धोक्यात आलेल्यांनाच लोकशाहीची भीती : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : भारत देश संविधानापासून कधीही दूर गेला नाही. लोकशाहीची मूल्येही देशाने कधी सोडली नाही. जगामध्ये विश्वगुरू बनण्याची क्षमता या देशात बळकट लोकशाहीमुळेच निर्माण झाली, परंतु स्वत:चे अस्तित्व धोक्यात आले असे वाटते, त्या लोकांनाच लोकशाही धोक्यात आल्याचा भास होत असल्याचे खोचक टीकास्त्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी सोडले. राहाता तालुक्यातील सावळीविहीर … The post धोक्यात आलेल्यांनाच लोकशाहीची भीती : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.http://dlvr.it/SmWc1c
0 Comments: