नगर : ग्रामीण भागात नऊ बस धावणार; शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘तारकपूर’चा पुढाकार
नगर : पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा सुरळीतपणे सुरू झाली आहे. मात्र, अद्यापि ग्रामीण भागातील बस सुरू झाल्या नाहीत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या नगर विभागाने पुढाकार घेतला. त्यानुसार नगर तालुक्यातील काही गावांतील विद्यार्थ्यांसाठी 9 बसची व्यवस्था केली आहे. 23 जूनपासून महामंडळाची बस विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होत आहे. … The post नगर : ग्रामीण भागात नऊ बस धावणार; शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘तारकपूर’चा पुढाकार appeared first on पुढारी.http://dlvr.it/SSXycJ
0 Comments: