नगर : पाऊस लांबल्याने टँकरची संख्या वाढली
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मृग नक्षत्राचे एक-दोन पाऊस झाले. आजपर्यंत फक्त 44.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. परंतु दमदार पावसाची नोंद नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या देखील हळूहळू वाढू लागली. श्रीगोंदा तालुक्यातील दोन गावे व 16 वाड्यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शासकीय टँकरची संख्या कमी पडल्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ … The post नगर : पाऊस लांबल्याने टँकरची संख्या वाढली appeared first on पुढारी.http://dlvr.it/SShbZC
0 Comments: