद्रांना दररोज दीडपट थाळी वाटप करण्याचे उद्दिष्ट आता राहणार नाही. क्लिक करा आणि वाचा- कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात २९ मार्च २०२० रोजी शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपये प्रति थाळी करण्यात आली. त्यानंतर कोरोनाचे संकट वाढल्यानंतर १५ एप्रिल २०२१ पासून ब्रेक द चेन अंतर्गत गरीब आणि गरजूंना प्रतिदिन २ लाख शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत होती. खरे तर शासन निर्णयानुसार शिवभोजन थाळीच्या मोफत वितरणाचा कालावधी या १४ सप्टेंबर रोजीच संपलेला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधही आता टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. हे पाहता शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर राज्यातील १ हजार ३२० शिवभोजन केंद्रांवर १ लाख ९० हजार २३० शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. तर सोमवारी गरजूंना १ लाख ९२ हजार ४१५ शिवभोजन थाळ्या मोफत देण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

सातारा : जिल्ह्यातील मौजे साखरवाडी गावाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे साखरवाडी गावाच्या हद्दीतील ग्रामपंचायतीच्या सामुदायिक शौचालय रस्त्यावर सदर अल्पवयीन मुलगी गेली होती. तेव्हा त्या ठिकाणाहून घरी जात असताना सदर मुलीच्या ओळखीचा किशोर बुद्धादास खुंटे (राहणार साखरवाडी,तालुका- फलटण) हा संशयित आरोपी त्याच्या मोटारसायकलवरून अल्पवयीन मुलीच्या जवळ आला आणि मोटरसायकलवरून उतरून काही न बोलता अचानकपणे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करू लागला. सदर मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य आरोपीने केलं. त्यानंतर सदर नराधमाने या घटनेबाबत तू घरात कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली आणि मोटरसायकलवरून घटनास्थळाहून निघून गेला. दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलीने मोठ्या हिमतीने याबाबत आपल्या कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबियाने पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे संशयित आरोपी किशोर बुद्धादास खुंटे याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

धक्कादायक! पत्नीला हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पतीनेच केली हत्या

नाशिक: नाशिकरोड येथील हॉटेलमध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून गळा दाबून तिचा खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पॉईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे. (the ended the life of his by calling her to the hotel) क्लिक करा आणि वाचा- कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील ज्योती पोपट वीर व पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. त्या कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी आलेल्या होत्या. पती पोपट याने ज्योतीला मंगळवारी (दि.२८) सायंकाळी बिटको पॉईंट येथील पवन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. या ठिकाणी रुममध्येच पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पती पोपट बाहेर पडत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला लगेचच ताब्यात घेतलं. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्याहळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले 'हे' आदेश

मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. ( ) वाचा: आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचे मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले. वाचा: कांदे यांनी भुजबळांवर केला आहे आरोप नांदगावमधील पूरस्थितीबाबत झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता. पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही, असे कांदे यांचे म्हणणे होते. कोट्यवधींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याप्रकरणी आमदार कांदे यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणी सुनावणी होण्यापूर्वी या वादाला कांदे यांच्या दाव्यामुळे वेगळे वळण लागले आहे. कांदे यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त यांना पत्र देत आपल्याला या व्यक्तीने एका मोबाइलवरून फोन करत, हा खटला मागे घ्या अन्यथा आमच्याशी गाठ आहे, अशी धमकी दिल्याचा दावा केला आहे. संबंधिताने आपण छोटा राजन टोळीकडून बोलत असल्याचेही कांदेंना सांगितले. याचिका मागे घेतली नाही तर, तुमच्या कुटुंबीयांचे चांगले होणार नाही, असा इशारा दिल्याचा दावा कांदे यांनी पत्रात केला आहे. थेट आल्याने आपण व्यथित झालो आहोत. या धमकीमुळे माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी कांदे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. यापूर्वीही मला इंडोनेशियावरून धमकीचा फोन आला होता. मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, अभय निकाळजे याचा धमकीचा फोन आल्यानंतर मी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे, असे कांदे यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ग्रामविकास विभागात १५०० कोटींचा घोटाळा?; मुश्रीफांचे सोमय्यांना आव्हान

कोल्हापूर: नेते, माजी खासदार यांनी ग्रामविकास विभागातील पंधराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री यांनी दिले आहे. ( ) वाचा: हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक काढून सोमय्या यांचे ताजे आरोप फेटाळले आहेत. 'सोमय्या यांनी ग्रामविकास विभागाच्या जीएसटी, टीडीएस भरण्यासाठी नेमलेल्या मे. प्रा. लि. या कंपनीला दिलेल्या कंत्राटामध्ये १५०० कोटीचा घोटाळा झाल्याचा जो आरोप केला आहे तो तथ्यहीन व सर्वस्वी खोटा आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्यामार्फत कंत्राटदारास देण्यात आलेल्या जीएसटीचा भरणा केला जात नव्हता. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. म्हणून विविध जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासाठी शासनस्तरावरून सर्व समावेशक व एकसूत्री दर असावे, यासाठी धोरण निश्चित करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे जीएसटी, टीडीएस प्रणालीवर भरणे व रिटर्न्स भरणे यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रीयेच्या अटी व शर्तीप्रमाणे एकूण चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील कमी दराच्या निविदेस मान्यता देण्यात आली होती. त्याप्रमाणे ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून जीएसटी भरणा करणेसाठी मे. जयस्तुते मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीला काम दिले. सदर बाब ही पूर्णत: ऐच्छिक आहे. शासन निर्णयामध्ये या कंपनीकडून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी ठराव घेऊन, रितसर करार करून आदेश देणे हे बंधनकारक नसून, ऐच्छिक आहे. या कंपनीच्या दरापेक्षा कमी दराने जर एजन्सी स्थानिक स्तरावर उपलब्ध झाली तर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात, सदर कामाचे देयक हे संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या निधीतून त्यांच्यास्तरावर काम पूर्ण झाल्यावर अदा करायचे आहे. सदर कंपनीस शासनस्तरावरून कुठलेही पेमेंट करण्यात येणार नाही. या शासन निर्णयाव्दारे शासनाने सर्वकष समानता असावी यासाठी हे धोरण ठरविले आहे', असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. वाचा: आजपर्यंत या कंपनीस एकाही ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांनी करार करून आदेश दिलेले नाहीत. तसेच कंपनीस आतापर्यंत एकही पैशाचे देयक प्रदान करण्यात आलेले नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी १५०० कोटीचा घोटाळा झाल्याचा लावलेला हा शोध पाहून त्यांची कीव करावीशी वाटते, असा पलटवार मुश्रीफ यांनी केला. सोमय्या यांनी माझे कुटुंबीय व जावई यांचे नाव घेत आरोप केले आहेत. हे फार निषेधार्ह आहे. कारण; या कंपनीशी माझ्या कुटुंबियांचा किंवा जावयाचा काडीमात्र संबंध नाही. माझ्यावर व कुटुंबीयांवर सारखे खोटे-नाटे आरोप करून चालवलेली बदनामी किरीट सोमय्या यांनी त्वरीत थांबवावी व माफी मागावी नाहीतर अबुनुकसानीच्या दाव्यास सामोरे जावे लागेल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राज्याला आता शाहीन चक्रीवादळाचा धोका; अजित पवारांनी दिले 'हे' निर्देश

मुंबई: बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळामुळे , मध्य महाराष्ट्र भागात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. ( Ajit Pawar On ) वाचा: अरबी समुद्रात निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या , पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत. वाचा: उस्मानाबादमध्ये ४५९ जणांना सुरक्षितस्थळी हलवले उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या १३६.७८ टक्के पाऊस पडला आहे. आज जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीतीरावरच्या गावांत पाणी शिरले. काही गावांत ग्रामस्थ अडकून पडले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने ग्रामस्थांच्या बचावाचे कार्य सुरु केले. त्याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ टीमची मागणी केली त्याही टीमने पूरग्रस्तांच्या बचावाचे काम करून १६ जणांचा बचाव करून सुरक्षित स्थळी हलविले तर जिल्ह्यातील ४५९ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व दरवाजे कालच उघण्यात आले. त्यामुळे धरणाखालील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील वाकडीवाडी येथे तीन कुटुंबांतील एकूण २० जण शेतातील घरामध्ये अडकले होते. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या सर्वांची सुटका केली आहे. तेरणा नदीकाठी असलेल्या तेर, रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना शाळेमध्ये आणि इतर सुरक्षित ठिकाणी प्रशासनामार्फत हलवले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठविण्याची मागणी केल्यानुसार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दाऊतपूर येथील शेतामध्ये अडकून पडलेल्या सहा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

साकीनाका प्रकरणात १८ दिवसांत आरोपपत्र; 'त्याने' रागाच्या भरात...

मुंबई: मुंबईतील येथे ३२ वर्षीय महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात जलद गतीने तपास करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात ७७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून दिंडोशी येथील न्यायालयात पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. ( ) वाचा: साकीनाका येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी आरोपी याला अवघ्या काही तासांतच अटक करण्यात आली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला कठोर शासन देऊन पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. एका महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल व हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी विक्रमी वेळेत म्हणजे केवळ १८ दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले आहे. तपास अधिकाऱ्यांनी एकूण ७७ जणांचे जबाब नोंदवले असून आज दाखल करण्यात आले आहे. वाचा: आरोपीने रागाच्या भरात हे कृत्य केले. पीडित महिला ही आरोपीला आधीपासून ओळखत होती. त्यांच्यात जवळीक होती. मात्र, दिलेले आश्वासन न पाळल्याने आरोपीच्या मनात तिच्याबद्दल राग होता. गुन्हा घडला त्याआधीही आरोपीने महिलेला भेटण्याचा प्रयत्न केला. २५ दिवसांपूर्वी त्याने तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच प्रतीक्षेनंतर ती भेटली तेव्हा रागाच्या भरात त्याने तिच्यासोबत अमानुष कृत्य केले. यात लोखंडी सळीचाही त्याने वापर केला. हे कृत्य पूर्वनियोजित कट नव्हता, असे पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत आरोपीचे वकीलपत्र घेण्यासाठी कुणीही वकील पुढे आलेला नाही. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अहमदनगरमध्ये मास्कसक्ती: ...तर दोन तास पोलिसांना मदत करण्याची 'शिक्षा'

: संसर्ग कमी होत नसल्याने अहमदनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई करताना अनेकदा नागरिकांचे पोलिसांशी खटके उडतात. यातून मार्ग काढण्यासाठी कर्जत पोलिसांनी वेगळी युक्ती केली. पोलिसांची ही युक्ती चांगलीच लागू पडली. कारवाईला विरोध करणाऱ्या नागरिकांचे यातून मतपरिवर्तन तर झाले, शिवाय इतरांनाही ते वापरण्यासंबंधी सांगू लागले. ( ) वाचा: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पोलिसांना आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, अनेक नागरिक कारवाईच्या वेळी पोलिसांना उलट प्रश्न करतात. दंडाची रक्कम भरायला तयार होत नाहीत. पैसे नाहीत, असे सांगून मोकळे होतात. शिवाय त्यांच्याकडे मास्कही नसतो. त्यामुळे पुढे जातानाही ते विना मास्कच जातात. यातून मार्ग काढण्यासाठी यांनी एक युक्ती केली. आपल्या सहकाऱ्यांसह ते कारवाईसाठी रस्त्यावर उतरले ते सोबत मास्क घेऊनच. विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला, त्यांना मास्क दिले. मात्र, जे विरोध करतील, दंड न भरण्यासाठी कारणे सांगतील त्यांना दोन तास पोलिसांसोबत थांबून कामात मदत करण्याची ‘शिक्षा’ त्यांनी दिली. त्यांना मास्क दिलेच व मास्क का आवश्यक आहेत आणि पोलीस हे कोणासाठी करीत आहेत, याचे महत्त्वही पटवून दिले. वाचा: याचे चांगले परिणाम दिसून आले. सुरुवातीला गप्प उभे राहणारे हे नागरिक हळूहळू बोलू लागले. विना मास्क नागरिकांना पकडताना पोलिसांची तळमळ, त्यांना दिले जाणारे मास्क, दंडाच्या पावती, हे सर्व पाहून झाल्यावर ज्यांची खात्री पटली, ते नागिरक इतरांना आवाहन करू लागले. विना मास्क नागरिकांना थांबवून मास्क वापरण्यास सांगू लागले. काही वेळानंतर पोलीस अधिकारी त्यांच्याशी संवाद साधून मास्क आणि पोलिसांच्या कारवाईचे महत्त्व पटल्यावर त्यांना सोडून देत होते. यापुढे मास्क वापरू, इतरांनाही सांगू आणि मुख्य म्हणजे पोलिसांच्या कारवाईवर संशय घेऊन त्यांना विरोध करणार नाही, अशा प्रतिक्रिया या नागरिकांनी व्यक्त केल्या. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार बाळासाहेब यादव, गोवर्धन कदम, बळीराम काकडे, भारत डांगोरे, शकील बेग, नितीन नरोटे यांनी या मोहिमेत भाग घेतला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

उत्तम पोहता येत असतानाही नदीच्या प्रवाहात तरुण बेपत्ता; पाचोरा तालुक्यातील घटना

म. टा. प्रतिनिधी, पाचोरा येथील कृष्णापुरी भागात राहणारा एक तरूण नदीकाठी तोल सुटल्याने पाण्यात वाहून गेला. असे या तरुणाचे नाव आहे. उत्तम पोहता येत असताना देखील तो स्वत:ला प्रवाहाबाहेर काढण्यात अपयशी ठरला. हा युवक अद्याप सापडलेला नाही. यापूर्वी आठ दिवसांपासून शिंपी नामक युवक अद्याप बेपत्ता आहे. (despite being able to swim well, the in pachora in ) येथील हिवरा नदीत कृष्णापुरी भागात जोडणारा नदीचा पुल ऐन पावसाळ्यात तोडल्याने पुलाचे काम झाले नाही मात्र बळी मात्र जात आहेत. आज पुन्हा एक बळी गेला असल्याने चिंता वाढली आहे. शासनाच्या परीपत्रकानुसार ऐन पावसाळ्यात रस्ते किंवा पुलाची कामे करु नये. असे असतांना पाचोरा नगर परिषदेकडून शहरातील सर्व मुख्य रस्ते फोडून ठेवले आहेत. तर, पाचोरा आणि कृष्णापुरी भागाला जोडण्यात येणारा महत्त्वाचा पुल तोडण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- आज दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवासी उत्तम पांचाळ यांचा मुलगा साहेबराव पांचाळ याचा नदीकाठी तोल सुटल्याने पाण्यात वाहून गेला. उत्तम पोहता येत असताना देखील तो स्वताला बाहेर निघण्यास अपयशी ठरला. नगरपरिषदेने जबाबदारी घेवून तात्काळ त्या परिवाराला नगरपरिषदेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- भराव वाहून गेल्याने वाहतुक ठप्प जळगाव पाचोरा रस्त्यावरील वावडदा गावा जवळील पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यावर टाकलेले भराव वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपार पासून ठप्प झाली होती. बसेस देखील पहूर मार्गाने वळविण्यात आली. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हार्दीक पांड्याच्या शानदार खेळीने मुंबई इंडीयन्सचा विजय; प्ले आॅफच्या आशा जिवंत

आयपीएल 2021 च्या 42 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने अबू धाबीमध्ये पंजाब किंग्ज (MI vs PBKS) चा 6 गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले. प्रथम खेळताना पंजाब किंग्सने 20 षटकांत 135/6 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई इंडियन्सने 19 षटकांत चार गडी गमावून विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात ईशान किशन आणि अॅडम मिलनेच्या जागी सौरभ तिवारी आणि नाथन कुल्टर-नाईल यांचा समावेश केला. पंजाब किंग्ज संघात मनदीप सिंगने जखमी मयंक अग्रवालची जागा घेतली.

केएल राहुल (22 चेंडू 21) आणि मनदीप सिंग (14 चेंडू 15) यांनी पंजाब किंग्जला 36 धावांची सुरुवात करून दिली, पण सहाव्या षटकात मनदीप बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव ढासळला. सातव्या षटकात किरॉन पोलार्डने ख्रिस गेल (1) आणि के एल राहुलला बादल केले.

आठव्या षटकात जसप्रीत बुमराहने निकोलस पूरन (2) ला बाद करत पंजाबची अवस्था 48/4 केली. येथून एडन मार्करामने 29 चेंडूत 42 धावा केल्या. दीपक हुडाने 26 चेंडू 28 करत संघाला 100 च्या पुढे नेले. मात्र, 16 व्या षटकात 109 धावांवर मार्कराम आणि 19 व्या षटकात दीपक हुड्डा 123 धावांवर बाद झाल्यामुळे पंजाब किंग्जची धावसंख्या 140 पर्यंत पोहोचू शकली नाही.

हरप्रीत ब्रार 14 आणि नाथन एलिस 6 धावांवर नाबाद राहिले. किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन आणि कृणाल पंड्या आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबई इंडीयन्सची गोलंदाजी चांगली झाली व पंजाबला कमी धावसंख्येवर रोखणे शक्य झाले.

मुंबईला जिंकण्यासाठी खूपच छोटे लक्ष्य होते. पण तरीही धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही, रवी बिष्णोईने रोहित शर्मा (8) आणि सूर्यकुमार यादव (0) यांना सलग दोन चेंडूंवर चौथ्या षटकात 16 धावांवर बाद केले.

क्विंटन डी कॉकने 29 चेंडूंत 27 धावा केल्या आणि सौरभ तिवारीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या, पण 10 व्या षटकात 61 धावांवर त्याच्या बाद झाल्याने मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला. सौरभ तिवारीने 37 चेंडूत 45 धावांची सुरेख खेळी खेळली, पण 16 व्या षटकात संघाची धावसंख्या 92 असताना तो बाद झाला.

पंजाब किंग्सला चौथे यश मिळाले. मात्र, येथून हार्दिक पांड्याने किरॉन पोलार्डसह संघाला 17 व्या षटकात 100 वर नेले आणि एक षटक शिल्लक असताना नेत्रदीपक विजय मिळवून दिला. हार्दिक पंड्या 30 चेंडूत 40 आणि किरोन पोलार्ड 7 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला.

पंजाब किंग्जकडून रवी बिष्णोईने दोन तर मोहम्मद शमी आणि नॅथन एलिसने प्रत्येकी एक बळी घेतला. आता गुणतालिकेत मुंबई पाचव्या क्रमांकावर आली आहे. तर पंजाबच्या सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नांदेड जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा; लढत तिरंगी होणार!

: जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची () घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारपासून निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. ३० ऑक्टोबर रोजी या जागेसाठी होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी कॉग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे. काँग्रेसकडून जितेश अंतपुरकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपाकडून मारोती वाडेकर यांचं नाव सध्या तरी आघाडीवर आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देखील मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने लढत तिरंगी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. दरम्यान, सभा आणि रॅली काढण्यासाठी प्रशासनाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

sharad pawar: शरद पवार शेतकऱ्यांचे नाही, तर उद्योजकांचे नेते; आमदार खोत यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, जळगाव महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा पवार हे जाणता राजा नाहीत. ते शेतकऱ्यांचे नेते नसून उद्योजकांचे व साखर सम्राटांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम असतो तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष यांनी मंगळवारी शरद पवारांवर टीका केली. ( criticizes ncp leader ) पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जिल्ह्यात आले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील उपस्थित होत्या. केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारला लक्ष्य केले. क्लिक करा आणि वाचा- सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत २००५ मध्ये करार शेतीचे एक विधेयक आले होते. हे विधेयक म्हणजेच आज केंद्राने पारित केलेले तीन नवीन कृषी कायदे आहेत. गेली अनेक वर्ष या तीनही कृषी कायद्यांचा खरा फायदा कुणी घेतला असेल तर तो शरद पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीने घेतला आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा. मात्र, आता फायदा घेण्याची शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये, अशी दुटप्पी भूमिका पवार घेत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. कृषी कायद्यांच्या विरोधात काल भारत बंद पुकारण्यात आला होता. परंतु, या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेने या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे तयार करून सत्तर वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा आशावाद निर्माण केल्याचेही खोत म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही. ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितल्याचा आरोपही खोत यांनी यावेळी केला. शेतकऱ्याने कारखान्यात उस देताच चौदा दिवसात एफआरपीचा भाग दिला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचा खजिना लुटण्यात माहिर असलेल्या शरद पवारांनी टप्प्या टप्प्याने रक्कम देण्याचा विचार मांडला. शरद पवारांची ही चाल लक्षात आली असून एफआरपी ही एकरकमी मिळावी ही भुमीका असून पवारांचा डाव हाणून पाडणार असल्याचे ‌सदाभाऊ खोत यांनी सांगीतले. यासाठी साखर आयुक्तांच्या कार्यालयासमाेर निदर्शने करणार असल्याचे तसेच हा मुद्दा केंद्राकडे मांडणार असल्याचे सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

‘किसान विद्रोह’, ‘मालगाड़ी में नरसंहार’, पर्यटन सर्किट: मालाबार में मोपला मुस्लिमों ने हिंदूओं का किया था कत्लेआम, लीपापोती कर रही केरल सरकार

मालाबार हिंदू नरसंहार, केरल

--- ‘किसान विद्रोह’, ‘मालगाड़ी में नरसंहार’, पर्यटन सर्किट: मालाबार में मोपला मुस्लिमों ने हिंदूओं का किया था कत्लेआम, लीपापोती कर रही केरल सरकार लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

मोपला मुस्लिमों द्वारा मालाबार में किए गए हिंदू नरसंहार को साल 2021 में 100 वर्ष पूरे हो गए हैं। मोपला हिंदू नरसंहार इतिहास के पन्नों में सबसे बर्बर नरसंहारों में से एक है। इस दौरान केरल के मालाबार में हजारों हिंदुओं को मोपला मुस्लिमों द्वारा मारा गया था। इसकी शुरुआत तुर्की में खलीफा की पुन: स्थापना की माँग करने वाले खिलाफत आंदोलन को लेकर हुई थी जिसे व्यापक स्तर पर कॉन्ग्रेस नेताओं का समर्थन प्राप्त था, खासतौर से एमके गाँधी का। गाँधी जी को जहाँ लग रहा था कि ये ‘राष्ट्रवादी मुसलमान’ ब्रिटिशों से लड़ने में मदद करेंगे। वहीं वो इस तथ्य को सहज तौर पर नकार रहे थे मोपला मुसलमानों की लड़ाई तो इसलिए थी कि वो ब्रिटिशों को निकाल कर इस्लामी हुकूमत कायम कर सकें।

ब्रिटिश रिकॉर्ड गवाही देते हैं कि 10000 हिंदुओं को कट्टर मोपला मुस्लिमों ने मारा था जिसकी शुरुआत 1921 से हुई थी। कम्युनिस्ट फिर भी दशकों से हिंदू नरसंहार पर लीपापोती करने का काम करते रहे हैं और अब जब भाजपा/आरएसएस ने मालाबार हिंदू नरसंहार पर बात करने के लिए प्रोग्राम आयोजित किया तो उन्होंने फिर जख्मों पर नमक छिड़कने का काम किया है।

दरअसल, केरल में कम्युनिस्ट पार्टी अब एक ‘पर्यटन सर्किट’ विकसित करने की योजना बना रही है, जो ‘किसान विद्रोह’ की याद में मालाबार ‘विद्रोह’ के स्थलों को जोड़ती है। राज्य के पर्यटन मंत्री मोहम्मद रियास ने अलाप्पुझा में कहा कि पर्यटन विभाग मलप्पुरम में विद्रोह से संबंधित सभी महत्वपूर्ण स्थलों को जोड़ने वाला एक सर्किट विकसित करेगा। उन्होंने कहा कि यह बहुत सारे पर्यटकों और इतिहास के छात्रों को आकर्षित करेगा। उन्होंने यह भी कहा कि ‘मालगाड़ी त्रासदी’ को एक त्रासदी कहना गलत है, क्योंकि यह अंग्रेजों द्वारा जानबूझकर किया गया ‘नरसंहार’ था।

रियास ने कहा कि इसे त्रासदी कहना ऐसा होगा जैसे ये कोई आपदा है जबकि ये एक जानबूझकर किया गया नरसंहार था जिसे ब्रिटिशों ने कराया था। उन्होंने कहा, “हम त्रासदी शब्द का उपयोग कर रहे हैं जिसका इस्तेमाल अंग्रेजों ने किया था और ये करना अभागे पीड़ितों के साथ बहुत गलत है।” पूरे नरसंहार को किसान विद्रोह बताते हुए उन्होंने कहा कि भाजपा ने जो नरसंहार कहा, वो गलत था।

मालगाड़ी त्रासदी का सच जिसे कम्युनिस्ट पार्टी ने ‘बेचारे मोपला पीड़ितों’ का नरसंहार कहा है

एक ओर जहाँ कम्युनिस्ट पार्टी उस मालगाड़ी त्रासदी को ब्रिटिशों द्वारा किया गया नरसंहार कहने का दबाव बना रही है और ये बता रही है कि ब्रिटिशों ने अभागे पीड़तों को मारा…सच्चाई इन सबसे अलग है। कम्युनिस्ट इतिहासकार बताते हैं कि ये त्रासदी जलियाँवाला बाग नरसंहार जैसी थी जिसमें ब्रिटिशों ने भारतीय सिखों को गोली मारी और उनकी हत्या की। यहाँ तक कि अपने कालीकट में दिए गए भाषण में महात्मा गाँधी ने भी अंग्रेजों के व्यवहार की तुलना जलियाँवाला बाग से की थी। मगर ऐसी तुलना के समय ये ध्यान रखना जरूरी है कि जलियाँवाला बाग नरसंहार में मारे गए सभी निहत्थे सिख राष्ट्रवादी थे।

वहीं मोपला मुसलमान, हत्यारे थे, दंगाई थे जिन्होंने हिंदू नरसंहार को अंजाम दिया। सैंकड़ों महिलाओं का रेप किया। इस भयावह नरसंहार के दौरान 70 से 90 मुसलमान पकड़े गए थे जिन्होंने हिंदू महिलाओं को मारा या उनका बलात्कार किया था। मोपला मुसलमानों में से 56 की मौत 19 नवंबर 1921 को तिरुर से कोयंबटूर के पास पोद्दानूर सेंट्रल जेल ले जाने के लिए एक मालगाड़ी में दम घुटने से हुई थी। इसके बाद 6 और कैदियों की मौत अस्पातल ले जाते वक्त हुई थी जबकि 8 की मौत अस्पताल में हुई थी।

अब यह तो दिलचस्प है कि कट्टरपंथी मोपला मुसलमानों द्वारा मारे गए 10000 से अधिक हिंदुओं के नरसंहार को जमींदारों के ख़िलाफ़ छेड़ा गया किसानों का विद्रोह बताने वाले दम घुटने से होने वाली मौत को नरसंहार कह रहे हैं। आप देख लीजिए कि यही वो सबूत है जो बताता है कि कैसे मुस्लिम वोट बैंक को खुश करने की आदत हिंदुओं के जीवन को कोई मोल नहीं रहने देती।

क्या मालाबार हिंदू नरसंहार जमींदारों के विरुद्ध छेड़ा गया किसान ‘विद्रोह’ था?

कम्युनिस्ट पार्टी ने केवल मालगाड़ी त्रासदी में मारे गए मोपला मुस्लिमों को अभागे पीड़ित कहने का काम नहीं किया बल्कि हिंदुओं के सारे नरसंहारों पर हमेशा से पर्दा डालती रही है। ये सब कम्युनिस्ट और उनके इतिहासकार व राजनेताओं की मदद से हुआ जिन्होंने इस पूरे नरसंहार को जमींदारों के विरुद्ध शुरू हुआ एक किसान विद्रोह कहा। मार्क्सवादी इतिहासकारों ने दशकों से दावा किया है कि नरसंहार की वास्तविक उत्पत्ति के बारे में बात करने का कोई भी प्रयास संघ द्वारा ‘विद्रोह’ को सांप्रदायिक बनाने का एक प्रयास है और इसकी शुरुआत में कोई हिंदू-मुस्लिम उपक्रम नहीं था।

हालाँकि, वह कम से कम कभी-कभी ये स्वीकार कर लेते हैं कि हिंदुओं की वास्तविकता में हत्या की गई थी। लेकिन उनका दावा कुछ अलग ढंग से होता है जैसे वह कहते हैं कि उस समय के जमींदारों ने किसानों के साथ बुरा व्यवहार किया और इसीलिए 1921 में किसानों ने जमींदारों के ख़िलाफ़ विद्रोह किया था। हिंदुओं के नरसंहार को सही बताने के लिए उन्होंने बड़ी आसानी से कह दिया कि जमींदार जो थे वो हिंदू थे और जो किसान थे वो मुसलमान थे। आगे इसी पाखंड में वो हिंदुओं के बलात्कार और हत्याओं को जस्टिफाई करते हैं। ऐसा लगता है कि जैसे कोई दैवीय प्रतिशोध था और अमीर, अभिमानी, शोषक हिंदू जमींदारों के खिलाफ दलितों और उत्पीड़ितों का विद्रोह था।

ऐसा करके, वे न केवल हिंदुओं पर थोपे गए जिहाद को धो पोंछते हैं, बल्कि यह भी दावा करते हैं कि हिंदुओं की मृत्यु इसलिए हुई क्योंकि हिंदुओं ने मुसलमानों पर अत्याचार किया। यह उनकी गलती है। उन्होंने वही काटा जो उन्होंने बोया था।

What the CPIM wrote about the Moplah Massacre of Hindus on their website
कम्युनिस्टों ने क्या लिखा है मोपला मुस्लिमों के लिए अपनी वेबसाइट पर

पूरे नरसंहार का सच बिलकुल अलग है। हिंदुओं के मोपला नरसंहार को बामुश्किल हमारी इतिहास की किताबों में पढ़ाया जाता है लेकिन खिलाफत आंदोलन जिसने इसे भड़काया उस पर लीपापोती की जाती है। हमारी इतिहास की किताबों में हमें ये जानकारी दी जाती है कि हिंदू मुस्लिम जब एक साथ ब्रिटिशों के ख़िलाफ़ लड़ने आगे आए उसे खिलाफत आंदोलन कहा गया। जबकि हकीकत ये है कि तुर्की में खलीफा के पद की पुन: स्थापना के लिए खिलाफत आंदोलन किया जा रहा था न कि स्वराज्य की माँग को लेकर। वो ब्रिटिश को भगाना चाहते थे लेकिन इसलिए ताकि इस्लामी हुकूमत काबिज हो सके। महात्मा गाँधी ने ऐसे समय में उनको समर्थन दिया और हिंदुओं से बिन लड़े मर जाने को कहा।

ऐसा करके गाँधी ने कट्टर इस्लाम को और बढ़ावा दे दिया। गाँधी मानते थे कि खिलाफत को उनका समर्थन भारतीय मुसलमानों में ब्रिटिश विरोधी जज्बात को भड़काएँगे। इस आंदोलन को पहला आंदोलन कहा गया जिसने ब्रिटिशों के विरुद्ध असहयोग आंदोलन को मजबूत किया।

कट्टरवादियों को गाँधी के समर्थन ने हिंदुओं की मौत, हिंदू महिलाओं के रेप, उनके सिर कलम और धर्मांतरण जैसी घटनाओं को जन्म दिया। जिन्होंने परिवर्तित होने से मना किया उन्हें काट दिया गया। कहा जाता है कि प्रेगनेंट महिलाएँ भी नहीं छोड़ी गईं थी। हिंदुओं के खून से सड़कें रंगी थीं और बिन पैदा हुआ नवजात सड़क पर खुला मरा पड़ा था।

मोपला मुसलमानों द्वारा किए गए अत्याचार के बारे में यह तथ्य कि यह किसान विद्रोह नहीं था, पर इतिहास में इसे सावधानीपूर्वक दर्ज किया गया है, हालाँकि इसका एक बड़ा हिस्सा केरल में कम्युनिस्टों द्वारा मिटा दिया गया था। 

जहाँ मार्क्सवादी इतिहासकारों ने 1921 में हिंदुओं के नरसंहार को मुस्लिम किसानों द्वारा हिंदू जमींदारों के खिलाफ एकतरफा विद्रोह के रूप में चित्रित किया, वहीं कई अन्य अपराधों ने मोपला मुसलमानों और मालाबार हिंदुओं के बीच संघर्ष को चिह्नित किया। 50 से अधिक ऐसी घटनाएँ जहाँ मोपला मुसलमानों ने हिंदुओं का नरसंहार किया था, दीवान बहादुर सी गोपालन द्वारा लिखित पुस्तक द मोपला विद्रोह, 1921 में दर्ज की गई थी, जो कालीकट, मालाबार के डिप्टी कलेक्टर थे। इस पुस्तक को मालाबार में हुई घटनाओं के सबसे प्रामाणिक लेखों में से एक माना जाता है।

ध्यान देने योग्य बात है कि जब मोपला मुसलमान ऐसे ऐतिहासिक अपराध को अंजाम दे रहे थे। उससे कहीं पहले अंग्रेजों ने 1852 में एक विशेष आयुक्त नियुक्त किया था, उनका नाम टीएल स्ट्रेंज था जिनका काम था कि पता लगाएँ कि आखिर मोपला मुसलमान नियमित रूप से हिंदुओं को मारते क्यों हैं।

1852 की यह रिपोर्ट भी ‘किसान विद्रोह’ वाले दावों को झुठलाती है। इसमें टीएल स्ट्रेंज ने कहा था,

“किसी भी खतरे को जमींदारों द्वारा किसानों के उत्पीड़न के लिए जिम्मेदार नहीं ठहराया जा सकता है। बावजूद इसके दक्षिणी तहसील में मोपला आबादी इन प्रकोपों का दोष जमींदारों पर मढ़ने की कोशिश कर रही है। वे इसके लिए खूब कोलाहल कर रहे थे। मैंने इस मामले में पूरा ध्यान दिया है और मुझे विश्वास है कि हालाँकि किसानों की व्यक्तिगत कठिनाई के उदाहरण हो सकते हैं, लेकिन हिंदू जमींदार अपने किसानों के प्रति सामान्य चरित्र, चाहे मोपला या हिंदू, नरम, न्यायसंगत और सहनशील हैं। मैं इस बात को लेकर आश्वस्त हूँ कि मोपला के काश्तकारों का आचरण ठीक नहीं है। वो सामान्यतः अपने दायित्वों से बचने के लिए झूठी और कानूनी दलीलों का सहारा लेते हैं। ऐसे में इसको लेकर कड़े उपाय किए जाते हैं।”

उन्होंने आगे कहा:

“इन सभी मामलों में एक विशेषता सामान्य रही है कि उन्हें सबसे निश्चित कट्टरता द्वारा सभी को चिह्नित किया गया है। इसमें कोई संदेह नहीं है कि इसके लिए उन्हें प्रोत्साहित किया जाता था। इस तरह की घटनाएँ जिन हिस्सों में है, वहाँ हिंदू मोपलाओं के डर में जी रहे हैं। अधिकतर अपने अधिकारों के लिए वहाँ के हिंदू मोपलाओं के इस तरह के डर में खड़े हैं कि ज्यादातर उनके खिलाफ अपने अधिकारों के लिए दबाव बनाने की हिम्मत नहीं करते हैं। कई मोपला यहाँ किराएदार हैं, लेकिन वे अपना किराया नहीं देते हैं। इसके अपने रिस्क भी हैं और इसीलिए अच्छा है कि वहाँ से बेदखल हो जाएँ।”

इसके अलावा भी कई ऐसे सबूत हैं जो बताते हैं कि उस समय हिंदुओं को इस्लामी कट्टरता की भेंट चढ़ना पड़ा था न कि किसी किसान विद्रोह का।

हालाँकि, (पाकिस्तान या भारत का विभाजन, पृष्ठ 146, 147 पर) डॉ अम्बेडकर कहते हैं:

“(खिलाफत) आंदोलन मुसलमानों द्वारा शुरू किया गया था। जिसे गाँधी द्वारा दृढ़ता और विश्वास के साथ अपना लिया गया। इसने शायद कई मुसलमानों को आश्चर्यचकित कर दिया होगा। ऐसे कई लोग थे जिन्होंने खिलाफत आंदोलन के नैतिक आधार पर संदेह किया और गाँधी को आंदोलन में भाग लेने से रोकने की कोशिश की, जिसका नैतिक आधार ही इतना संदिग्ध था।

उन्होंने कहा, “ब्रिटिश सरकार के ख़िलाफ़ ऐसा विद्रोह समझ आता। लेकिन सबसे ज्यादा हैरानी हिंदुओं के साथ हुए व्यवहार के कारण होती है।” उन्होंने लिखा, “मोपलाओं के हाथों हिंदुओं की दुर्दशा हुई। नरसंहार, जबरन धर्मांतरण, मंदिरों की अपवित्रता, महिलाओं पर अत्याचार, जैसे कि गर्भवती महिलाओं को चीरना, लूटपाट, आगजनी और विनाश। संक्षेप में, क्रूर और पूरी बर्बरता का प्रयोग मोपलाओं द्वारा हिंदुओं पर स्वतंत्र रूप से किया गया….ये कोई हिंदू मुस्लिम दंगा नहीं था। बल्कि ये नरसंहार था। कितने हिंदुओं को मारा गया, चोट पहुँचाई गई, उनका धर्मांतरण करवा दिया गया, इसकी सीधे-सीधे कोई गणना नहीं है। लेकिन संख्या बहुत बड़ी है।”

नई दिल्ली में आईसीएचआर के पूर्व अध्यक्ष डॉ एम जी एस. नारायणन ने इस संबंध में लिखा,

“गाँधीजी उस समय राजनीतिक रूप से अपरिपक्व थे कि वो ब्रिटिश भारत के संदर्भ में यह मान रहे थे कि भारत में गरीब और अनपढ़ मुस्लिम समुदाय को आसानी से ब्रिटिश सत्ता के खिलाफ एक सक्रिय राजनीतिक संघर्ष में खींचा जा सकता है। मुसलमानों को खुश करने के लिए, उन्होंने… खिलाफत आंदोलन का समर्थन किया, जिसे अंग्रेजों ने प्रथम विश्व युद्ध के अंत में तुर्की में समाप्त कर दिया था। बाद में महात्मा गाँधी ने खिलाफत आंदोलन को समर्थन देने की अपनी इस मूर्खता पर खेद व्यक्त किया, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी- नुकसान हो चुका था। मुसलमानों को सामाजिक सुधार और आधुनिक शिक्षा के लिए मनाने के बजाए, खिलाफत ने उनकी रूढ़िवादी धार्मिक प्रवृत्ति को वैध बनाया और बाहरी दुनिया के बारे में उनके डर और संदेह को जगाया। इसने उनकी सांप्रदायिकता को और मजबूत किया, जो अलाउद्दीन खिलजी और औरंगजेब के दिनों से निष्क्रिय पड़े हिंदू काफिरों के खिलाफ नफरत के रूप में पनपी थी।”

न केवल भारतीय नेता और इतिहासकार, बल्कि एनी बेसेंट, जो एक ब्रिटिश थियोसोफिस्ट, समाजवादी और सुधारक थीं, उन्होंने हिंदुओं के मालाबार नरसंहार के बारे में विस्तार से लिखा था।

एनी बेसेंट, जिन्होंने 1921 के वसंत में मालाबार में पहले ‘सुधार सम्मेलन’ की अध्यक्षता की थी, ने भी इस घटना के बारे में विस्तार से लिखा था।

एनी बेसेंट ने फ्यूचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स (थियोसोफिकल पब्लिशिंग हाउस, 1922, पृष्ठ 252) में लिखा था,

“चौथा कार्यक्रम औपचारिक रूप से 1 अगस्त 1920 को शुरू किया गया था; एक साल में स्वराज की प्राप्ति होनी थी और 1 अगस्त 1921 को मालाबार विद्रोह में पहला कदम उठाया गया। उस जिले के मुसलमान (मोपला) हथियार तैयार करने के तीन सप्ताह के बाद, विद्रोह के लिए एक निश्चित क्षेत्र में लक्ष्य के साथ आगे बढ़े, वो भी यह विश्वास करते हुए कि ब्रिटिश शासन समाप्त हो गया है और वो आजाद हैं।”

वह कहती हैं, “उन्होंने खिलाफत राज की स्थापना की, एक राजा का ताज पहनाया, हत्याएँ की और भारी मात्रा में लूटपाट की, और उन सभी हिंदुओं को मार डाला या भगा दिया जो धर्मांतरण को तैयार नहीं थे। कहीं न कहीं लगभग एक लाख लोगों को उनके घरों से निकाल दिया गया था, और उनके पास जो कपड़े थे, सब कुछ छीन लिया गया।”

मालाबार में हिंदुओं के खिलाफ मोपला मुसलमानों द्वारा किए गए नरसंहार के इतने व्यापक रिकॉर्ड होने के बाद किसी के मन में यह संदेह नहीं है कि वो वास्तव में जिहादी तत्व थे जिनके कारण हजारों हिंदुओं का नरसंहार हुआ। ये नरसंहार स्पष्ट तौर पर उस इच्छा का परिणाम था जो मोपला मुस्लिम चाहते थे कि ब्रिटिशों के जाने के बाद इस्लाम की स्थापना हो। और इसी प्रक्रिया में, वो सच्चे खलीफा स्टाइल में हिंदू काफिरों को बेरहमी और निर्दयता से मार रहे थे।

इतना सबके बावजूद कम्युनिस्ट सरकार आज टूरिज्म सर्किट बनाकर हिंदुओं के जख्मों पर नमक छिड़कना चाहती है ताकि मोपला मुस्लिमों को राष्ट्रवादी करार दिया जा सके जिन्होंने ब्रिटिशों के ख़िलाफ़ लड़ाई में हिंदुओं का साथ दिया। वह लोगों की स्मृतियों से मालाबार हिंदू नरसंहार की बातें मिटा चुके हैं। अब वह उन आवाजों को बदनाम करने के लिए आगे बढ़ रहे हैं जो धीरे-धीरे समझ रहे हैं कि इतिहास से सीखना जरूरी है वरना वहीं चीज होती रहेगी।

मोपला मुस्लिमों की बर्बरता पर लीपापोती और ISIS के टॉयलेट क्लीनर

ये समझना बेहद जरूरी है कि मोपला मुसलमान मालाबार में क्या चाहते थे जब उन्होंने इस्लामी खिलाफत स्थापित करने की कोशिश की जो कि तुर्क साम्राज्य से प्रतिबिंबित था। तुर्क साम्राज्य इस्लाम के कट्टरपंथी सिद्धांतों पर आधारित था और जबकि मार्क्सवादी इतिहासकारों ने इस्लाम के खलीफा के तहत भी बहुलवाद और भाईचारे के सिद्धांतों को आगे बढ़ाने की कोशिश की है। सच्चाई बिलकुल अलग है। कई ऐसे मामले हैं जब कट्टर जिहाद के नाम पर खलीफा के शासन के नाम पर काफिरों पर हमला हुआ जैसे ईसाई और अर्मेनियाई पर। यह वह मॉडल है जिसका कट्टरपंथी मोपला मुसलमान अनुकरण करना चाहते थे अपने उम्माह के भ्रम में। वो इस्लाम के खलीफा के लिए अपनी निष्ठा रख रहे थे न कि भारत राष्ट्र के लिए जिसके लिए भारतीय सेनानी लड़ रहे थे।

मोपला अंग्रेजों को भगाना चाहते थे। इसलिए नहीं कि वे भारत की संप्रभुता में विश्वास करते थे बल्कि इसलिए कि वे इसके स्थान पर एक इस्लामी खिलाफत स्थापित करना चाहते थे। इस मजहबी जंग के लिए उन्होंने जो नाम चुना, वह ‘खिलाफत आंदोलन’ था। एक ऐसा नाम जिसका गलत अर्थ समझने के लिए लोग आजाद थे और जब एमके गाँधी ने इस ख़िलाफत आंदोलन को समर्थन दिया तो लोगों ने इस खिलाफत को ‘खिलाफ’ समझ लिया और ये समझा कि मोपला मुस्लिम भी ब्रिटिशों के खिलाफ़ हैं। मार्क्सवादी इतिहासकारों ने इस गलत व्याख्या को आज तक आगे बढ़ाया और बार-बार दोहराया कि मोपला मुसलमान अंग्रेजों के खिलाफ़ लड़ रहे थे।

वास्तव में, खिलाफत आंदोलन का नाम ‘खलीफा’ के लिए रखा क्योंकि वे इस्लाम के तुर्की खलीफा के अधिकार को बनाए रखने के लिए लड़ रहे थे। आधिकारिक तौर पर, खिलाफत का अर्थ ‘खलीफा’ से है जो- विशेष रूप से पैगंबर की मृत्यु के बाद इस्लामी समुदाय के नेतृत्व को संदर्भित करता है।

आज के समय में खिलाफत का सही उदाहरण ISIS की स्थापना के साथ देखा जा सकता। उन्होंने अपना खलीफा बनाया जिसने इस्लामी कानून और शरिया के आधार पर इराक और सीरिया में राज किया। हालाँकि, इस बीच विश्व ने उस आतंक को ये कहकर कम कर दिया कि आईआईएसएस एक आतंकी संगठन है जो इस्लाम का इस्तेमाल हत्या और बलात्कार के लिए कर रहा है। लेकिन सच ये है कि आईएसआईएस इस्लाम पर चल रहा था जैसे तालिबान शरिया लागू करके अफगानिस्तान में चल रहा है।

इसलिए 1921 के मोपला मुस्लिमों की तुलना ISIS आतंकियों से करना ज्यादा गलत नहीं है। वो भी खिलाफत की माँग ही करते हैं। यह ‘राष्ट्रवादी आंदोलन’ है जिसका एमके गाँधी ने समर्थन किया और उस समय के मोपला मुस्लिम आतंकवादियों को प्रोत्साहित किया। कट्टरपंथी मुसलमानों का यही आतंकवादी आंदोलन आज कम्युनिस्ट ऐसे दिखाना चाहते हैं जैसे वो हिंदू जमींदारों के अत्याचार के विरुद्ध शुरू हुआ किसान विद्रोह था।

यह सच में हैरानी की बात नहीं है कि भारत के केरल को आईएसआईएस आतंकवादियों के लिए सबसे प्रमुख भर्ती का स्थान होने की विशिष्ट उपलब्धि क्यों प्राप्त है। केरल की कम्युनिस्ट पार्टी ने भले ही 100 साल पहले हुए हिंदू नरसंहार को धो दिया है लेकिन केरल के कट्टरपंथी मुसलमानों ने साबित कर दिया है कि अगर कोई उन्हें खलीफा की स्थापना की संतुष्टि देता है तो वो ISIS के टॉयलेट क्लीनर भी बनने को तैयार हैं।

केरल के सीएम ने खुद स्वीकार किया कि 2019 तक 100 से ज्यादा मलयाली ISIS में शामिल हो गए थे। जबकि केरल के ये मुसलमान दर्जनों में ISIS में शामिल हो रहे हैं, इस बारे में कई रिपोर्टें आई हैं कि ISIS इन भारतीय आतंकवादियों को कैसे देखता है और जोर देता है कि वे शौचालय साफ करें। जहाँ ये युवा आतंकवादी काफिरों का सिर कलम करने, शरीयत थोपने और खिलाफत स्थापित करने के सपने के साथ इराक और सीरिया जाते हैं, वहीं दुनिया के अन्य हिस्सों से आईएसआईएस के अन्य जिहादियों के लिए शौचालय साफ करने के लिए इन युवा आतंकवादियों को भर्ती किया जाता है। आश्चर्यजनक बात ये है कि खिलाफत को लेकर इनकी इच्छा इतनी प्रबल है कि इन्हें वो काम भी पसंद आ जाता है।

अगर इन आधुनिक जिहादियों को आईएसआईएस जिहादियों के शौचालयों की सफाई करने में कोई आपत्ति नहीं है, तो आपको यह मानना ​​​​होगा कि मोपला मुसलमानों के अपराधों को धोना, जो 1921 में ही आज के आईएसआईएस जैसी खिलाफत स्थापित करना चाहते थे, कुछ ऐसा है जो स्वाभाविक रूप से इनमें और इनसे सहानुभूति रखने वालों में आता है।

इस्लामी खलीफा की चाह रखने वालों के शौचालय साफ करने से लेकर अब नरसंहार को छिपाने का प्रयास… केरल अक्सर ‘काफिरों’ के घाव पर नमक छिड़कने में सबसे आगे रहा है और उनके कटे सिर, क्षत-विक्षत शरीर से मुँह फेरता रहा है। वहीं की सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी अब फिर इतिहास लिखना चाहती है ताकि जब दोबारा ऐसी कोई स्थिति सामने आए तो आँख पर पट्टी बाँधे रखने वाले हिंदू उससे भी गुरेज न करें। ये सब हैरान करने वाला नहीं है बल्कि एक चेतावनी जैसा है- जब हिंदू काफिरों का जिहादी नरसंहार करेंगे, तो कम्युनिस्ट उनके साथ खड़े होंगे और हमारे दिमाग में ये डालेंगे कि नरसंहार तो हमारी ही गलती थी।

नोट: मूल रूप से अंग्रेजी में नुपूर शर्मा द्वारा लिखी इस रिपोर्ट का अनुवाद जयंती मिश्रा ने किया है। मूल लेख इस लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं।



IFTTT Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

काळाच्याही पुढे दृष्टी ठेवून आयुष्य जगलेला तत्त्ववेत्ता.. सरदार भगतसिंह..

भगतसिंहांनी युवकांना दिलेला संदेश..

खरं पहायला गेलं, तर भगतसिंह हे आजच्या घडीला सर्व विद्यार्थ्यांचे, युवकांचे नेतृत्व म्हणायला हरकत नाही. शंभर वर्षांपूर्वी या भारतात होऊन गेलेल्या एका तरुणाचे विचार आजही या समाजात तंतोतंत लागू पडतात. 16 मे 1925 रोजी भगतसिंहांचा ‘विद्यार्थी, युवकांसाठी संदेश’ नामक एक लेख छापून आला. त्या काळाची पद्धत होती. क्रांतिकारी लेखक बहुदा आपले लेख एखाद्या टोपणनावाने अथवा दुसऱ्या नावाने लिहीत असत. त्यामागे आपले नाव गुप्त राहावे हीच भावना होती. हा लेख भगतसिंहांनी ‘बलवंतसिंह’ नावाने लिहिला.

हा लेख आजच्या घडीला सर्वांना एवढा प्रेरणा देणारा आहे, की वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भगतसिंहांना हे सुचलं कसं, हा प्रश्न पडतो.

भगतसिंह म्हणतात,
“जसा क्रांतिकारकांच्या खिशामध्ये बॉम्बगोळा, कटकारस्थान्याच्या अस्तनीत भरलेले पिस्तुल, जसे रणोत्सुक योध्याच्या हातामध्ये खड्ग, तशी मनुष्याच्या देहामध्ये युवावस्था.. हाडामांसाच्या या पेटार्यामध्ये विधाता जगभरातील हाहाकार एकवटून बंद करतो. युवावस्था दिसते तर शामल वसुंधरेपेक्षाही अधिक सुंदर, पण तिच्या आत भूकंपाचा भयंकरपणा भरलेला असतो.” तारुण्याचे, युवावस्थेचे नितांत सुंदर वर्णन किती कमी शब्दात भगतसिंहांनी करून ठेवल आहे. युवकांची ताकद काय हे सांगताना भगतसिंह पुढे लिहितात,

“युवक वाटेल तर त्यागी होऊ शकतो.. वाटेल तर तो विलासी होऊ शकतो.. तो देव बनू शकतो किंवा पिशाचही बनू शकतो.. तो जगाला त्रस्त करू शकतो तर अभयदानही देऊ शकतो.. जगामध्ये केवळ युवकांचेच साम्राज्य आहे. युवक रणचंडीच्या ललाटावरील रेष आहे. युवक स्वदेशाच्या विजय-वैजयंतीचा शक्तिशाली राजदंड आहे. तो निश्चित आहे आणि निष्काळजीसुद्धा.. रात्ररात्रभर जागणे हा त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे..पतितांचा उत्थान आणि जगाचा उद्धार करण्याची सूत्रे त्याच्याच हाती आहेत.. या विशाल रंगमंचाचा युवक सिद्धहस्त खेळाडू आहे…”

बलिदान म्हणजे भगतसिंह आणि भगतसिंह म्हणजे सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती..

भगतसिंह याच गोष्टीवर लिहितात,
“जर रक्त सांडायचे असेल तर युवकाशिवाय कोण देईल? तुम्हाला बलिदान हवे असेल, तर तुम्हाला युवकांकडेच यावे लागेल. आजचे युवक हेच उद्याच्या राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत. जगाच्या इतिहासाची पाने उघडून पहा, युवकांच्या रक्तांनी लिहिलेले संदेश पानोपानी दिसतील.. जगाच्या क्रांत्यांची आणि परिवर्तनांची वर्णने तपासून पहा.. त्यात केवळ असे युवक भेटतील, ज्यांना बुद्धिमान लोकांनी ‘वेडी पोरं’ किंवा ‘वाट चुकलेले’ असं म्हणल आहे. सच्चा युवक तर न भिता मृत्यूला आलिंगन देतो.. धारदार संगिनीसमोर छाती पुढे करून राहतो.. तोफेच्या तोंडावर बसूनही हसतच राहतो.. बेडयांच्या झंकारावर राष्ट्रगीत गातो आणि फाशीच्या तख्तावर अट्टहासाने आरूढ होतो.. हा युवक आहे..”

हे भगतसिंह होते.. तरुण कसा असावा तर भगतसिंहांसारखा असे आपण सर्रास म्हणतो.. पण भगतसिंह आपल्या सर्वांकडे, तरुणांकडे नेमकं काय आणि कोणत्या दृष्टीने पाहत होते हे भगतसिंहांनीच खुद्द लिहून ठेवलय..

या लेखाच्या शेवटी भगतसिंहांनी दिलेला संदेश आजही आपल्याला लागू पडतो.. ते म्हणतात,

“हे भारतीय तरुणा.. तू का गोंधळाच्या झोपेत निश्चिंत घोरत पडला आहेस? उठ.. डोळे उघड.. बघ पूर्व दिशेला ललाट रक्तरंजित झाले आहे. आता आणखी झोपू नकोस. झोपायचे असेल तर अनंत निद्रेच्या कुशीमध्ये जाऊन झोपी जा. भ्याडपणाच्या बाहुपाशात का झोपत आहेस? अजूनही तुझ्या अंगात जराजरी लाज शिल्लक असेल तर उठून आईच्या दुधाची लाज राख, तिच्या उद्धाराचा विडा उचल, तिच्या आसवांच्या एकेक थेंबाची शपथ घे, तिचे संकट पैलतीरीला ने आणि मुक्त कंठाने म्हण.. वंदे मातरम….”

किती ही आर्तता? एवढ्या तळमळीने भगतसिंह तरुणांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी आवाहन करतोय.. बर तेव्हा वय काय होते? तर अवघे सतरा-अठरा वर्षे.. काय कळतं हो या वयात?

काळाच्याही पुढे दृष्टी ठेवून आयुष्य जगलेला तत्त्ववेत्ता.. द्रष्टा कॉम्रेड.. सरदार भगतसिंह..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

The post काळाच्याही पुढे दृष्टी ठेवून आयुष्य जगलेला तत्त्ववेत्ता.. सरदार भगतसिंह.. appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भगतसिंगांनी आपल्या भावांना लिहिलेली अखेरची पत्रे प्रत्येकाने वाचलीच पाहिजेत

भगतसिंह विचारवंत म्हणून, राजकारणी म्हणून, देशप्रेमी म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून, एक लेखक म्हणून, कॉम्रेड म्हणून, जबरदस्त क्रांतिकारी म्हणून आपल्यासमोर उभा आहे.. पण एक आदर्श मुलगा, मोठा भाऊ म्हणून आपण त्याला कितपत ओळखतो? आज भगतसिंहांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या एका भावनिक बाजूचा घेतलेला हा आढावा..

आपल्या दोन लहान भावांना, कुलबीर आणि कुलतार सिंह यांना, 3 मार्च 1931 रोजी त्याने पत्र लिहीले. भगतसिंहाने आजवर जे काही लिहीले, त्यामध्ये या दोन पत्रांना (माझ्यादृष्टीने तरी) विशेष स्थान आहे.

कुलबीर सिंह यांना लिहिलेल्या पत्रात भगतसिंह म्हणतो,

“मी कुणासाठी काही केले नाही. तुझ्यासाठीही नाही.आणि आता तुम्हाला संकटात टाकून जात आहे. तुझ्या आयुष्याचे काय होईल? दिवस कसे काढाल? याचा विचार केला तर थरकाप उडतो. पण माझ्या भावा, हिम्मत ठेव. संकटात कधीही घाबरून जाऊ नको.”

ज्या तरुणामागे सारा भारत उभा होता, ज्याच्या एका शब्दावर देशाचे राजकारण बदलले असते, तत्कालीन भारतात तयार झालेला सर्वशक्तिमान आणि सर्वात हुशार व्यक्ती ‘भगतसिंह’ जेव्हा आपल्या लहान भावाला सांगतोय, “भाई हौसला रखना, मुसीबत में कभी मत घबराना”.. काय हिम्मत आली असेल हे वाचून?

भगतसिंहाचे वाचन अफाट होते. फासावर चढेपर्यंत पुस्तक वाचणारा भगतसिंह साऱ्या जगाला माहीत आहे. पण, आपल्या पश्चात भावांचे शिक्षण व्यवस्थित होईल की नाही, या काळजीने चिंतातुर झालेला ‘मोठा भाऊ’ आपल्या दृष्टीआड गेलाय. ‘कुलतारच्या शिक्षणाची काळजीही तूच घ्यायला हवीस. मला फार शरम वाटते पण दुःख करण्याखेरीज मी काय करू शकतो.’ एकाच वेळी आई, वडील, आपल्या लहान भावांचे शिक्षण, बाजूच्या कोठडीत असलेला मित्र, देशाचे स्वातंत्र्य, कष्टकरी शेतकरी जनतेचे प्रश्न, देशाचे भविष्य आणि फासावर जाण्याचा आनंद.. हे पत्र लिहीताना त्याच्या मनात नेमके किती विचार सुरू असतील, याचा अंदाजसुद्धा बांधता येत नाहीये.. कदाचित अजून तो पूर्ण समजला नसावा..

भगतसिंह लिहीतो,

“अमेरिकेला जाऊ शकला असतास तर फार चांगले झाले असते, पण आता तेही अशक्य दिसते. हळूहळू मेहनत घेऊन शिकत जा. काही काम शिकून घेता आले तर चांगलेच.”

पुढे तो लिहीतो,

“मला हे माहीत आहे, की तुमच्या मनात दुःखाचा महासागर उसळला आहे. माझ्या भावा, विचाराने माझेही डोळे भरून आले आहेत. पण काय करू शकतो! हिमतीने जगा.”

देशस्वातंत्र्यासाठी भावनिक होणारा भगतसिंह आम्ही पाहीलाय.. पण कुटुंबाचा कर्तापुरुष म्हणून त्याला समजून घेण्यात आम्ही कमी पडलो.

आपल्यामागे परिवाराचे काय होईल, याची काळजी त्याला नक्कीच वाटली असणार.. जे काही कराल, ते वडिलांच्या सल्ल्यानेच करा. एकत्र रहा.. असा सल्ला देणारा भगतसिंह पाहीला की त्याची आजवर उभी राहिलेली प्रतिमा क्षणात कोसळते आणि घरातल्या आशाअपेक्षांचे ओझे बाळगणारा, भविष्याची चिंता करणारा आणि भावांची जबाबदारी घेणारा ‘भाई’ समोर उभा राहतो..

“हे जग निष्ठुर आहे. फार कोडगे आहे. सर्व लोक फार निर्दयी आहेत. केवळ प्रेम आणि हिमतीच्या जोरावरच जगता येईल.”

या जगात राहायचं कसं, हे केवळ दोनच ओळींमध्ये त्याने सांगितलंय.. हा संदेश फक्त कुलबीर किंवा कुलतारसिंहासाठी नाहीये, आपल्यासाठीसुद्धा आहे असेच वाटते.

वयाच्या 23 व्या वर्षी फासावर जाणाऱ्या तरुणाने असं किती जग बघितलं असेल?‘ मेरे अजीज, मेरे बहुत बहुत प्यारे भाई, जिंदगी बडी सख्त है और दुनिया बडी बे-मुरव्वत.. सिर्फ मुहब्बत और हौसले से ही गुजारा हो सकेगा..’ हा मंत्र आयुष्यभर लक्षात ठेवा. या जगात जगायचं असेल तर त्याची ओळख असायलाच हवी.. भगतसिंहाने त्याच्या तमाम लहान भावांना दिलेला हा सल्ला आहे..

कुलतार सिंहांना लिहीलेल्या पत्रात पहिलेच वाक्य मनाला पोखरून जाते,

“तुम्हारे आंसू मुझसे सहन नहीं होते..”

पुढे तो लिहीतो,

“भल्या मुला, हिमतीने शिक्षण पूर्ण कर आणि तब्येतीची काळजी घे. हिम्मत सोडू नको.”

कुलतारला लिहिलेले पत्र माझ्या सर्वात आवडीचे पत्र आहे.. या पत्रात जेवढी प्रेरणा, जेवढी ऊर्जा आणि हिंमत मिळते, ती भगतसिंहाच्या इतर लिखाणात आढळून येणार नाही. अर्थात, त्याच्या तोंडून बाहेर पडलेला ‘इन्कलाब जिंदाबाद’ हा शब्दसुद्धा प्रचंड प्रेरणादायी आहे.. परंतू, आपल्या लहान भावाला लिहिलेले हे पत्र म्हणजे प्रेम, हिंमत, त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक आहे..

“उसे यह फिक्र है हरदम नया तर्जे जफा क्या है,
हमे यह शौक है देखे सितम की इन्तहा क्या है ।
दहर से क्यो खफा रहे, चर्ख का क्यों गिला करे,
सारा जहा अदू सही, आओ मुकाबला करे ।”

“कोई दम का मेहमान हु ऐ अहले-महफ़िल,
चरागे-सहर हूं बुझा चाहता हूं ।
हवा में रहेगी मेरे ख्याल की बिजली,
ये मुश्ते-खाक है फानी, रहे रहे ना रहे।”

काळजाला घर पडणाऱ्या ओळी लिहून भगतसिंह पुढे म्हणतो,

“अच्छा रुखस्त । खुश रहो अहले-वतन, हम तो सफर करते है । हिम्मत से रहना ।”

जेव्हा लहानग्या कुलतारसिंहाच्या हाती हे पत्र पडले असेल आणि “खुश रहो अहले-वतन, हम तो सफर करते है..” हे वाक्य वाचून त्यांची काय परिस्थिती झाली असेल. फक्त 20 दिवसांनी आपला मोठा भाऊ फासावर जातोय.. जाताना त्याला आपली काळजी वाटतेय, आपल्या शिक्षणाची काळजी वाटतेय.. किती मोठी भावना आहे ही! जग कसे आहे आणि तुम्ही कसं राहायचं, हे तो शिकवून जातोय. मरणाच्या दारावर उभा असताना सुद्धा जबाबदारीचे भान राखून आपल्या लहान भावांना तो मार्गदर्शन करतोय. मरणाची चाहूल ऐकून सैरभैर होणाऱ्यांच्या गर्दीत निश्चल पहाडासारखा शांतपणे उभा राहायला या 23 वर्षाच्या पोरात हिम्मत येते कुठून?
वर आपल्यालाच सांगून जातोय,
“हिम्मत से रहना..”

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

The post भगतसिंगांनी आपल्या भावांना लिहिलेली अखेरची पत्रे प्रत्येकाने वाचलीच पाहिजेत appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पंकजा मुंडे यांना धक्का; कारखान्याच्या उपाध्यक्षांसह ५ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

: नेत्या आणि माजी मंत्री यांना परळी तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. कारण परळीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह ५ संचालकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री हेदेखील उपस्थित होते. 'आज या प्रवेशामुळे संघटनेला आणि आम्हाला बळ मिळणार आहे. सर्वांचे स्वागत,' अशी प्रतिक्रिया या प्रवेश सोहळ्यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, "२०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मातीतल्या माणसांनी मला पाठिंबा दिल्यामुळेच हे यश मिळवता आले." जयंत पाटलांची भाजपवर टीका या कार्यक्रमात भाजपवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला तर भाजपच्या पोटात दुखतं. महागाई वाढवून सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आलिशान घर बांधले जात आहे, याची देशाला खरंच गरज आहे का?" असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान, मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत असून शेतीमालाचे मोठे नुकसान झालं आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासन नुकसान भरपाई देण्याची सगळी व्यवस्था करेल, अशा शब्दात जयंत पाटील यांनी परळी येथे बोलताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

: शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. बँकेचे अध्यक्ष यांनी बँकेच्या ८३ व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली. शेतकरी सभासदांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करणारी ‘केडीसीसी’ही पहिली बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. चालू आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांचा नफा हे उद्दिष्ठ ठेवले असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज द्यावे, म्हणून मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार तीन लाखाची कर्जमर्यादा पाच लाख करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी वार्षिक सभेत अधिकृत घोषणा केली. मुश्रीफ म्हणाले की,‘ प्रशासकाची कारकीर्द जाऊन संचालक मंडळाने सहा वर्षापूर्वी बँकेची सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा बँक तोट्यात होती. संचालक मंडळाच्या कालावधीत गेल्या सहा वर्षात बँकेने उत्तुंग कामगिरी केली आहे. प्रशासक काळातील १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरुन काढून बँकेने १४५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला आहे. सध्या बँकेच्या ७१४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये बँकेने ९००० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट निश्चित केलं आहे. बँकेने आयकर विभागाच्या कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी वर्गवारीत सर्वात जास्त उत्पन्न कर (इनकम टॅक्स) भरला आहे. १८ कोटी २२ लाख रुपयांचा इनकम टॅक्स बँकेने भरला आहे. ’ '५०० कोटी रुपयांची तरतूद' ‘शेतकरी, दूध उत्पादक, इंडस्ट्रीज, साखर कारखानदारी, सूत गिरण्या अशा विविध घटकासाठी कर्ज मंजुरीचे धोरण अवलंबलं आहे. बँकेने व्यवसाय वृद्धीसाठी व्यक्तिगत कर्जाच्या विविध योजना अंमलात आणल्या आहेत. म्हैस दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी दूध उत्पादकांना अर्थ पुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे,’ असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांनी विषयपत्रिकेचे वाचन केलं. सभेतील चर्चेत उद्योगपती व्ही. बी. पाटील, सदाशिव चरापले, प्रा. सुनील शिंत्रे, विशाल आवटी, शमशुद्दीन पिरजादे, धीरज पाटील, सुरेश गायकवाड, अक्रम मुजावर, प्रा. किसन कुराडे यांनी सहभाग घेतला. संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आभार मानले. सभेला संचालक खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, पी. जी. शिंदे, विलास गाताडे, अनिल पाटील, भैय्या माने, सर्जेराव पाटील पेरिडकर, रणजितसिंह पाटील, श्रीमती उदयानी साळुंखे, अर्चना पाटील, तज्ज्ञ संचालक आर. के. पोवार, असिफ फरास , गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

महामार्गांची दुरुस्ती १५ ऑक्टोबरपूर्वी; कोकणात ते अधिकारी मुक्काम ठोकणार

मुंबई : अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व खराब झालेल्या करण्याची आवश्यकता असून १५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रीत खडीने भरण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी दिले. ( ) वाचा: राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, (सा.बां.) चे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. वाचा: महाराष्ट्रातील सुमारे १८ हजार कि. मी. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे. चार पदरी आणि त्यावरील राष्ट्रीय महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत आहेत. दि. १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-नाशिक आणि मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या दोन महामार्गांसह राज्यभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच १५ ऑक्टोबरपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी अपर मुख्य सचिव सौनिक यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी कोकणात क्षेत्रीय स्तरावर मुक्कामी राहून युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन वर्दळीच्या व जास्त पर्जन्यमान असलेल्या महामार्गांवर पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देशही सौनिक यांनी यावेळी दिले. महामार्ग खराब झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्याच्या सूचनाही सौनिक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, महामार्गांवरील खड्ड्यांवरून मुंबई हायकोर्टाने खरडपट्टी काढल्यानंतर राज्य सरकारने महामार्गांच्या दुरुस्तीसाठी वेगाने पावले टाकायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,