पुणतांबा शेतकरी आंदोलनावर मुंबईत तोडगा निघेल का?
श्रीरंग गोर्हे पुणतांबा : शेतकर्यांच्या 16 मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, ७ जून रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत सर्वच मागण्या मान्य होण्याची शक्यता नसल्याने संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत मतभेद झालेल्या किसान क्रांतीच्या कोअर कमिटीकडून आंदोलन पुढे सुरू ठेवले जाणार आहे का? याबाबत शंका शेतकर्यांच्या चर्चेतून ऐकू येत आहेत. पाच वर्षांपूर्वी … The post पुणतांबा शेतकरी आंदोलनावर मुंबईत तोडगा निघेल का? appeared first on पुढारी.http://dlvr.it/SRlwhV
0 Comments: