नैसर्गिक आपत्ती अन् व्यापार्यांकडून थट्टा, वादळाने केळीची बाग झाली उद्ध्वस्त
भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसाने दहिफळ जुने येथील शेतकरी दिलीप परदेशी यांच्या केळी बागेत पाणी साचले असून, वादळाने निम्मी बाग खाली कोसळून केळीचे नुकसान झाले आहे. व्यापारी वर्गाकडून हा माल खरेदी केला जात नसल्याने शेतकर्याचे आर्थिक नुकसान होत आहे. तर, इतर उभ्या केळी बागेतील मालही कवडीमोल भावाने मागून व्यापारी वर्गाकडून थट्टा केली जात … The post नैसर्गिक आपत्ती अन् व्यापार्यांकडून थट्टा, वादळाने केळीची बाग झाली उद्ध्वस्त appeared first on पुढारी.http://dlvr.it/SYXj7t
0 Comments: