राज्यात घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी : आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्यात आणि देशात २०१४ पासून लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी लावणारे आहे. घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे. याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटने करता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस … The post राज्यात घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी : आमदार बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.http://dlvr.it/Srb7Bs
0 Comments: