नगर : काष्टीकरांचा महावितरण अभियंत्यांना घेराव
काष्टी : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाच शेतातील उभी पिके वीज वेळेवर येत नसल्यामुळे पाण्याअभावी जळून चालली आहे. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी काल दुपारी महावितरणचे अभियंता एस.एम.बारगळ यांना घेराव घालून, आंदोलनाचा इशारा दिला. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठे आणि बागायत गाव म्हणून काष्टी गावची ओळख आहे. येथे घोडनदी, भिमानदी, तसेच घोड कॅनालचे पाणी असल्यामुळे … The post नगर : काष्टीकरांचा महावितरण अभियंत्यांना घेराव appeared first on पुढारी.http://dlvr.it/SjYQdn
0 Comments: