नगर : शेतकर्यांवर आभाळच ‘फाटलं’! आस्मानी संकटाने सर्वच पिकांचे नुकसान
शशिकांत पवार नगर तालुका : तालुक्यात झालेला वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांची अवस्था अक्षरश: आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडणार असल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात ढगाळ वातावरण, वादळी वारा, काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, सर्वच पिकांचे अतोनात … The post नगर : शेतकर्यांवर आभाळच ‘फाटलं’! आस्मानी संकटाने सर्वच पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sl4sb8
0 Comments: