नगर : ‘जलजीवन’ महत्त्वाकांक्षी योजना : माजी मंत्री शिवाजी कर्डिले
नगर; पुढारी वृत्तसेवा : गावागावांत शुद्ध पाणी मिळावे, ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरून त्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेली जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले. जलजीवन मिशनअंतर्गत एमआयडीसी ते अरणगाव येथे 15 कोटी 59 लाख 78 हजार 450 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन कर्डिले … The post नगर : ‘जलजीवन’ महत्त्वाकांक्षी योजना : माजी मंत्री शिवाजी कर्डिले appeared first on पुढारी.http://dlvr.it/ScQF6x
0 Comments: