संगमनेर : ठेकेदारांनो, मालकासमान वागू नका : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : जल जीवन मिशन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये कुठेही शासनाची बदनामी होणार नाही, याची दक्षता गावपातळीवरील कार्यकर्त्यांसह ठेकेदारांनी घेतली पाहिजे. शासनाच्या निधीतून काम करणार्या ठेकेदारांनी आपण योजनेचे मालक असल्यासारखे वागू नये, अशा कडक शब्दांमध्ये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आढावा बैठकीत सुनावले. जलजीवन मिशन अंतर्गत … The post संगमनेर : ठेकेदारांनो, मालकासमान वागू नका : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sl71DD
0 Comments: