श्रीरामपूर- नेवासामार्गे वाहतूक वळवून आणखी किती बळी घेणार? नागरिकांचा सवाल
कैलास शिंदे : नेवासा : नगर – मनमाड रस्त्याची वाहतूक बाभळेश्वर – श्रीरामपूरमार्गे नेवासा रस्त्याने वळवून आणखी किती बळी घेणार असा सवाल? नागरिकांमधून होत आहे. नगर – मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीमुळे या रस्त्यावरील वाहतूक 15 ते 30 ऑक्टोबर दरम्यान बाभळेश्वर- श्रीरामपूर- नेवासामार्गे नगर अशी वळविण्यात आली आहे. हा पर्यायी मार्ग म्हणून निवड केलेला बाभळेश्वर – श्रीरामपूर – … The post श्रीरामपूर- नेवासामार्गे वाहतूक वळवून आणखी किती बळी घेणार? नागरिकांचा सवाल appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sb6hXY
0 Comments: