'त्या' ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली होणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ ठेवण्यात आलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला नसला तरी या प्रकरणाचे हादरे अद्यापही दलास बसत आहेत. याप्रकरणात सचिन वाझेसह पाच आजी-माजी पोलिसांचा सहभाग उघड झाल्यानंतर मुंबई पोलिस दलामध्ये सुरू झालेली उलथापालथ थांबलेली नाही. गुन्हे शाखेमध्ये बदलीचे वारे वाहिल्यानंतर आता मुंबईत ८ वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या ७२७ अधिकाऱ्यांना मुंबईबाहेर पाठविण्यात येणार आहे. अँटिलिया स्फोटके आणि पोलिसांनीच घडवून आणल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागला. हा डाग पुसून काढण्यासाठी बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आले. परमबीर सिंह यांना आयुक्तपदावरून हटविण्यात आल्यानंतर सर्वप्रथम गुन्हे शाखेला वाझे प्रकरणाचा फटका बसला. सुरुवातीला ६५ अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी आणखी अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेतून हलविण्यात आले. यामुळे गुन्हे शाखा पूर्णतः खिळखिळी झाली. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत या प्रकरणात एनआयएने सचिन वाझे, सुनील माने, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे आणि प्रदीप शर्मा या आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये आणखी काही पोलिस अधिकारी एनआयएच्या रडारवर आहेत. एनआयएचे एका बाजूला अटकसत्र सुरू असताना दुसरीकडे त्याचे हादरे मुंबई पोलिस दलास बसत आहेत. पोलिस दलातील नियमाप्रमाणे एका जिल्ह्यामध्ये सलग आठ वर्षे सेवा दिल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. याच नियमावर बोट ठेवून मुंबईतील ७२७ अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यामध्ये बदली करण्यात येणार आहे. यामध्ये ८९ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, २५३ निरीक्षक, ३७५ सहाय्यक निरीक्षक आणि १० उपनिरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. इतर जिल्ह्यात बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळवावीत, असे एका आदेशान्वये त्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच या बदल्या केल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी, असेही ते म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

सपा नेता उम्मेद पहलवान पर NSA, गाजियाबाद में बुजुर्ग के साथ मारपीट को दिया था ‘जय श्री राम’ का रंग

अब्दुल समद, उम्मेद पहलवान

--- सपा नेता उम्मेद पहलवान पर NSA, गाजियाबाद में बुजुर्ग के साथ मारपीट को दिया था ‘जय श्री राम’ का रंग लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

उत्तर प्रदेश के गाजियाबाद स्थित लोनी में मुस्लिम बुजुर्ग से मारपीट के मामले को साम्प्रदायिक रंग देने के आरोपित सपा नेता उम्मेद पहलवान पर राष्ट्रीय सुरक्षा कानून (NSA) के तहत कार्रवाई की गई है। रासुका की कार्रवाई के बाद उम्मेद को एक साल तक जमानत मिलना मुश्किल है।

उम्मेद पहलवान को इस मामले में 19 जून 2021 को गिरफ्तार कर जेल भेजा गया था। आरोपित ने फेसबुक लाइव के जरिए लोगों को भड़काने और मारपीट की वारदात को साम्प्रदायिक रंग देने की कोशिश की थी।

रिपोर्ट के मुताबिक, आरोपित फिलहाल 14 दिनों की न्यायिक हिरासत में डासना जेल में बंद है। पुलिस ने कहा है कि आरोपित के खिलाफ पहले से ही 5-6 केस दर्ज हैं। सपा नेता ने ही अब्दुल समद नाम के साथ मारपीट को उसकी दाढ़ी काटने और जबरन ‘जय श्री राम’ बुलवाने की बात जोड़ साम्प्रदायिक रंग देने की कोशिश की थी।

अब्दुल समद से मारपीट के केस में गाजियाबाद पुलिस अब तक 11 आरोपितों को गिरफ्तार कर चुकी है। पूछताछ में पता चला है कि केस दर्ज होने के बाद खुद को फँसता देख उम्मेद पहलवान ने अब्दुल समद से हलफनामे पर यह लिखवाने की कोशिश की थी कि उससे जबरन ‘जय श्री राम’ बुलवाया गया था। इसके बाद आरोपित ने वीडियो को वायरल कर दिया। मामले की संवेदनशीलता को देखते हुए उत्तर प्रदेश पुलिस ने ट्विटर से इसे रोकने को कहा था। हालाँकि, माइक्रो ब्लॉगिंग साइट ने इसे वायरल होने दिया, जिसके बाद उसके खिलाफ भी केस दर्ज किया गया था।



IFTTT Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

‘मंदिर की प्रतिमा नाबालिग बच्चे के समान, उनकी संपत्ति की सुरक्षा हमारी जिम्मेदारी’: मद्रास हाईकोर्ट का बड़ा फैसला

मद्रास हाईकोर्ट, प्रतिमा, मंदिर, संपत्ति

--- ‘मंदिर की प्रतिमा नाबालिग बच्चे के समान, उनकी संपत्ति की सुरक्षा हमारी जिम्मेदारी’: मद्रास हाईकोर्ट का बड़ा फैसला लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

मद्रास हाईकोर्ट ने कहा है कि मंदिर की प्रतिमा एक बच्चे के समान है और उसकी संपत्ति की सुरक्षा करना हमारी जिम्मेदारी है। मद्रास हाईकोर्ट ने मंदिर के प्रतिमा को एक नाबालिग बच्चे के समान बताया। जस्टिस RMT टीका रमन तमिलनाडु के पलानी मंदिर की भूमि पर कब्ज़ा किए कुछ लोगों को बेदखल करने का आदेश दिया। ये ऐसे लोग हैं, जिनके परिवार कई वर्षों से मंदिर की संपत्ति पर कब्ज़ा कर के बैठे हुए थे।

मद्रास हाईकोर्ट ने कहा, “कानून के हिसाब से मंदिर की प्रतिमा एक नाबालिग बच्चे के समान है। कोर्ट उस नाबालिग बच्चे का अभिभावक है, व्यक्ति का भी और संपत्ति का भी। कोर्ट को मंदिर की संपत्ति की ऐसे ही रक्षा करनी है, जैसे नाबालिग बच्चे की।” कोर्ट ने ये भी कहा कि उक्त मंदिर को 60 सालों तक उसकी संपत्ति के इस्तेमाल से रोका गया। साथ ही बचाव पक्ष मंदिर की संपत्ति पर अपना अधिकार साबित करने में नाकाम रहे।

जिस संपत्ति को लेकर फैसला सुनाते हुए मद्रास हाईकोर्ट ने ये बात कही, उस संपत्ति को ‘इनाम’ के रूप में अंग्रेजों ने 1863 में कुछ लोगों को दे दिया था। बचाव पक्ष का कहना था कि कई पुश्तों ने इस जमीन पर उनका मालिकाना हक़ रहा है, इसीलिए वो ही इस संपत्ति के स्वामी हैं। हालाँकि, कोर्ट ने पाया कि बचाव पक्ष ने कहा था कि वो मंदिर को किराया देते हैं, इसका अर्थ है कि वो मालिक नहीं बल्कि किराएदार हैं।

इसीलिए उस संपत्ति में किसी भी पट्टा पर मालिकाना दावा करने से कोर्ट ने उन लोगों को रोक दिया। तमिलनाडु में ‘इनाम अबॉलिशन एक्ट’ भी आया था, लेकिन इसके तहत तहसीलदार स्तर पर हुए समझौते के बाद ये लोग मंदिर की संपत्ति पर बने हुए थे। चूँकि जमीन के मालिकाना हक़ का दावा करने वाले लोग दबंग हैं और इसके लिए विभिन्न संदिग्ध माध्यमों का इस्तेमाल कर रहे थे, मद्रास हाईकोर्ट ने अधिकारियों को निर्देश दिया है कि वो 4 सप्ताह में मंदिर की संपत्ति खाली कराएँ।

कमिश्नर को इस पूरी प्रक्रिया की निगरानी करने को कहा गया है। ये जमीन कुल 60.43 एकड़ की है। ये पेरियाकुमारापलयम गाँव में स्थित है। ये गाँव तिरुपुर के धारापुरम क्षेत्र में पड़ता है। इस संपत्ति पर कोर्ट ने मंदिर के देवता मुरुगन स्वामी का अधिकार माना। पलानी में स्थित इस मंदिर का पूरा नाम ‘अरुल्मिगु धनदायुथपानी स्वामी मंदिर’ है। ये तमिलनाडु के सबसे अमीर मंदिरों में से एक है। ये एक प्राचीन मंदिर है।



IFTTT Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

सी एन आर रावांचं योगदान हे सचिनच्या १०० शतकांच्या तोडीस तोड आहे…..

रोजच्या जीवनात विज्ञान आणि वैज्ञानिक हा मोठा फॅक्टर मानला जातो. वैज्ञानिक लोकांनी लावलेल्या शोधामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आज आपण जाणून घेणार आहोत भारतरत्न सी. एन. आर. राव [ C.N.R.RAO ] यांच्याबद्दल. भारतातल्या सगळ्यात हुशार आणि महत्वाच्या लोकांमध्ये सी.एन.आर.राव यांचं नाव घेतलं जातं,.

२०१४ मध्ये ज्यावेळी भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरवले गेले तेव्हा त्यात क्रीडा विभागातून सचिन तेंडुलकर आणि विज्ञान विभागातून सी.एन.आर. राव यांची निवड झाली होती. तर सी.एन.आर. राव फक्त भारतातच नाही तर जगातसुद्धा परिचित आहेत. 

सगळ्यात आधी सी.एन.आर.राव यांचं पूर्ण नाव काय आहे ते बघूया डॉ. चिंतामणी नागेशा रामचंद्र राव. ३० जून १९३४ मध्ये एका कन्नड परिवारात त्यांचा जन्म झाला. म्हैसूर विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आणि IISC मधून केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी पूर्ण करत पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. जगातल्या सगळ्या महत्वाच्या विद्यापीठांमधून त्यांनी पदव्या मिळवल्या आणि  विद्यापीठांमध्ये लेक्चरर म्हणून कामही केले.

जवळपास ६० हुन अधिक विद्यापीठांमधून त्यांनी पदव्या मिळवल्या हाही एक विक्रमच आहे. १६०० शोधनिबंध, सॉलिड स्टेट आणि मटेरियल केमिस्ट्री या विषयांवर राव यांनी जवळपास ४५ पुस्तकं लिहिली.

सी.एन.आर. राव यांनी नॅनो मटेरियल आणि हायब्रीड मटेरियल या क्षेत्रात केलेल्या क्रांतीमुळे त्यांना भारत सरकारने भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला.

भारतामध्ये नॅनो सायन्स टेक्नॉलॉजीचे जनक म्हणून राव यांचं नाव घेतलं जातं. सॉलिड स्टेट आणि मटेरियल सायन्स केमिस्ट्रीमध्ये मध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. कुठलाही पदार्थ हा जर त्याची संरचना बदलत असेल तर त्याच्या गुणधर्मांमध्ये बदल होतो आणि त्यामधील संबंध यावर त्यांनी सखोल संशोधन केलं.

त्यांच्या योगदानामुळे आणि त्यांना मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराबद्दल वैज्ञानिक क्षेत्रातून आनंदाची लाटच पसरली होती आणि त्यावेळी वैज्ञानिक लोकांनी सांगितलं होतं कि

सी.एन.आर.राव यांचं योगदान हे सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांच्या तोडीस तोड आहे.

वैज्ञानिक सी.एन.आर.राव यांनी केलेल्या विधानांपैकी एक म्हणजे विज्ञानाचा अभ्यास आणि परीक्षण यापेक्षाही गमतीदार हा त्याचा रिझल्ट असतो.

काम करण्याची त्यांची वृत्ती आणि एकनिष्ठता इतकी आहे कि त्यांच्या सोबत काम करणारे बरेच वैज्ञानिक हे निवृत्त झाले आहेत मात्र वयाच्या ८७ व्या वर्षीसुद्धा ते नेटाने आपलं काम करत आहेत. जगातल्या महत्वाच्या संस्थांमध्ये त्यांच्या मताचा आदर केला जातो. वैज्ञानिक संस्था या त्यांच्या सल्ल्यानुसार चालतात.

वैज्ञानिक क्षेत्रातून भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या लोकांपैकी सी.एन.आर.राव हे फक्त चौथेच व्यक्ती आहे. या अगोदर विश्वेश्वरैय्या, ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि सी.व्ही. रमण यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. सी.एन.आर.राव यांनी शेवटी बंगलोरमधल्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च मध्ये विशेष अधिकारी म्हणून काम केलं. 

वैज्ञानिक क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करणाऱ्या सी.एन.आर.राव हे भारत सरकारच्या वैज्ञानिक धोरणांमध्ये कायम सहभागी असत. प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या वैज्ञानिक सल्लेगार समितीमध्ये सदस्य म्हणून सी.एन.आर. राव हे सहभागी होते.

सी.एन.आर.राव यांच्या नॅनो सायन्स टेक्नॉलॉजीच्या जोरावर भारत जगात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. याचं कारण म्हणजे नॅनो मिशन हे त्याकाळी जोरात सुरु झालं होत आणि त्याची धुरा आणि सूत्र स्वतः सी.एन.आर.राव यांनी सांभाळली होती. केमिस्ट्री विषयातला सगळ्यात मोठा वैज्ञानिक म्हणून सी.एन.आर.राव यांचा गौरव केला जातो. 

इतके सारे अवॉर्ड,पुस्तक, नाव असूनही सी.एन.आर.राव हे सोशल मीडियापासून लांब आहेत. त्यांना अजूनही त्यांचा स्वतःचा ईमेल उघडता येत नाही. मोबाइलसुद्धा त्यांना चालवता येत नाही. याचकारण म्हणजे ते सगळ्या नोंदी या डोक्यात आणि कागदी ठेवतात. पण मोबाईलचा त्यांना विशेष तोटा होत नाही.

१९७४ मध्ये पदमश्री, १९८५ मध्ये पदमविभूषण अशा मानाच्या पुरस्काराने सी.एन.आर.राव यांना गौरविण्यात आले. २००० सालामध्ये कर्नाटक सरकारतर्फे कर्नाटक रत्न म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.

२०१४ मध्ये भारताचा मानाचा आणि विशेष योगदानाबद्दल देण्यात येणारा भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

हे हि वाच भिडू :

The post सी एन आर रावांचं योगदान हे सचिनच्या १०० शतकांच्या तोडीस तोड आहे….. appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भारत में कोरोना: पिछले 24 घंटे में मिले 45 हजार नए केस, 60 हजार ठीक हुए, 816 की मौत - bhaskarhindi.com



from दैनिक भास्कर हिंदी
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

..म्हणून कार्तिकीचे बाबा झाले भावुक, पोस्ट करत म्हणाले, कार्तिकीने..

मुंबई । गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहून तिच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. पण कार्तिकीचे बाबा गायक कल्याणजी गायकवाड यांनी देखील मुलीच्या यशाचे मोठे कौतुक केले आहे. मात्र आता एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या सारेगमप लिटील चॅम्प्सचा सीजन नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकत आहे. कार्तिकीचे बाबा गायक कल्याणजी गायकवाड यांना कार्तिकीला परीक्षकाच्या खुर्चीवर पाहून त्यांना गहिवरुन आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत लहान असताना कार्तिकीने सारेगमपचे विजेतेपद पटकावण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेतली हे सांगितले. शिक्षण आणि गाण्याची आवड या दोन्ही गोष्टी कार्तिकीने अगदी उत्तम रित्या सांभाळत यशाचे डोंगर गाठल्याचे कार्तिकीच्या बाबांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

कार्तिक लग्नाच्या बंधनात देखील अडकली आहे. तिने मागील वर्षी रोनित पिसेसोबत लग्न केले. ती आता सुखी संसार करत आहे. पण  कार्तिकी अगदी उत्तम रित्या सासर आणि माहेरच्या मंडळींचे सगळे लाड पुरवताना दिसते.

सोबतच आपली गायनाची आवड जपत यशस्वी प्रवास करताना दिसत आहे. यामुळे वडिलांना तिचा अभिमान वाटत आहे, आणि यामुळेच ते भावून झाले आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

बापरे! तरुणाने नवरीसोबत स्टेजवरच केले असे की, नवरदेवाला धक्काच बसला, पाहा व्हिडीओ

VIDEO: मिटींगमध्ये बॉस आणि सहकाऱ्यांसोबत बोलत होती तरुणी आणि अचानक घडला ‘हा’ भलताच प्रकार

वडिलांवर करण्यात आलेल्या टिकेला लेकीचे प्रत्युत्तर; थोरातांच्या कन्येची संस्कारी भाषेत पडळकरांवर टीका


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

कैलाश मंदिर: आज भी इंजीनियरों को चौंकाती है, औरंगजेब कई जतन के बाद भी नहीं कर सका नुकसान

औरंगाबाद का कैलाश मंदिर

--- कैलाश मंदिर: आज भी इंजीनियरों को चौंकाती है, औरंगजेब कई जतन के बाद भी नहीं कर सका नुकसान लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

भारत के अलग-अलग हिस्सों में कई ऐसे मंदिर हैं जो अपने इतिहास और अपनी प्रचीन परंपराओं के साथ अपनी वास्तुकला के लिए भी प्रसिद्ध हैं। इन मंदिरों की वास्तुकला कुछ ऐसी है कि आज भी नवीन तकनीकी और विज्ञान की सुविधाओं के बाद भी इस प्रकार की वास्तुकला को हकीकत में उतार पाना बहुत ही मुश्किल है। ऐसा ही एक मंदिर स्थित है महाराष्ट्र के औरंगाबाद की एलोरा की गुफाओं में। यह मंदिर मात्र एक चट्टान को काटकर और तराशकर बनाया गया है। हम बात कर रहे हैं एलोरा के कैलाश मंदिर की जिसे बनाने में मात्र 18 वर्षों का समय लगा। लेकिन जिस तरीके से यह मंदिर बना है, ऐसे में अनुमान यह लगाया जाता है कि इसके निर्माण में लगभग 100-150 सालों का समय लगना चाहिए। 

संरचना एवं निर्माण का रहस्य

ऐतिहासिक रिकॉर्ड्स के अनुसार एलोरा के कैलाश मंदिर का निर्माण राष्ट्रकूट वंश के राजा कृष्ण प्रथम के द्वारा सन् 756 से सन् 773 के दौरान कराया गया। मंदिर के निर्माण को लेकर यह मान्यता है कि एक बार राजा गंभीर रूप से बीमार हुए तब रानी ने उनके स्वास्थ्य के लिए भगवान शिव से प्रार्थना की और यह प्रण लिया कि राजा के स्वस्थ होने पर वह मंदिर का निर्माण करवाएँगी और मंदिर के शिखर को देखने तक व्रत धारण करेंगी। राजा जब स्वस्थ हुए तो मंदिर के निर्माण के प्रारंभ होने की बारी आई, लेकिन रानी को यह बताया गया कि मंदिर के निर्माण में बहुत समय लगेगा। ऐसे में व्रत रख पाना मुश्किल है। तब रानी ने भगवान शिव से सहायता माँगी। कहा जाता है कि इसके बाद उन्हें भूमिअस्त्र प्राप्त हुआ जो पत्थर को भी भाप बना सकता है। इसी अस्त्र से मंदिर का निर्माण इतने कम समय में संभव हो सका। बाद में इस अस्त्र को भूमि के नीचे छुपा दिया गया।

भगवान शिव का निवास माने जाने वाले कैलाश पर्वत के आकार की तरह ही इस मंदिर का निर्माण किया गया है। 276 फुट लंबे और 154 फुट चौड़े इस मंदिर को एक ही चट्टान को तराशकर बनाया गया है। इस चट्टान का वजन लगभग 40,000 टन बताया जाता है। मंदिर जिस चट्टान से बनाया गया है उसके चारों ओर सबसे पहले चट्टानों को ‘U’ आकार में काटा गया है जिसमें लगभग 2,00,000 टन पत्थर को हटाया गया। आमतौर पर पत्थर से बनने वाले मंदिरों को सामने की ओर से तराशा जाता है, लेकिन 90 फुट ऊँचे कैलाश मंदिर की सबसे बड़ी विशेषता है कि इसे ऊपर से नीचे की तरफ तराशा गया है। कैलाश मंदिर एक ही पत्थर से निर्मित विश्व की सबसे बड़ी संरचना है।

औरंगाबाद के एलोरा का कैलाश मंदिर (फोटो साभार : इंडिया टेल्स)

इस मंदिर में प्रवेश द्वार, मंडप तथा कई मूर्तियाँ हैं। दो मंजिल में बनाए गए इस मंदिर को भीतर तथा बाहर दोनों ओर मूर्तियों से सजाया गया है। मंदिर में सामने की ओर खुले मंडप में नंदी है और उसके दोनों ओर विशालकाय हाथी तथा स्तंभ बने हुए हैं। कैलाश मंदिर के नीचे कई हाथियों का निर्माण किया गया है और यह मंदिर उन्हीं हाथियों के ऊपर ही टिका है। इस्लामिक आक्रांता औरंगजेब ने इस मंदिर को नुकसान पहुँचाने का बहुत प्रयास किया लेकिन छोटे-मोटे नुकसान के अलावा वह इसे किसी भी प्रकार की क्षति पहुँचाने में असफल रहा।

कुछ अनसुलझे तथ्य

मंदिर की दीवारों पर अलग प्रकार की लिपियों का प्रयोग किया गया है जिनके बारे में आजतक कोई कुछ भी नही समझ पाया। ऐसा कहा जाता है कि अंग्रेजों के शासनकाल में मंदिर के नीचे स्थित गुफाओं पर शोधकार्य शुरू कराया गया, लेकिन वहाँ हाई रेडियोएक्टिविटी के चलते शोध को बंद करना पड़ा। इसके अलावा गुफाओं को भी बंद कर दिया गया जो आज भी बंद ही हैं। ऐसी मान्यता है कि इस रेडियोएक्टिविटी का कारण वही भूमिअस्त्र और मंदिर के निर्माण में उपयोग किए गए अन्य उपकरण हैं जो मंदिर के नीचे छुपा दिए गए थे।

हालाँकि जिस तरीके से कैलाश मंदिर का निर्माण किया गया है, पुरातत्वविद यह अनुमान लगाते हैं कि इस मंदिर के निर्माण में कम से कम 100-150 वर्षों का समय लगना चाहिए। लेकिन मंदिर का निर्माण मात्र 18 वर्षों में हुआ। यही कारण है कि मंदिर के निर्माण में दैवीय सहायता की भी संभावना जताई जाती है। मंदिर से जुड़ी एक और विचित्र बात यह है कि यह भगवान शिव को समर्पित है, लेकिन मंदिर में न तो कोई पुजारी है और न ही यहाँ किसी प्रकार की पूजा-पाठ की कोई जानकारी मिलती है।

कैसे पहुँचे?

कैलाश मंदिर, औरंगाबाद शहर से 30 किमी दूर स्थित है। मंदिर का सबसे नजदीकी हवाईअड्डा औरंगाबाद ही है जो दिल्ली, मुंबई, बेंगलुरु, हैदराबाद, तिरुपति, अहमदाबाद और तिरुवनंतपुरम जैसे शहरों से जुड़ा हुआ है। इसके अलावा रेलमार्ग से हैदराबाद, दिल्ली, नासिक, पुणे और नांदेड़ जैसे शहरों से भी औरंगाबाद पहुँचा जा सकता है। कैलाश मंदिर से औरंगाबाद रेलवे स्टेशन की दूरी लगभग 28 किमी है। महाराष्ट्र की सार्वजनिक परिवहन सेवा की बसों के माध्यम से राज्य के लगभग सभी बड़े शहरों से औरंगाबाद पहुँचने के लिए बस सेवा उपलब्ध है। पुणे से मंदिर की दूरी लगभग 250 किमी है। इसके अलावा मुंबई से कैलाश मंदिर लगभग 330 किमी की दूरी पर स्थित है।



IFTTT Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नगरमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत राडा; संपर्कप्रमुखांनाही धक्काबुक्की

अहमदनगर: पालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या बिनविरोध निवडीची घोषणा आज होणाऱ्या निवड सभेत होणार आहे. त्यापूर्वीच मध्यरात्री शिवसेनेच्या दोन गटांत राडा झाला. या निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेवाराच्या पतीला मारहाण झाल्याची तक्रार आहे. अन्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. महापौर निवडीसाठी आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. (Scuffle between two groups of Shivsena In ) या निवडणुकीत शिवसेनेतर्फे दोन महिला उमेवार इच्छुक होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यातील शीला भाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे रोहिणी शेंडगे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी अर्जही दाखल केला असून त्यांच्या निवडीच्या घोषणेची आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. वाचा: या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांत मारामारी झाली. माघार घेतले उमेदवार भाकरे यांच्या पतीला मारहाण करण्यात आली. नगरसेवक अनिल शिंदे आणि भाकरे या दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून पुढे मोठा राडा झाल्याचे सांगण्यात आले. माजी शहर प्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हे तर निवडणुकीसाठी आलेले संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही जमावाकडून धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले. भाकरे यांनी आपल्याला कदम आणि त्यांच्या माणसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या पत्नीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापौर निवडणुकीतून माघार घेतले होती. माझ्यावर पैसे मागितल्याचा आरोप करून कदम व शिंदे यांच्या लोकांना मारहाण केली. जातीवाचक शिव्या दिल्या. गळ्यातील सोन्याची साखळी काढून नेली. आपल्याला काल दिवसभर दारू पाजण्यात आली. त्यानंतर रात्री मारहाण झाली, अशी तक्रार भाकरे यांनी केली आहे. वाचा: आज दुपारी महापौर निवडीसाठी ऑनलाइन सभा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या महापौराच्या बिनविरोध निवडीची औपाचारिक घोषणाच बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकत्र आल्याने शिवसेनेला महापौरपद मिळत आहे. असे असताना शिवसेनेच्या दोन गटांतील वाद उफाळून आल्याचे पहायला मिळाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नगरमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत राडा; मुंबईहून आलेल्या नेत्यालाही धक्काबुक्की

अहमदनगर: पालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या बिनविरोध निवडीची घोषणा आज होणाऱ्या निवड सभेत होणार आहे. त्यापूर्वीच मध्यरात्री शिवसेनेच्या दोन गटांत राडा झाला. या निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेवाराच्या पतीला मारहाण झाल्याची तक्रार आहे. अन्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. महापौर निवडीसाठी आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. (Scuffle between two groups of Shivsena In ) या निवडणुकीत शिवसेनेतर्फे दोन महिला उमेवार इच्छुक होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यातील शीला भाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे रोहिणी शेंडगे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी अर्जही दाखल केला असून त्यांच्या निवडीच्या घोषणेची आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. वाचा: या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांत मारामारी झाली. माघार घेतले उमेदवार भाकरे यांच्या पतीला मारहाण करण्यात आली. नगरसेवक अनिल शिंदे आणि भाकरे या दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून पुढे मोठा राडा झाल्याचे सांगण्यात आले. माजी शहर प्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हे तर निवडणुकीसाठी आलेले संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही जमावाकडून धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले. भाकरे यांनी आपल्याला कदम आणि त्यांच्या माणसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या पत्नीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापौर निवडणुकीतून माघार घेतले होती. माझ्यावर पैसे मागितल्याचा आरोप करून कदम व शिंदे यांच्या लोकांना मारहाण केली. जातीवाचक शिव्या दिल्या. गळ्यातील सोन्याची साखळी काढून नेली. आपल्याला काल दिवसभर दारू पाजण्यात आली. त्यानंतर रात्री मारहाण झाली, अशी तक्रार भाकरे यांनी केली आहे. वाचा: आज दुपारी महापौर निवडीसाठी ऑनलाइन सभा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या महापौराच्या बिनविरोध निवडीची औपाचारिक घोषणाच बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकत्र आल्याने शिवसेनेला महापौरपद मिळत आहे. असे असताना शिवसेनेच्या दोन गटांतील वाद उफाळून आल्याचे पहायला मिळाले. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

करोना काळात अवास्तव बिल आकारणाऱ्यांना दणका? ५८० रुग्णालयांविरोधात तक्रारी

: करोना महामारीच्या संकटातही शहरातील नागरिकांकडून खासगी रुग्णालयांनी वसूल केलेल्या अवास्तव बिलांची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे. बिलांबाबतच्या तक्रारींचा निपटारा करावा, यासाठी खंडपीठाने आदेशही देले होते. मनपाकडे या संदर्भात ५८० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरीही खासगी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टाळाटाळ करत असहकार्य करत असल्याची बाब मनपाने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे. करोनाग्रस्तांकडून होणाऱ्या अतिरिक्त शुल्क आकारणीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी खंडपीठासमक्ष शपथपत्र सादर केले. रुग्णालयांनी अवास्तव बिले आकारल्याच्या ५८० तक्रारी मनपाकडे आल्या आहेत. त्यावर रुग्णालयांना बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवून संधीही देण्यात आली. मात्र शहरातील खासगी रुग्णालये मनपाच्या या नोटिसीला जुमानत नसल्याची बाबही मनपाने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. नागपूर खंडपीठाने गेल्या सुनावणी दरम्यान रुग्णांच्या तक्रारींना सात दिवसांत उत्तर न दिल्यास रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्याची तंबी दिली होती. या प्रकरणावर ३० जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातल्याने आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. परिणामी ऑक्सिजन आणि इंजेक्शन अशा गोष्टींच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. त्यातच बहुतांश रुग्णालय रुग्णांकडे मनमानी पद्धतीने पैसे उकळत असल्याच्या घटना समोर आल्या. याबाबत सरकारनेही वारंवार सूचना देऊन रुग्णालयांची मुजोरी थांबली नाही. त्यामुळे अशा मुजोर रुग्णालयांना न्यायालय दणका देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

टायगर आता काँग्रेसमय झालाय!; नाना पटोले यांचाही शिवसेनेला टोला

मुंबई: आज पक्षात विलीन झाली. या संघटनेचं पक्षात स्वागत करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. टायगर म्हणजेच वाघ आता काँग्रेसमय झाला आहे, असे पटोले म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हंशा पिकला. 'आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो', असं विधान काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी चिंतन बैठकीत केलं होतं. त्यानंतर आज पटोले यांनीही तशीच टोलेबाजी केल्याने शिवसेनेतून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. ( ) वाचा: नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी टायगर हा शब्द पकडत टोलेबाजी केली. 'राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली आहे. टायगर अर्थात वाघाला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर काँग्रेसमय झाला आहे', असे यावेळी पटोले म्हणाले. बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, स्वर्गीय वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली. बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली. बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे. वाचा: यावेळी बोलताना आमदार राजेश राठोड व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी, बंजारा टायगर फोर्सच्या काँग्रेस पक्षातील विलिनीकरणामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. भाजपचा खरा चेहरा आता बंजारा समाजासमोर आला असून बंजारा समाज भाजपला थारा देणार नाही, असे सांगितले. सध्याच्या परिस्थितीत फक्त काँग्रेस पक्षच बंजारा समाजाला न्याय देऊ शकतो त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून यापुढे काँग्रेस विचारांवर वाटचाल करू व राज्यभरात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करू असे आत्माराम जाधव व मदन जाधव यांनी सांगितले. यांनी 'ते' लेखी आश्वासनही पाळले नाही भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो असे लेखी आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुण्याला दिलासा; शहरांतील करोना रुग्णसंख्येत मोठी घट

पुणे: शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक असल्याचे आढळले. जिल्ह्यात दिवसभरात ९४६ नवीन बाधितांची भर पडली तर १,०६५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. ( ) वाचा: पुणे शहरात २३२, मध्ये २७५ आणि ग्रामीण भागात ५५८ रुग्ण असे १,०६५ रुग्ण करोनाच्या आजारातून मंगळवारी बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख २२ हजार ४३९ रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात मंगळवारी ५,३६२ एवढ्या चाचण्या झाल्या असून, त्यापैकी २६८ रुग्ण करोना बाधित आढळले. पिंपरीत २१८ आणि ग्रामीण भागात ४६० बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण १० लाख ४९ हजारांहून अधिक जणांना आतापर्यंत झाला आहे. वाचा: शहरात काही दिवसांपासून दोनशे ते अडीचशे दरम्यान रुग्णसंख्या आढळत आहे. त्यामुळे पुन्हा घटत असून साडेनऊ हजाराच्या जवळपास ही संख्या राहत आहे. पिंपरीत ११३० तर ग्रामीण भागात ५८६८ सक्रिय रुग्ण असून, जिल्ह्यात एकूण ९,३२६ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत पुण्यात पाच, पिंपरीत चार आणि ग्रामीण भागात ११ अशा २० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या ही १७ हजार ८८९ एवढी झाली आहे. वाचा: पुण्यातील मंगळवारची स्थिती नवीन रुग्ण : २६८ बरे झालेले रुग्ण : २३२ दिवसभरात मृत्यू : ५ पिंपरी-चिंचवडची स्थिती नवीन रुग्ण : २१८ बरे झालेले रुग्ण : २७५ दिवसभरात मृत्यू : ४ वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

म्हाडाचं लाखो गाळेधारकांसाठी मोठं पाऊल; व्याजमाफीनंतर सुरू केली 'ही' सेवा

मुंबई: सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची पारदर्शक सुरुवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे व आता भरण्याकरिता कार्यरत करून नागरिक केंद्रीत प्रशासनाचे उत्तम उदाहरण दिले आहे. या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे तसेच अभय योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गाळेधारकांकरिता देखील या प्रणाली अंतर्गत सेवाशुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या प्रणालीमुळे म्हाडा व नागरिकांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री यांनी व्यक्त केला. ( ) वाचा: म्हाडाच्या ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाला. यावेळी आव्हाड बोलत होते. ते म्हणाले, 'राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांप्रती कायम संवेदनशील आहे. त्यामुळेच २३ वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न तडीस नेऊन सेवाशुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णतः माफ केले आहे. या पार्श्वभूमीवर सेवाशुल्क अदायगीकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरुवात म्हणजे म्हाडासाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतींमधील सुमारे १ लाख ४६ हजार गाळेधारकांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते. वाचा: शासनाच्या निर्णयानंतर मुंबई मंडळातर्फे सेवा शुल्काच्या वसुलीकरिता एप्रिल - २०२१ पासून राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाने सन १९९८ ते २०२१ पर्यंतचे संपूर्ण व्याज माफ करुन या काळातील मुद्दल पाच वर्षांत दहा हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच एकरकमी सेवाशुल्क भरू इच्छिणाऱ्या गाळेधारकांना विशेष सवलत देखील देण्यात आली आहे, असे नमूद करताना अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आव्हाड यांनी केले. मंडळाने तयार केलेल्या ई – बिलिंग प्रणालीमुळे गाळेधारकांना स्पर्शविरहित पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लवकरच गाळेधारकांना सेवाशुल्काचे देयक त्यांच्या ई-मेल वर प्राप्त होणार आहे व देयकाबाबत एसएमएस वर संदेश देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गाळेधारकांच्या सेवाशुल्क देयकाविषयी कोणत्याही तक्रारींकरिता ई – बिलिंगच्या संकेतस्थळावर मिळकत व्यवस्थापन निहाय मेलबॉक्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी या प्रसंगी दिली. ई-बिलिंग प्रणालीचा वापर कसा कराल? १) म्हाडाच्या mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर जावे. तसेच म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सिटिझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध आहे. २) संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर म्हाडाचे बोधचिन्ह असलेले पान उघडेल. ही सेवा वापरण्यासाठी मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक (Unique Consumer Number) तयार करण्यात आला आहे. हा युनिक कन्झ्युमर क्रमांक वापरून संकेतस्थळावर लॉग इन करावे. ३) कन्झ्युमर क्रमांक टाकल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे पृष्ठ उघडेल. या पृष्ठाच्या उजव्या बाजूला वर तुमचे देयक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करताच देयक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड होईल. त्यावर तुमच्या देयकाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. त्यामध्ये मागील देयक, थकबाकी यांसारख्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. ४) देयक अदा करणाऱ्याचे नाव, देयकाची रक्कम, मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी टाकला की ‘पे’ या बटनावर क्लिक करावे. त्यावर क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल. ५) या सुविधेअंतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, युपीआय तसेच अगदी गुगल पे वापरून सुद्धा गाळेधारकांना देयक अदा करता येणार आहे. गाळेधारकांना हव्या त्या पद्धतीने हे पेमेंट करण्याची मुभा आहे. ६) देयकाची रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर गाळे धारकांना लगेचच त्याची पोच मिळेल. प्रत्येक गाळेधारकाला आपल्या खात्याची संपूर्ण माहिती येथे कायम उपलब्ध राहणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मानापमान नाट्यानंतर पुण्याबाबत बैठक; अजित पवारांनी दिला 'हा' शब्द

मुंबई: हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी आज दिले. दरम्यान, पुण्याचे महापौर या बैठकीला उपस्थित नव्हते. या बैठकीचे आमंत्रण आपल्याला नव्हते असा त्यांचा दावा होता. मात्र, मोहोळ यांना उपमुख्यमंत्री कार्यालयाने पाठवलेल्या पत्राची प्रतच राष्ट्रवादीनं सोशल मीडियात शेअर करत त्यांचा दावा खोडून काढला. त्यामुळे ही बैठक चांगलीच चर्चेत राहिली. ( ) वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसेच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला. वाचा: बैठकीला ग्रामविकासमंत्री , गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार सुनील टिंगरे, पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार (व्हिसीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (व्हिसीद्वारे) आदींसह वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. वाचा: आमंत्रणावरून मानापमान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे या बैठकीला उपस्थित नव्हते. 'मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे', असे ट्वीट करत मोहोळ यांनी आमंत्रण नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र मोहोळ यांना या बैठकीचं आमंत्रण होतं, असं पुराव्यानिशी राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री कार्यालयातून मोहोळ यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची प्रत राष्ट्रवादीनं सोशल मीडियात शेअर केली. राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष यांनी त्याचा दाखला देत मोहोळ यांचे आरोप फेटाळून लावले. यामुळेही ही बैठक चर्चेत राहिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

तहसील कार्यालयातील 'या' कारवाईने नागपुरात खळबळ

नागपूर: शेतीचा फेरफार करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरकडून सात हजाराची लाच घेणाऱ्या व कोतवालासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी रंगेहाथ अटक केली. मौद्यातील तहसील कार्यालयात एसीबीने ही कारवाई केली. या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ( ) वाचा: तलाठी (वय ३१), कोतवाल किशोर बिसन वानखेडे (वय ५२) आणि व लक्ष्मीनारायण रामचंद्र पोटभरे (वय ४१) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. भंडारा येथील डॉ. घरडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. घरडे यांनी मौद्यातील येथे शेती खरेदी केली आहे. फेरफार करण्यासाठी त्यांनी तारस्यातील तलाठी कार्यालयात अर्ज केला. परंतु, फेरफार नोंदणी झाली नाही. त्यांनी तलाठी पडवार यांच्याशी याबाबत संपर्क साधला. तेव्हा फेरफार नोंदणीसाठी आठ हजार रुपयांची मागणी पडवार यांनी केली. घरडे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्याआधारे पुढील कारवाई करण्यात आली. वाचा: एसीबीच्या अधीक्षक , अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश चाटे, निरीक्षक योगेश्वर पारधी, संजय कुरंजेकर, रोशन गजभिये, राजेंद्र करूडकर, कोमल बनकर, सुनील हुकरे, कुणाल कडव व दिनेश धार्मिक यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात सापळा रचला. पडवार यांनी वानखेडे व पोटभरे यांना लाच घेण्यासाठी पाठविले. लाच घेताच एसीबीच्या पथकाने आधी दोघांना व नंतर पडवार यांना अटक केली. तिघांविरुद्ध स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

BDD चाळ पुनर्विकासाबाबत महत्त्वाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' विश्वास

मुंबई: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल, असा विश्वास देतानाच याठिकाणच्या पोलिसांच्या निवासस्थानांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले. पोलिसांच्या निवासस्थानांबाबत पुनर्विकास आणि पुनवर्सन यांच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या. ( ) वाचा: मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पोलिसांना वाटप झालेल्या निवासस्थानातील दिवंगत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणालाही पुनर्वसनापासून वंचित ठेवले जाणार नाही. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे तो सुनियोजितपणे पूर्ण होईल असे प्रयत्न आहेत. याठिकाणी पोलीस दलाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या निवासस्थानांपैकी काही निवासस्थाने दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडेही आहेत. पुनर्विकासात पोलिसांच्या सेवा निवासस्थानांची संख्या अबाधित ठेवून, सध्या वास्तव्यास असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल. त्यांच्यासाठी विविध पर्यायांतून घरे उपलब्ध होतील असे नियोजन करावे लागेल. पुनर्विकासातून म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होणारी घरे आणि त्यांचे या पोलिसांकरिता करावे लागणारे वाटप याबाबत आराखडाही तयार करण्यात यावा. वाचा: मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत तसेच पुनर्विकास आणि पुनर्वसन यांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीस गृहमंत्री , गृहनिर्माण मंत्री , पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री , मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्यासह माजी आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, नगरसेवक आशिष चेंबुरकर आदी उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पडळकरांना थोरातांच्या कन्येचं प्रत्युत्तर; पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं!

नगर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकारणातून भाजपचे आमदार यांनी महसूलमंत्री यांच्यावर टीका केली. थोरात यांनी पडळकरांना काही उत्तर देण्यापूर्वीच त्यांची कन्या अमृतवाहिनी कृषी व शैक्षणिक संस्थेच्या संचालक यांनी उत्तर दिले आहे. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, अशा शब्दांत शरयू देशमुख यांनी पडळकरांना टोला लगावला आहे. ( ) वाचा: सध्या राज्यात मराठा आणि आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते यांनी ‘माझ्या हाती सत्ता द्या, ओबीसींना चार महिन्यांत पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन.’ असे वक्तव्य केले होते. त्यावर टीका करताना महसूलमंत्री थोरात यांनी ‘फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. विदर्भ राज्याच्या मागणीसाठीही त्यांनी पूर्वी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती.’ अशी टीका केली होती. वाचा: यावर आमदार पडळकर यांनी थोरातांना लक्ष्य केले होते. पडळकरांनी ट्वीट केले होते की, ‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत... मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ पडळकर यांच्या या ट्वीटला थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीटद्वारेच उत्तर दिले आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ अशा भाषेत त्यांनी पडळकर यांच्यावर टीका करून त्यांना भाषा आणि संस्काराची आठवण करून दिली आहे. दरम्यान, शरयू देशमुख या थोरात यांच्या शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळतात. अधूनमधून त्यांच्या राजकारण प्रवेशाचीही चर्चा होत असते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. भाजपकडून संगमनेर मतदारसंघात शालिनी विखे यांना उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू होती. तेव्हा काँग्रेसकडून थोरातांच्या कन्या देशमुख यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, हे प्रत्यक्षात येऊ शकले नाही. त्यावेळी निवडणुकीत देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. तेव्हाही विरोधकांच्या आरोपांना त्या सडेतोड उत्तरे देत होत्या. आता त्याच पद्धतीने त्यांनी पडळकर यांना उत्तर दिले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; चर्चा अनिल देशमुखांबाबत की...

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून ईडीकडून तपासाचा वेग वाढवण्यात आला असतानाच दुसरीकडे सरकारमध्येही घडामोडींना वेग आला आहे. मातोश्री, सिल्व्हर ओक आणि वर्षा निवासस्थान अशा तीन ठिकाणी याअनुषंगाने खलबतं केली जात असून देशमुख यांना अटक झालीच तर राज्य सरकारची भूमिका काय असावी, याबाबत व्यूहरचना आखली जात असल्याचे बोलले जात आहे. ( Sharad Pawar meets CM Uddhav Thackeray ) वाचा: केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात होत असलेल्या तपासावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्य सरकारमधील एक प्रमुख मंत्री अनिल देशमुख गोत्यात आल्याने हा संघर्ष अधिकच धारदार बनत चालला आहे. अनिल देशमुख हे सचिन वाझे करवी पैसे वसुली करायचे. वाझेला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते, असा आरोप सिंग यांनी केला असून त्याबाबत कोर्टाच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. मार्फत देशमुख व त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पालांडे यांना २५ जून रोजी अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले पण देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेले नाहीत. त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे. ती देण्यात आली आहे. चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. या चौकशीनंतर पुढे काय, हा महाविकास आघाडीसाठी आताचा सर्वात कळीचा प्रश्न आहे. याप्रकरणी तक्रारदार असलेल्या अॅड. जयश्री पाटील यांनी कालच देशमुख यांना अटक होईल असा दावा केला आहे. ईडीकडे मी सर्व पुरावे दिले असून देशमुख यांना नक्कीच अटक होणार आहे, असे त्या म्हणाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची खलबतं सुरू झाली आहेत. अनिल देशमुख यांच्यासारख्या गृहमंत्री राहिलेल्या नेत्याला अटक झाल्यास सरकारसाठी तो मोठा धक्का ठरेल, हे सर्वच नेत्यांना माहीत असून त्याअनुषंगानेच ही धावपळ सुरू आहे. वाचा: एकीकडे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा दुवा असलेले संजय राऊत हे मातोश्री आणि सिल्व्हर ओक गाठून व यांच्याशी चर्चा करत असतानाच आज वर्षा निवासस्थानी या चर्चेचा केंद्रबिंदू सरकला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्षा येथे पोहचले असून मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे शरद पवार तिथे जाण्याआधी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे वर्षा येथे पोहचले होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपशील मिळाला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर विसंवाद दिसून येत आहे. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेली विविध विरोधी पक्षांची बैठक, काँग्रेसकडून पुन्हा पुन्हा केला जात असलेला स्वबळाचा निर्धार, यातूनही संबंध ताणले गेले असून संवादाचा पूल भक्कम करण्यासाठी संजय राऊत यांच्या मध्यस्थीने पवार-ठाकरे भेट होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हे चालणार नाही; इमारत दुर्घटनांवरून कोर्टाचे BMC, सरकारला खडेबोल

मुंबई: 'कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने त्याचा आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात. हे चालणार नाही', अशी तंबी आज मुंबई उच्च न्यायालयाने इमारत दुर्घटनांच्या प्रकरणी सुनावणीवेळी आणि राज्य सरकारच्या विविध प्रशासनांना दिली. मुंबई महापालिका व अन्य प्रशासनं अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाहीत, असे प्रकरणी अहवालातून समोर येत आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. ( ) वाचा: इमारत दुर्घटनांप्रकरणी आज महत्त्वाची सुनवणी झाली. मालाड इमारत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जे. पी. देवधर यांच्या न्यायालयीन आयोगाचा प्राथमिक अहवाल आज मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. या अहवालावर अनेक निरीक्षणे नोंदवत खंडपीठाने महत्त्वाचे असे निर्देशही दिले. 'आम्ही अहवाल पाहिला. त्याचा प्राथमिक निष्कर्ष असा की, जुनी एक मजली इमारत होती. ती एकाने विकत घेतली आणि त्याने स्वत:हून तीन मजली केली. मुंबई महापालिकेच्या किंवा अन्य कोणत्याही प्रशासनाच्या मंजुरीविना हे काम झालं. चौकशी आयुक्तांनी याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारीही निश्चित केली आहे', असे यातून स्पष्ट होते. 'या अहवालाचा मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने अभ्यास करावा आणि आमच्यासमोर उपाय मांडावे. पावसाळा सुरू असल्याने आम्हाला आणखी दुर्घटना घडून जीव जावे, असे वाटत नाही. त्यामुळे पुढील शुक्रवारी तुमचा प्रतिसाद आम्हाला मांडावा', असे निर्देश यावेळी खंडपीठाने दिले. वाचा: आठ हजारपेक्षा अधिक बांधकामे मालाडमधील त्या परिसरात आहेत आणि त्यापैकी किती अनधिकृत आहेत, हे चित्र अद्याप स्पष्ट नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले असता ' परिसरात ही समस्या आहे. तिथे रहिवाशांनी स्वत:हूनच अनधिकृत मजले उभारले आहेत', अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात दिली. त्यावर खंडपीठाने खडेबोल सुनावले. कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात. हे चालणार नाही, असे खंडपीठाने बजावले. राज्य सरकारची प्रशासने व मुंबई महापालिका अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाही, असे अहवालातून समोर येत असल्याचेही खंडपीठाने नमूद केले. प्रशासने गंभीर नसल्याने समस्या वाढतेय ‘‘ज्या इमारतीविषयी दुर्घटना घडली त्याच्या मालकाने पूर्वी पहिल्या मजल्याचे बांधकाम विकत घेतले आणि त्याचे कुटुंब वाढल्याने स्वत:हूनच नियोजन प्राधिकरणाच्या परवानगीविना परस्पर बांधकाम वाढवले, असे चौकशी अहवालातून समोर येत आहे. अनधिकृत बांधकामे होत असल्याचे समोर दिसत असूनही मुंबई महापालिका असो, राज्य सरकार असो किंवा अन्य प्रशासने असो, ते त्याकडे काणाडोळा करतात. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविषयी आणि ते रोखण्याविषयी स्वतंत्र प्राधिकरण असायला हवे, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे’’, असेही खंडपीठाने निदर्शनास आणले. तसेच सरकारी प्रशासने याप्रश्नी पुरेसे गंभीर नसल्याने ही समस्या वाढत आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. चौकशी अहवालाच्या अनुषंगाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला शुक्रवारी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देशही देण्यात आले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Devendra Fadnavis: फडणवीसांनी राजकीय संन्यास घेतला तर...; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा

रत्नागिरी: आमच्या हातात सूत्रे दिल्यास ४ महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देईल, अन्यथा सन्यास घेईन असे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केले होते. त्यावर सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत असून शिवसेनेचे नेते यांनीही फडणवीसांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी फडणवीसांना लगावला आहे. ( criticizes opposition leader devendra fadnavis) गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस फक्त त्रास देण्याचे काम करत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर केली आहे. राज्यावर कोणतेही संकट आल्यानंतर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात, असे आपण आतापर्यंत राजकारणात पाहत आलो आहोत. मात्र, दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फक्त त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे माझ्या मते त्यानी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, अशी घणाघाती टीका करतानाच त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी फडणवीसांना केले आहे. क्लिक करा आणि वाचा- 'फडणवीस सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण गेले' काँग्रेसने देखील फडणवीस यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी द्यायला हवी होती. ती जर दिली असती तर ही वेळच आली नसती. पण भाजपने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. असे असतानाही आता भाजपा नेते ओबीसींचा आम्हाला कळवळा असल्याचे दाखवत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली आहे. आता राज्यातील जनताच देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संन्यास देईल. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली 'ही' खंत; वक्तव्याची राज्यभर जोरदार चर्चा

इंदापूर : 'काँग्रेसमध्ये आता आधीसारखी वैचारिक शिबिरे भरत नाहीत. माझ्या शब्दाला आधी काँग्रेसमध्ये किंमत होती. ती आता आहे की नाही, हे पाहावं लागेल,' असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री यांनी केलं आहे. इंदापूर येथे शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याची राज्यभर जोरदार चर्चा रंगत आहे. राज्य नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. ते इंदापूरचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे हा सोहळा इंदापूर तालुका पत्रकार संघ आणि राज्य वृत्तवाहिनी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे होते. सुशीलकुमार शिंदेंची जोरदार फटकेबाजी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी रत्नाकर महाजन यांच्या कार्याचा गौरव केला. राज्यसभेसाठी महाजन यांच्यासाठी हायकमांडकडे शब्द टाकू पण त्या शब्दाला किती किंमत राहिली हे माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'काँग्रेस पक्षात पूर्वी वैचारिक शिबिरे व्हायची, ज्यातून चुकलेल्या कार्यकर्त्याला दिशा मिळायची. म्हणजे १९७४-७५च्या काळात काँग्रेसमार्फत वैचारिक शिबिरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडत नाही. पक्ष अर्थात आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणं अवघड झालं आहे,' असं म्हणत काँग्रेसची वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत काँग्रेसमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

करोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; वेगळी माहिती येणार समोर?

: राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे ( New Strain) २१ रुग्ण सापडले आहेत. याचा आधार घेऊन राज्यातल्या विविध भागांत करोनाच्या विषाणूत म्युटेशन झाल्याची शक्यता वैद्यकीय संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्याला भारतीय वैद्यकीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) देखील दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने गेल्या सात दिवसांत गोळा केलेले १०० नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. पुण्यातील एनआयव्हीमधील विषाणूचे अभ्यासक या नमुन्यांमधील विषाणूच्या जनुकीय साखळीचा अभ्यास करणार आहे. जिनोम फ्रिक्वेसिंगच्या या अभ्यासाचा अहवाल प्राप्त होण्यास आणखी ५ ते ७ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या जनुकीय साखळीच्या संशोधनातून काय निष्कर्ष निघतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. करोनाच्या स्ट्रेनचा जनुकीय अभ्यास करण्यासाठी व्हायरॉजिच्या प्रयोगशाळेकडे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नमुने पुण्याला रवाना करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उपराजधानीत धुमाकूळ घातलेल्या कोव्हिडच्या दोन्ही लाटे दरम्यान विदर्भातील नमुन्यांमध्ये विषाणूचे पाच नवीन स्ट्रेन आढळले होते. यापूर्वी मेयोने पाठविलेल्या नमुन्यांमधून हे स्ट्रेन आढळले होते. त्यावेळी करोनाच्या विषाणूत प्रथमच दुहेरी म्यूटेशन झाल्याचेही संशोधनातून पुढे आले होते. त्यामुळे आता नव्याने मेडिकलमधून जिनोम फ्रिक्वेंसिंगसाठी पाठविलेल्या १०० नमुन्यांचा अहवाल काय येतो, याकडे विदर्भाचे लक्ष लागले आहे. जनुकीय साखळी निदानासाठी पुण्याला रवाना करण्यात आलेल्या नमुन्यांच्या या वृत्ताला मेडिकलमधील सूत्रांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आगामी काळात या विषाणूचा अटकाव करण्यास शासन-प्रशासनाला कसं यश येणार, हे पाहावं लागेल.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Car accident: भरधाव वेगाने येणाऱ्या कारची डिव्हायडरला धडक; प्रवासी जखमी.. मोठा अनर्थ टळला

औरंगाबाद: आकाशवाणी कडून सिडको चौकाकडे जाणारी भरधाव कार सेवन हिल उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढून अपघात झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुन) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. (car acident in no casualty reported) या घटनेबाबत कार मालक अरुण टेकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ सुनील टेकाळे आणि मुलगा अथर्व टेकाळे (१८, एसबीओए शाळेसमोर नंदादीप हाऊसिंग सोसायटी) हे औरंगपुरा येथून सिडको बस स्थानक चौकाकडे त्यांची कार क्रमांक एमएच २० ईजे ९६१३ खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा डबा आणण्यासाठी जात होते. आकाशवाणी कडून सेवन हिल उड्डाण पुलावर कार येताच पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिली. यावेळी सुनील टेकाळे हे कार चालवत होते. क्लिक करा आणि वाचा- ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे टेकाळे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. उड्डाणपुलावरील दुभाजकावर कार अंदाजे ५० मीटर अंतरापर्यंत पुढे गेली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार टेकाळे चालवत असलेल्या कारची गती देखील जास्त होती. क्लिक करा आणि वाचा- अपघाताची माहिती कळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक शिर्के, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर चव्हाण, अवध सोंगकलंगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी कोणताही गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला नव्हता. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

टवाळखोरांनी मोठ्या बहिणीची काढली छेड, छोट्या बहिणीने टवाळखोरांना धु धु धुतले..

औरंगाबाद । औरंगाबाद येथे एक घटना घडली आहे. याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. शहरात २ टवाळखोरांनी एका तरुणीची छेड काढल्यानंतर धाकट्या बहिणीने एका टवाळखोराला चांगलाच चोप दिला आहे. ही तरुणी रस्त्यावरून जातांना टवाळखोरांनी बरेच अंतर तिचा पाठलाग केला.

त्यांनी तिला रोखून तिची छेड काढली. त्याविषयी ती त्यांना खडसावत असतांनाच ते टवाळखोर तिची आणखी छेड काढू लागले. ही माहिती मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला दिली. यानंतर काही वेळातच ही छोटी बहीण तेथे आली, आणि तिने एका टवाळखोराला पकडून चोप दिला.

या तरुणीने छेड काढणार्‍याला चांगलाच धडा शिकवला. हा तरुण दोन्ही बहिणींच्या हातपाया पडून आणि गयावया करत क्षमा मागत होता. कशीबशी स्वतःची सुटका करून तो पळून गेला. धाकट्या बहिणीचा रुद्रावतार पाहून दुसर्‍या टवाळखोराने दुचाकी तेथेच सोडून पोबारा केला.

यामुळे अनेकांनी त्या दोन्ही बहिणींच्या धाडसाचे कौतुक केले. अडीच वर्षांपूर्वी धाकट्या बहिणीने तिच्या मैत्रिणीची छेड काढणार्‍याला भरस्त्यात मारले होते. ‘ज्यांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत समजून सांगावे लागते, असे त्या तरुणीने सांगितले.

यामुळे तिचे अनेकांनी कौतुक केले, अनेक मुली या घाबरून गप बसतात यामुळे टवाळखोर मुलांची मजल वाढते. आणि यामुळे अनेक विचित्र घटना घडतात. यामुळे या मुलींचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

एकीकडे लसींचा तुटवडा तर दुसरीकडे ठाण्यात महिलेला दिले १० मिनिटांत ३ डोस, पुढे घडला ‘हा’ प्रकार

“अकाऊंटनध्ये फक्त ४०० रुपये आहेत साहेब, खुप धडपड करून नोकरी मिळवलीय, घरचे टोमणे मारतात”

…म्हणून त्यावेळी चिलापी मासे मीच उजनी धरणात सोडले होते, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'हसतमुख फोटो प्रसिद्ध करुन ७२ तास होत नाहीत तोच जम्मू-काश्मीरात हिंसाचार'

मुंबईः 'दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून जम्मू विमानतळावरील हिंदुस्थानी हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला केला आहे. सीमा भागातील दुश्मनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. एखाद्या चिमणीइतक्या लहान पक्ष्याएवढा ड्रोन शोधणारी ही यंत्रणा असतानाही हवाई तळावर बॉम्ब फेकणाऱ्या ड्रोनना का शोधू शकली नाही? 'ड्रोन'चा वापर करून बॉम्बहल्ला झाला व आपल्या यंत्रणेस ते कळलेच नाही याचा काय अर्थ घ्यायचा?,' असा सवाल शिवसेनेनं () केला आहे. जम्मू विमानतळावर स्फोट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या बॉम्बहल्लानंतर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे 'गुपकार' गँगशी चर्चा केली. यावरही शिवसेनेनं बोट ठेवलं आहे. 'जम्मू-कश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे 'गुपकार' गँगशी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी चर्चा केली. एकमेकांचे हसतमुख फोटो काढून प्रसिद्ध केले. या प्रकारास ७२ तास होत नाहीत तोच जम्मू-कश्मीरात हिंसाचार व दहशतवादी हल्ल्यांचे थैमान सुरू झाले आहे. अर्थात या हल्ल्यामागे पाकचा हात असणारच. ते काहीही असले तरी पोलीस, वायुसेना व संपूर्ण संरक्षण व्यवस्थेलाच हे आव्हान आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसंच, या बॉम्बहल्ल्यांचा धमाका कानाचे पडदे फाडत असतानाच 'पुलवामा' जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी पोलीस अधिकाऱ्याची त्याच्या कुटुंबासह हत्या केली. या दोन्ही घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचाः 'जम्मू-कश्मीरवर पंतप्रधानांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावली. यात कश्मीरातील बहुतेक सर्वच नेते सहभागी झाले. ३७० कलम हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पंतप्रधान सर्वपक्षीय नेत्यांना भेटले. यापैकी बहुतेक नेत्यांना फुटीरतावादी, देशद्रोही, दहशतवाद्यांचे हस्तक वगैरे ठरवून दिल्ली सरकारने बंदिवान करून तुरुंगात ठेवले होते. त्याच नेत्यांबरोबर चर्चा करून प्रश्नांना गती द्यावी असे केंद्र सरकारला का वाटले?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे. वाचाः '३७० कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरात अशांतता निर्माण होऊ नये म्हणून फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्तींसह अनेकांना तुरुंगात डांबलेच होते. हे सर्व लोक दिल्लीत चर्चेत सहभागी झाले. त्या चर्चेची हळद उतरली नसतानाच जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरू झाले ही बाब चिंता वाढविणारीच आहे. जम्मू-कश्मीरचा प्रश्न फक्त लष्कर किंवा बंदुकीच्या गोळीतूनच सुटेल, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करूनच सुटेल या मानसिकतेतून सरकार बाहेर आले आहे. यापासून कायमचे दूर जाता येणार नाही. दहशतवाद्यांना ठेचावेच लागेल आणि पाकिस्तानला अद्दल घडवावीच लागेल, पण त्याचबरोबर कश्मिरी जनतेला विश्वास द्यावा लागेल,' असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

A फॉर Apple, I फॉर iPhone: तब 2MP का ही था रियर कैमरा, फ्रंट कैमरा था ही नहीं; पर बदल दी दुनिया

एप्पल का पहला iphone

--- A फॉर Apple, I फॉर iPhone: तब 2MP का ही था रियर कैमरा, फ्रंट कैमरा था ही नहीं; पर बदल दी दुनिया लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

नई-नई मशीनें इजाद कर वैसे तो इंसान ने बहुत पहले से तमाम उपलब्धियों पर अपने हस्ताक्षर करने शुरू कर दिए थे, लेकिन 29 जून 2007 इतिहास की उन तारीखों में से है जिसने तकनीक की दुनिया को नए आयाम दिए। यह वह तारीख है जब पहली बार एप्पल का आईफोन (iPhone) बिक्री के लिए उपलब्ध था। हालाँकि इसे लाने की घोषणा स्टीव जॉब्स ने 9 जनवरी 2007 को ही कर दी थी।

कहने को यह फोन बस कंपनी का एक डिवाइस था। लेकिन उसे अपना बनाने की होड़ कुछ ऐसी थी कि बिक्री शुरू होने के कुछ देर में ही वह आउट ऑफ स्टॉक हो गया। मोबाइल प्रेमियों ने लंबी-लंबी लाइन लगाकर उस फोन को खरीदा था। जो खाली हाथ रह गए उन्होंने अगला स्टॉक आने तक बेचैनी से इंतजार भी किया।

जैसा कि हम पहले ही बता चुके हैं यह कहानी है एप्पल आईफोन की बिक्री के पहले दिन की। 29 जून 2007 ही वह तारीख थी जब एप्पल कंपनी ने अपने पहले फोन की बिक्री को ऑफिशियली शुरू किया। शुरुआत में किसे मालूम था कि 1976 में पर्सनल कम्प्यूटर बनाने के लिहाज से शुरू हुई ये कंपनी एक दिन ऐसा फोन उतारेगी जिसमें बिन कोई बटन दबाए कम्प्यूटर और मोबाइल के हर फीचर काम करेंगे। उससे पहले ये मुमकिन नहीं लगता था। लेकिन एप्पल के साल 2005 में शुरू हुए ‘पर्पल प्रोजेक्ट’ ने इसे सच कर दिखाया। 

आज के समय में जो आईफोन नौजवानों के लिए ड्रीम डिवाइस जैसा है वो कभी स्टीव जॉब्स का ड्रीम प्रोजेक्ट था। एक ऐसा प्रोजेक्ट जिसने बाजार में उतरते ही तस्वीर बदल दी। इस सपने को साकार होने में जिस पर्पल प्रोजेक्ट ने काम किया उसकी सोच यही थी कि फिजिकल कीबोर्ड या नेविगेशन की (key) जैसे माउस या कंप्यूटर पर ट्रैकपैड की जरूरत पूरी तरह से खत्म हो और लोग ऊँगली के टच से इनपुट दे पाएँ। 

साल 2007 में जब आईफोन के तौर पर इस प्रोजेक्ट को एक आकार मिला तो दुनिया ने इसे क्रांतिकारी बदलाव माना, क्योंकि बाजार में इसका विकल्प मौजूद नहीं था। कहते हैं कि जॉब्स और उनकी टीम ने मात्र 30 महीनों की अवधि में रिसर्च एंड डेवलपमेंट पर 150 मिलियन डॉलर के अधिक के खर्च से इसे संभव बनाया था। इसके बाद 21 अक्टूबर 2008 को गूगल ने भी अपना एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम इंट्रोड्यूस किया, लेकिन समय के साथ बाजार में उसका जलवा इतना नहीं चल पाया जितना लोगों ने iphone को याद रखा।

वैसे तो आज की तरह उस समय भी आईफोन अधिकांश लोगों की जेब से बाहर की बात हुआ करता था। लेकिन इसका क्रेज लोगों पर ऐसा था कि मात्र 15 महीनों में एप्पल ने 61 लाख आईफोन बेच दिए थे। एप्पल ने अपने पहले फोन को लेकर सबसे पहली घोषणा 9 जनवरी 2007 को की थी। लेकिन बिक्री 29 जून 2007 को होनी शुरू हुईउस समय स्टीव जॉब्स ने मंच पर चढ़ कर भीड़ को बताया था, “एक आई पॉड, एक फोन, एक इंटरनेट कम्‍युनिकेटर। आप समझ रहे हैं न? ये तीनों अलग-अलग चीजें नहीं हैं। यह एक ही डिवाइस है।”

एप्पल का पहला आईफोन

मात्र 3.5 इंच के डिस्प्ले के साथ इसमें सिर्फ 2 मेगा पिक्चल का रियर कैमरा कैमरा था। फ्रंट कैमरा था ही नहीं। कनेक्टिविटी में ब्लूटूथ, वाई-फाई और क्वाड बैंड जीएसएम/ जीपीआरएस/ एज की सुविधा दी गई थी। बैटरी 1400 एमएएच ली आयन थी और स्टोरेज के लिहाज से तीन विकल्प थे- 4जीबी, 8 जीबी और 16 जीबी। एप्पल के फोन की खास बात ये थी कि एंड्रॉयड से बिलकुल अलग था और इसमें एप्स के लिए कंपनी ने अपना ही एक ऑपरेटिंग सिस्टम बनाया था।

तब और अब में फर्क

अब देखिए आज समय बदल गया। 14 साल के सफर में अब एप्पल का आईफोन अपनी 13वीं जेनरेशन यानी iPhone13 तक पहुँच गया है और साथ ही iPhone14 को लेकर अभी से अटकले लगनी शुरू हो गई हैं कि ये एप्पल मार्केट शेयर के लिए एक गेम चेंजर साबित हो सकती है।

भारत में लाखों लोग बेसब्री से Apple iPhone13 के रिलीज का इंतजार कर रहे हैं। इसके प्रो मैक्स की कीमत भारत में 1 लाख 30 हजार तक जा सकती है। पहले आईफोन से तुलना करके देखें तो बेहतर होने के क्रम में आईफोन 2 मेगापिक्सल से ऊपर उठते उठते अब डीएसएलआर कैमरे जैसे फीचर से लैस हो गया है। नई जेनरेशन के फोन में हमें क्वाड रियर कैमरा देखने को मिलेगा। इसके अलावा प्रोसेसर की बात करें तो अपकमिंग आईफोन 13 सीरीज को कंपनी अपने लेटेस्ट A15 Bionic प्रोसेसर के साथ लॉन्च कर सकती है, जो कि 4nm process पर बने होंगे। एप्पल के इस प्रोसेसर की मैन्युफैक्चरिंग शुरू हो गई है। आने वाला iPhone13 में यूजर्स मास्क पहनकर फेस अनलॉक फीचर से अपने फोन को अनलॉक कर सकेंगे। इसके अलावा, स्मार्टफोन एक फिंगरप्रिंट सेंसर के साथ आएगा जो फेस आईडी फीचर के साथ मौजूद रहेगा।

Iphone बनाना एप्पल की उपलब्धि

बता दें कि आईफोन बनाना एप्पल की सबसे बड़ी उपलब्धियों में से एक है। इस प्रोडक्ट ने न केवल कंपनी के प्रतिद्वंदियों को चुनौती दी थी, बल्कि बाजार का रुख भी अपनी ओर कर लिया था। 29 जून 2007 का दिन ढलते हुए एप्पल का स्टॉक प्राइस जो $122.04 प्रति शेयर (आज के हिसाब से ₹9054.90) था। वो कुछ ही साल बाद $335.26 (₹24911.49) पहुँचा गया। वहीं नोकिया और एचटीसी जैसी नामी कंपनियों के स्टॉक प्राइस कम हो गए। साल 2011 की यही रिपोर्ट ये भी बताती है कि एप्पल ने वर्ष की पहली तिमाही में अपना लगभग 50% रेवेन्यू सिर्फ आईफोन से जेनरेट किया। वहीं उस साल मार्च तक 10 करोड़ 80 लाख फोन बेचे जबकि आईपॉड केवल 6 करोड़ बिक पाए थे।

आज कम कीमत में उपलब्ध होने के कारण हर दूसरे शख्स के पास एंड्रॉयड फोन हैं, जिसके चलते (साल 2020 की रिपोर्ट के मुताबिक) इनका मार्केट शेयर भी 72% रहा, जबकि एप्पल का मार्केट शेयर 27% रहा और इसे कायम रखने में iphone ने एक बड़ी भूमिका निभाई है। ये फोन एलीट क्लास की पहली पंसद में आता है। बाजार में बची 1% हिस्सेदारी अन्य मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम, जिसमें ब्लैकबेरी ओएस, विंडोज फोन, टिज़ेन और अमेज़ॅन फायर ओएस जैसे ऑपरेटिंग सिस्टम आते हैं।

उल्लेखनीय है कि तकनीक की दुनिया में क्रांति लाने वाली एप्पल कंपनी आज न केवल मोबाइल जगत में बल्कि अन्य उपकरणों के मामले में भी नए आयाम हासिल कर रही है। कंपनी के दूसरे प्रोडक्ट्स  आईपैड, मैक-मिनी, आई-पॉड, आई-ट्यून्स, स्मार्टवॉच और आईओएस हैं। साल 2015 में इसने 233 अरब डॉलर की कमाई करके अपना नाम दुनिया की सबसे बड़ी सूचना प्रौद्योगिकी कंपनी में शामिल किया था। आज स्थिति ये है कि ये है बाजार में तमाम विकल्प मौजूद होने के बाद भी एप्पल कंपनी और इसके प्रोडक्ट्स का कोई तोड़ नहीं है। बात चाहे स्कूल कॉलेज में पढ़ने वाले छात्र-छात्राओं की हो या फिर नौकरी और बिजनेस करने वाले युवक-युवतियों की… हाथ में आईफोन होना स्टेटस का सबब बन गया है। हाल ये भी है कि बच्चे एप्पल का अर्थ सेब से ज्यादा आईफोन या उसके अन्य प्रोडक्ट्स से समझते हैं। 



IFTTT Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

विष्णुपद मंदिर: जहाँ हैं भगवान के पदचिह्नों वाली धर्मशिला, जाने क्यों गया में पिंडदान से पितरों को मिलती है मुक्ति

गया, विष्णुपद मंदिर

--- विष्णुपद मंदिर: जहाँ हैं भगवान के पदचिह्नों वाली धर्मशिला, जाने क्यों गया में पिंडदान से पितरों को मिलती है मुक्ति लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं ---

पौराणिक मान्यताओं के अनुसार पृथ्वी पर तीन ऐसे क्षेत्र हैं जिन्हें पिंडदान के लिए सबसे उत्तम माना गया है। ये हैं: बद्रीनाथ का ब्रह्मकपाल क्षेत्र, हरिद्वार का नारायणी शिला क्षेत्र और बिहार का गया क्षेत्र। तीनों स्थान ही पितरों की मुक्ति के लिए महत्वपूर्ण स्थान हैं। लेकिन इनमें गया क्षेत्र का विशेष महत्व है। ऐसा इसलिए क्योंकि यहाँ स्थित हैं कुछ ऐसे दिव्य स्थान जहाँ पिंडदान करने से पूर्वजों को साक्षात भगवान विष्णु का आशीर्वाद प्राप्त होता है और उन्हें मुक्ति मिलती है। इसी गया क्षेत्र में स्थित है अतिप्राचीन विष्णुपद मंदिर जो सनातन के अनुयायियों में सबसे पवित्र माना गया है। इस मंदिर में स्थित हैं भगवान विष्णु के चरणचिह्न जिनके स्पर्श मात्र से ही मनुष्य के सभी पापों का नाश होता है।

सतयुग काल से ही अंकित हैं पदचिह्न

मंदिर के गर्भगृह में स्थापित जिस शिला (पत्थर) पर भगवान शिव के पदचिह्न अंकित हैं, उसे धर्मशिला कहा जाता है। गया महात्म्य के अनुसार इसे स्वर्ग से लाया गया था। पुराणों के अनुसार गयासुर नामक एक असुर ने तपस्या कर भगवान से आशीर्वाद प्राप्त किया। लेकिन इसका दुरुपयोग करते हुए उसने देवताओं को ही तंग करना शुरू कर दिया। इससे त्रस्त होकर देवताओं ने भगवान विष्णु से प्रार्थना की। भगवान विष्णु ने अपनी गदा से गयासुर का वध कर दिया।

बाद में भगवान विष्णु ने गयासुर के सिर पर एक पत्थर रखकर उसे अपने पैरों से दबा दिया। यह पत्थर वही धर्मशिला थी जिसे स्वर्ग से लाया गया था। पैरों से इस पत्थर को दबाने के कारण उस पर भगवान विष्णु के चरण के निशान अंकित हो गए और गयासुर को मोक्ष की प्राप्ति हुई। गयासुर ने भी भगवान से यह वरदान माँगा कि जितनी भूमि पर गयासुर का शरीर है वह स्थान अत्यंत पवित्र माना जाए और यहाँ पिंडदान करने से पूर्वजों को मोक्ष की प्राप्ति हो। तब से ही गया क्षेत्र पितरों की मुक्ति के लिए पवित्रतम पिंडदान क्षेत्र माना जाने लगा।

मंदिर इसलिए भी विशेष हो जाता है क्योंकि यहाँ भगवान श्री राम और माता सीता भी यहाँ आए थे। यह वही स्थान है, जहाँ माता सीता ने महाराज दशरथ को पवित्र फल्गु नदी के किनारे बालू से बना पिंड अर्पित किया था। इसके बाद से इस स्थान पर बालू के पिंडदान की प्रथा है।

18वीं शताब्दी में हुआ था जीर्णोद्धार

हालाँकि मंदिर में कई युगों से भगवान विष्णु के चरणचिह्न अंकित हैं और पौराणिक काल से ही यहाँ तर्पण एवं पिंडदान का कार्य होता आ रहा है। लेकिन मंदिर का वर्तमान स्वरूप इंदौर की महारानी अहिल्याबाई होल्कर द्वारा दिया गया है। इस मंदिर का निर्माण जयपुर के कारीगरों ने काले ग्रेनाइट पत्थर को तराश कर किया है। मंदिर के गुंबद की जमीन से ऊँचाई लगभग 100 फुट है। इसके अलावा मंदिर का प्रवेश और निकास द्वार भी चाँदी का ही है।

विष्णुपद मंदिर के शिखर पर 50 किलोग्राम सोने का कलश स्थापित किया गया है। इसके अलावा मंदिर में 50 किग्रा सोने से बनी ध्वजा भी स्थापित है। इसके अलावा मंदिर के गर्भगृह में 50 किग्रा चाँदी का छत्र और 50 किग्रा चाँदी का अष्टपहल है।   

मंदिर के गर्भगृह में स्थापित भगवान विष्णु के चरणचिह्नों में गदा, शंख और चक्र अंकित है। प्रतिदिन इन पदचिह्नों का श्रृंगार रक्त चंदन से किया जाता है। गया क्षेत्र में स्थित 54 वेदियों में से 19 वेदियाँ विष्णुपद मंदिर में ही स्थित हैं जहाँ पूर्वजों की मुक्ति के लिए पिंडदान किया जाता है। इन 19 वेदियों में से 16 वेदियाँ अलग हैं और तीन वेदियाँ रुद्रपद, ब्रह्मपद और विष्णुपद हैं जहाँ खीर से पिंडदान का विधान है।

कैसे पहुँचे?

गया में अंतरराष्ट्रीय हवाईअड्डा स्थित है। चूँकि गया एक बौद्ध क्षेत्र भी है इसलिए यहाँ श्रीलंका, थाईलैंड, सिंगापुर और भूटान जैसे देशों से भी फ्लाइट आती रहती हैं। इसके अलावा बिहार का दूसरा सबसे व्यस्त हवाईअड्डा गया, दिल्ली, वाराणसी और कोलकाता जैसे शहरों से भी जुड़ा हुआ है। गया जंक्शन दिल्ली और हावड़ा रेललाइन पर स्थित है। यहाँ से कई बड़े शहरों के लिए ट्रेनें चलती हैं। यहाँ तक कि बिहार और झारखंड में गया ही एकमात्र उन 66 रेलवे स्टेशनों में शामिल है जिन्हें अंतरराष्ट्रीय स्तर पर बनाए जाने की योजना है। इसके अलावा सड़क मार्ग से भी गया, बिहार और देश के अन्य शहरों से जुड़ा हुआ है। कोलकाता से दिल्ली तक जाने वाली ग्रैंड ट्रंक रोड गया से 30 किमी दूर स्थित दोभी से गुजरती है। गया से पटना 105 किमी, वाराणसी 252 किमी और कोलकाता 495 किमी की दूरी पर स्थित है।



IFTTT Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

खासगी रुग्णालयांतील लसीकरण घटले

म. टा. विशेष प्रतिनिधी, करोना संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाचा वेग धीम्या गतीने वाढत असला तरी खासगी रुग्णालयांतील लसीकरण घटल्याचे दिसत आहे. त्या तुलनेत सार्वजनिक लसीकरण केंद्रांमध्ये अधिक प्रमाणात लसीकरण झाले आहे. लशींची उपलब्धता आणि मोफत लसीकरणामुळे या केंद्रांना मिळणारा प्रतिसाद अधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील नर्सिंग होम्स तसेच खासगी रुग्णालयांच्या चालकांनी सुमारे ५० लाख लशींची नोंदणी उत्पादकांकडे केली होती. मात्र प्राधान्याने सार्वजनिक क्षेत्रामध्ये असलेल्या रुग्णालयांची ऑर्डर पूर्ण करण्यात येईल, असे उत्तर पहिल्या टप्प्यात देण्यात आले. त्यानंतर आलेली नोंदणीही नियम बदलल्यामुळे पूर्ण करण्यात आली नाही. नव्या नियमांनुसार सरकारकडून २५ टक्के लस उपलब्धता खासगी रुग्णालयांना देण्यात येणार होती. त्यानुसार लशींचे वाटप खासगी रुग्णालयांना होणे अपेक्षित होते. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर खासगी रुग्णालयांना मिळणारा प्रतिसाद अधिक होता, तो आता धीमा झाला आहे. चेंबूर, मुलुंड, भांडुप, अंधेरी, बोरिवली, दहिसर येथील अनेक खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितले, असे डॉ. दीपक बैद म्हणाले. अनेक कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालयांसह सोसायट्यांनी लसीकरणाची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. तिथे सवलतीच्या दरात किंवा नि:शुल्क लसीकरण केले जाते. त्यामुळे स्वतःसह कुटुंबाचे लसीकरण येथे करून घेण्याची तयारी अनेक मुंबईकरांनी दाखवली. कुटुंबातील सर्वांचे लसीकरण करून घ्यायचे असेल तर खासगी रुग्णालयांतील खर्च परवडत नाही, अशी प्रतिक्रिया चेंबूर येथे राहणाऱ्या गजानन मोहिते यांनी दिली. खर्च परवडत नाही करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन लसीकरणासाठी जे मनुष्यबळ देण्यात येते ते अन्य वैद्यकीय बाबींसाठी वापरता येत नाही. अनेक वैद्यकीय कर्मचारी दूरवर राहतात. काही रुग्णालयांनी त्यासाठी खासगी वाहनव्यवस्था तसेच निवासाचीही सोय केली आहे. हा खर्च लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद पाहता परवडत नाही. त्यामुळेही खासगी रुग्णालयांनी लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टर्स नेटवर्कच्या श्रीधर मनजीत यांनी सांगितले. सोमवारी ५७ टक्के लसीकरण सोमवारी पालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये ५७ टक्के लसीकरण झाले. त्यात ६६,०९७ जणांनी पहिली मात्रा घेतली असून दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या २१,३२२ इतकी होते. खासगी रुग्णालयांमध्ये ३९ टक्के जणांचे लसीकरण झाले असून ५१ हजार जणांनी पहिली मात्रा, तर ८,५४९ जणांनी दुसरी मात्रा घेतली. पालिकेच्या एकूण २६६ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून खासगी रुग्णालयांमध्ये ८९ ठिकाणी लसीकरण सुरू आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,