कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचे धोरण : बाळासाहेब थोरात
संगमनेर :पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शिक्षण हक्क कायदा केलेला होता. मात्र सध्याच्या राज्यात असणारे शिंदे आणि फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांचा हक्क काढून घेण्याचे धोरण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील १७ हजारांपेक्षा जास्त शाळा बंद होणार असून हजारो … The post कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचे धोरण : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.http://dlvr.it/SbCQNp
0 Comments: