कोपरगाव : गोदावरीचे आवर्तन लांबल्याने रब्बी पिके धोक्यात
कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : गोदावरी कालव्याच्या आवर्तना अभावी लाभक्षेत्रातील हातातोंडाशी आलेली गहू, हरभरा, कांदा यासारखी पिके आवर्तना अभावी धोक्यात आलेली आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि धरणेही शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे रब्बीचे पिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या वाढत्या तीव्र तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी घसरली असून विहीर तसेच बोअरवेल कोरडे पडण्याच्या मार्गावर … The post कोपरगाव : गोदावरीचे आवर्तन लांबल्याने रब्बी पिके धोक्यात appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sk3bKg
0 Comments: