नगर : 1163 शेतकर्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई
टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील 1163 शेतकर्यांना एकूण 718 हेक्टर क्षेत्रासाठी 1 कोटी 22 हजार रूपये अतीवृष्टी नुकसान भरपाई रक्कम टाकळीभानला मंजूर झाल्याची माहिती कामगार तलाठी कचेश्वर भडकवाल यांनी दिली आहे. टाकळीभान परीसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. … The post नगर : 1163 शेतकर्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sj8Xl4
0 Comments: