नगर : ‘जलयुक्त’मधून 240 गावे होणार पाणीदार !
नगर : पुढारी वृत्तसेवा : जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यातील 240 गावे पाणीदार होणार आहेत. नुकतीच संबंधित गावांची निवड जाहीर करण्यात आली असून, लवकरच गावनिहाय घेण्यात येणारी कामेही ठरविली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी दिली. आदर्श गावचे पोपटराव पवार यांच्यासह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी … The post नगर : ‘जलयुक्त’मधून 240 गावे होणार पाणीदार ! appeared first on पुढारी.http://dlvr.it/SmjqRz
0 Comments: