कर्जतला सीना धरणातून आवर्तन; लाभक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा
मिरजगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील सीना धरण लाभक्षेत्रातील मिरजगावसह अनेक गावांना शुक्रवारी (दि.3) उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा मिळणार असून, रब्बी पिकांचा हंगाम संपत आल्याने शेतकरी खरीप हंगामाची तयारत गुंतला आहे. तसेच, उन्हाळी पिके घेण्यासाठी पाण्याची गरज भासत असल्याने सीना धरणातून आवर्तनाची मागणी शेतकर्यांनी प्रकल्प अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे केली … The post कर्जतला सीना धरणातून आवर्तन; लाभक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा appeared first on पुढारी.http://dlvr.it/SkRL6Q
0 Comments: