Maharashtra Politics: बजट सत्र से पहले NDA की बैठक में शिंदे गुट ने मांगा शिवसेना का दफ्तर

बजट सत्र से एक दिन पहले हुई राजग की बैठक में शिवसेना के शिंदे गुट ने आगे की सीट अपने लिए तय करने व संसद भवन स्थित शिवसेना के दफ्तर पर अधिकार दिलाने की मांग की। https://ift.tt/tvTZd8u

उत्तर नगरमध्ये धुकेच-धुके चोहिकडे! श्रीरामपूर, राहाता, संमनेरात वाहन चालकांचे हाल

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : वातावरणात अचानक गारवा वाढला आहे. अशातच सोमवारी पहाटे उत्तर नगरमधील श्रीरामपूरसह, बेलापूर, राहाता, कोल्हार, संगमनेर आदी तालुक्यांसह गावोगाव सर्वत्र धुकेच- धुके चोहिकडे दिसले. धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सूर्यदर्शन न झाल्यामुळे सर्व भाग धुक्यात हरवल्याचे दिसले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरांसह परिसरात … The post उत्तर नगरमध्ये धुकेच-धुके चोहिकडे! श्रीरामपूर, राहाता, संमनेरात वाहन चालकांचे हाल appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Shj9Mq

पीएम मोदी 12 फरवरी को दौसा में दिल्ली-मुम्बई एक्सप्रेस-वे का करेंगे उद्घाटन, 3 रेल परियोजनाएं भी देंगे

पीएम नरेंद्र मोदी 12 फरवरी को दौसा में होने वाले कार्यक्रम में दिल्ली-मुम्बई एक्सप्रेस वे का उद्घाटन करेंगे। मोदी राजस्थान को 3 रेल परियोजनाओं की सौगात भी देंगे। https://ift.tt/tvTZd8u

नगर : अज्ञात वाहनाची धडक देवळालीचा तरुण ठार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  दुचाकीवरून राहुरी फॅक्टरीवरून देवळालीकडे जाणार्‍या देवळाली प्रवरातील अशोक लोखंडे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले.  धडकेमुळे लोखंडे जवळील ओढ्यात पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून, त्यातच ते मृत्यूमुखी पडले. स्व. अशोक लोखंडे हे फॅक्टरी- श्रीरामपूर रोडवरून घरी जात असताना वडाच्या झाडाजवळील ओढ्यानजीक त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक … The post नगर : अज्ञात वाहनाची धडक देवळालीचा तरुण ठार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShfHJ9

पती-पत्नीची एकत्रित यशाला गवसणी ! एकाचवेळी बनले क्लासवन अधिकारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेम आणि इच्छाशक्ती अफाट असली की कोणतीही परीक्षा देणं अवघड नसतं. नेमकं हेच सिद्ध करून दाखवलं आहे सुरेश आणि मेघना चासकर या नवदाम्पत्याने. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा परीक्षा ही दोघेही एकाचवेळी उत्तीर्ण झाले आहेत. नुकत्याच लागलेल्या निकालात या दोघांचंही नाव झळकलं. नोकरी, घर, नवीन संसार या सगळ्या आघाड्या सांभाळत या … The post पती-पत्नीची एकत्रित यशाला गवसणी ! एकाचवेळी बनले क्लासवन अधिकारी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShcTvm

नगर : साकूर परिसर पुन्हा वेठबिगारीच्या चक्रव्यूहात ; दोन मेंढपाळांकडे आढळली इगतपुरीतील आदिवासी समाजाची 3 अल्पवयीन मुले

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर परिसरात 2 मेंढपाळ व्यावसायिकांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून कातकरी समाजातील पालकांचे अज्ञान व गरिबीचा गैरफायदा घेत 3 अल्पवयीन मुले शेळ्या, मेंढ्या सांभाळण्यास आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले. शारीरिक पिळवणूक व मानसिक छळ करून बालकांना जबरदस्तीने मेंढ्या सांभाळण्याचे काम करावयास लावले. हा माणुसकीला काळीमा फासणारा … The post नगर : साकूर परिसर पुन्हा वेठबिगारीच्या चक्रव्यूहात ; दोन मेंढपाळांकडे आढळली इगतपुरीतील आदिवासी समाजाची 3 अल्पवयीन मुले appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShcD7N

नगर : पदवीधरसाठी उद्या मतदान

नगर : पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी 4 वाजता थंडावला. उद्या सोमवारी मतदान होणार असून, पाच जिल्ह्यातील 338 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, निवडणूक विभागाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपचा … The post नगर : पदवीधरसाठी उद्या मतदान appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Shc042

Maharashtra Board 2023: महाराष्ट्र बोर्ड कक्षा 12वीं की परीक्षा के प्रवेश-पत्र जारी, ऐसे करें डाउनलोड

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी एजुकेशन (MSBSHSE) ने महाराष्ट्र हायर सेकेंडरी सर्टिफिकेट एग्जाम एडमिट कार्ड आधिकारिक वेबसाइट mahahsscboard.in पर जारी कर दिया है। https://ift.tt/lxGckhQ

नगर : हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नेपिअर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा बनविण्याचा पहिला प्रकल्प शेवगाव येथील तळणी येथे उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यात दरवर्षी तीन हजार कोटीची उलाढाल होणार आहे. देश इंधनात स्वयंपूर्ण व प्रदूषणमुक्त होणार असून, यात शेतकरी केंद्रबिंदू असल्याने देशात क्रांती होणार असल्याची माहिती रणजित दातीर यांनी दिली. शेवगाव तालुक्यात … The post नगर : हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShZCZn

नगर : देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक

 संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे देशी दारू दुकानाला ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगी दिली असल्याने गावातील तरुण चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या तरुणांनी ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामविकास अधिकारी नागरे यांना जाब विचारला असता ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनीच त्या विषयाला संमती दिली असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांनी सांगितले.यानंतर ग्रामविकास अधिकारी व आंदोलनकर्ते तरुण यांच्यात चांगलीच … The post नगर : देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShZCYH

नगर : अवकाळी पावसाचा रब्बीला फटका

टाकळीभान/राहुरी : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील टाकळीभानसह पुर्वभाग, बेलापूर तसेच राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी (दि. 26) च्या रात्री 10 वाजता झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी … The post नगर : अवकाळी पावसाचा रब्बीला फटका appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShZCVg

नगर : जिल्हा काँग्रेस कमिटी झाली बरखास्त ; नाना पटोले यांचा आ. थोरात यांना धक्का

नगर : पुढारी वृत्तसेवा :  बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना समर्थन करणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांचे निलंबन तसेच ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करत प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना नगरमध्ये जोरदार धक्का दिला.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून अहमदनगर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारीणी बरखास्त करण्यात येत असल्याचे … The post नगर : जिल्हा काँग्रेस कमिटी झाली बरखास्त ; नाना पटोले यांचा आ. थोरात यांना धक्का appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShZCQb

जिल्हा बँकेची वाळकी शाखा चोरट्यांनी फोडली; सायरन वाजल्याने लुटीचा डाव फसला

वाळकी(ता . नगर); पुढारी वृत्तसेवा : रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाल्याचा आणि अवकाळी पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क वाळकी येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडली. मात्र बँकेची मजबुत असलेली तिजोरी अन् धोक्याची जाणीव करणारा सायरन वाजल्याने चोरट्यांचा डाव फसला. तिजोरीत असलेली पन्नास लाखांची रक्कम सुरक्षित राहिली . ही घटना गुरुवारी दि . २६ मध्यरात्री … The post जिल्हा बँकेची वाळकी शाखा चोरट्यांनी फोडली; सायरन वाजल्याने लुटीचा डाव फसला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShYynq

IIT Bombay E-Cell E-Summit’23: उद्यमी बनना चाहते हैं? स्टार्टअप आइडिया और फंडिंग नहीं है तो यहां कराएं पंजीयन

अगर आप एक उद्यमी बनने का सपना देख रहे हैं, लेकिन आपके पास कोई स्टार्टअप आइडिया नहीं है? या आइडिया है भी तो उस पर काम करने के लिए फंडिंग यानी इसे वित्त पोषित करने की आवश्यकता है? https://ift.tt/7xM6Gjy

उद्धव ठाकरे ने सीएम एकनाथ शिंदे पर साधा निशाना, 50 खोके के नारे का भी किया जिक्र

महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनने से पहले एकनाथ शिंदे ने शिवसेना के कई विधायकों को तोड़कर उद्धव ठाकरे को बड़ा झटका दिया था. इन विधायकों और बीजेपी के समर्थन से उन्होंने सरकार बनाई और उद्धव ठाकरे को किनारे लगा दिया. https://ift.tt/7xM6Gjy

बाॅयकाट बाॅलीवूड की ये है असली वजह | Real reason to #boycottbollywood

18 मई 1912 को रीलीज हुई 'संत पुंडलिक' भारत की पहली फूल लेंथ फीचर फिल्म थी। यह दादासाहेब थोर्ने द्वारा निर्देशित एक नाटक की रिकार्डिंग थी, इसलिए दादासाहेब फालके की राजा हरिशचंद्र को भारत की पहली फिल्म होने का बहुमान मिला। दोनों ही फिल्मों का मूल कथा तत्व सनातन संस्कृति से संबंधित था।

सन् 1931 में आलम आरा रीलीज हुई, जो भारत की पहली बोलती फिल्म थी। इस फिल्म के निर्देशक अर्देशर ईरानी थे, जिनके बाप दादा मूलतः पर्सिया (ईरान) से थे। आलम आरा नाम से ही जाहिर हैं कि फिल्म का कथानक इस्लामिक पृष्ठभूमि वाला था। फिल्म में सात गीत थे।

दर असल इन गीतों में प्रयुक्त भाषा ही वो पहला अवसर था जहां से जाने या अनजाने में बॉलीवुड के इस्लामिकरण के बीज बोए गए। आलम आरा के एकाध अपवाद गीत को छोड़कर सभी गीतों में ख़लिश उर्दू का उपयोग किया गया।

आगे चलकर फिल्म उद्योग में ऐसे गीतकार आए जिन्होंने बजाए हिंदी के उर्दू भाषा को ही प्राधान्यता दी। इसे कभी गंभीरता से नहीं लिया गया परंतु यह आश्चर्यजनक था कि एक हिंदु नायक जिसने कभी उर्दू न सीखी हो वो भी 'जाने वफा, जाने तमन्ना' जैसे शब्दों का उपयोग अपनी प्रेमिका के लिए करता है। गीतों के शब्दों में बडी चालाकी (?) से 'मौला, खुदा, अल्लाह' जैसे शब्दों को प्रभु या भगवान की जगह घुसा दिया गया।

"आजा आजा मैं हूं प्यार तेरा, अल्लाह अल्लाह इंकार तेरा"

'आ लौट के आजा मेरे मित' या ' हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन' जैसे बेहतरीन हिंदी से सजे गीत बॉलीवुड में उर्दू भाषी शायरों के वर्चस्व के कारण कम लिखे गए।

बाद के समय में बॉलीवुडी गीतों के शब्दों में कट्टरता से हिंदुओं को नीचा दिखाने का प्रयास किया गया। यह सर्वविदित है कि इस्लाम मे हिंदुओं को काफिर घोषित किया गया है, क्योंकि हम राम को श्रद्धेय मानते हैं। बॉलीवुड के गीतकारों ने बार बार गीतों के शब्दों में काफिर शब्द का उपयोग करके हिंदुओं को निशाना बनाया है।

फिल्म तीसरी मंजिल में शम्मी कपूर हेलन की आंखो को 'काफिर' कहते हैं।

ओ हसीना जुल्फों वाली जाने जहाँ, ढुंढती है काफिर आंखे किसका निशां

फिल्म सोहनी महिवाल के एक गीत में सीधे सीधे देव प्रतिमाओं की पुजा करने वालों को काफिर संबोधित किया गया है।

'दिल करता है इस मिट्टी से तेरा जैसा बुत एक बनाऊं

सजदे उसको कर करके मैं आज मुसलमां से काफिर हो जाऊं"

हाल ही के वर्षों में कुछ इस्लामिक गीतों के शब्दों पर भी ध्यान दिया जाए।

फिल्म 'ईश्क' के गीत में शायर राहत इंदौरी लिखता हैं,' दिल का भरोसा क्या है, दिल तो काफिर हैं।'

फराह खान के पति शिरीष कुंदर की फिल्म तीस मार खां के गीत वल्लाह है वल्लाह में काफिरों को झुकने और बंदगी करने के लिए आवाहन किया गया है।

"काफिर झुक जाए दार पे, फरमाए मुझसे तू ही है बंदगी"(3.16)



फिल्म हमारी अधुरी कहानी में श्रेया घोषाल एक गीत में हिंदूओं को नसीहत देती हैं, "वरना मिलता कहां हम काफिरों को खुदा"। (1.52)

शिरीष कुंदर की फिल्म जोकर के एक गीत में तो हिंदुओं की नियत को ही काफिर घोषित कर दिया गया है।



एक संगीतमय फिल्म में एक युवा की संगीत स्टार बनने की लालसा को बेहतरीन रुप से दर्शाया गया है। फिल्म में दर्शाया गया है कि जब नायक असफलता से निराश हो जाता है तो वो इस्लामी इबादतगाह में जाकर क़व्वाली गाता है तो उसे नयी रोशनी मिलती है। फिल्म का नैरेटिव इतना मजबूत है कि कोई यह नहीं सोचता कि क्या एक काफिर का इबादतगाह की जगह पर एक काफिर का प्रवेश मुमकिन है?

संगीत भारतीय फिल्मों की आत्मा हैं और संगीत की आत्मा शब्द है। इस तरह शुरूआत चाहे अनजाने हुई हो पर बाद में मजे लेकर हिंदी फिल्मों की आत्मा का धर्म परिवर्तन किया गया।

फिर शुरू हुआ फिल्म की कहानी का इस्लामिकरण करने का प्रयास।

कुछ अपवादों को छोड दें तो बॉलीवुडी फिल्मों में इस्लामिकरण का श्रेय जाता है सर्वकालिन श्रेष्ठ कहानीकार जोडी सलीम जावेद को। 1970 से 1982 तक सलीम जावेद ने भारतीय सिनेमा के इतिहास की कुछ बहुत ही बेहतरीन फिल्मों की कथा पटकथा लिखी।

कहते हैं कि फिल्में समाज का दर्पण होती हैं। देश की राजकीय व्यवस्था से परेशान आम जनता की लाचारी को सलीम जावेद ने फिल्मों में एंग्री यंग मॅन संकल्पना वाली पटकथाओं में बखूबी उकेरा। अमिताभ बच्चन इसी संकल्पना की देन हैं। परंतु दोनों लेखकों ने एक काली सच्चाई दर्शकों से छुपा ली।

दर असल इस लेखक जोडी के समांतर कालखंड में ही मुंबई पर हाजी मस्तान, युसुफ पटेल, करीम लाला, दाऊद इब्राहिम और वरद राजन मुदलियार जैसे खूंखार माफिया सरगनाओं का राज था। एक वरद राजन को छोड़कर सब सलीम जावेद के हम मज़हब थे। सलीम जावेद ने हमें तत्कालीन व्यवस्था के विरुद्ध एंग्री यंग मॅन अमिताभ बच्चन जैसा नायक तो दिया पर हाजी मस्तान और दाऊद जैसे खलनायकों को क्यों अपनी कहानीयों के माध्यम से उजागर नहीं किया? हाजी मस्तान के जीवन पर बनी फिल्म दीवार में क्यों दोनों लेखकों ने हाजी मस्तान का धर्म परिवर्तन कर दिया? क्या ये उनके मजहब के काले पक्ष को छिपाने का षडयंत्र नहीं था? इसके बजाय दोनों ने फिल्म में अपने मजहब का महिमामंडन किया। नायक विजय हिंदु देवी देवताओं को भला बुरा कहता है, परंतु 786 के अंको वाले बैच में ईमान रखता है। वाह...!

दोनों ने तकरीबन 24 फिल्मों में कथा पटकथा लिखी। परंतु एक भी फिल्म में किसी मुस्लिम को खलनायक नहीं दिखाया। उल्टा उनकी कथाओं में मुस्लिम कभी शोले के इमाम चाचा होते हैं या शान के अब्दुल।

सलीम जावेद ने व्यवस्थित ढंग से बॉलीवुड में इस्लाम का महिमामंडन किया, हिंदू धर्म को नीचा और हल्का दिखाकर। सलीम जावेद के बाद इस काम को आगे उनकी आनेवाली पीढी ने अभिनय के दम पर बखूबी आगे बढाया।

सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, सैफ अली खान....

ये वो पीढ़ी थी, जिसके इस्लामिक माफियाओं के साथ संबंध हमेशा संदेह के घेरे में रहे। खानों की फिल्मों में माफिया की फंडिंग अकसर चर्चा का विषय रही हैं। माफिया के भय या पैसों के कारण, फिल्म की कथा वस्तु में हिंदु धर्म को नीचा दिखाने वाले कंटेंट की मात्रा में अभूतपूर्व वृद्धि आई।

सलमान खान तो खुले आम मुंबई ब्लास्ट के आरोपी याकुब मेमण के समर्थन में उतर आया था। सलमान खान ने अरिजीत सिंह जैसे कलाकारों के करीयर को खत्म करके भारत के दुश्मन पाकिस्तान के कलाकारों को बॉलीवुड में लाने का भरसक प्रयत्न किया था।

शाहरूख खान ने फराह खान के साथ मिलकर 'मै हूँ ना' जैसी फिल्म के द्वारा हिंदू को आतंकवादी दिखाकर, पाकिस्तानी आतंकवादीयों को निर्दोष करार दिया। माय नॅम आज खान के द्वारा भारत में मुसलमानों के कथित उत्पीडन को दर्शाने का प्रयत्न किया।

आमिर खान ने फिल्म पीके और सत्यमेव जयते जैसे टीवी कार्यक्रमों के माध्यम से हिंदू धर्म का बेहद मजाक उडाया।

ख़्वाजा अहमद अब्बास से लेकर अनुष्का शर्मा, स्वरा भास्कर, प्रकाश राज जैसे वामपंथी झुकाव वाले हिंदुओं ने भी बॉलीवुड के इस्लामिकरण में पूरा योगदान दिया है। बॉलीवुड में एक ऐसा भी समय आया जब इस्लामी गुंडों को नायक बनाकर प्रस्तुत किया गया और आतंकवादीयों को येनकेन निर्दोष साबित करके आतंकवाद को न्यायिक ठहराया गया।

एक और नाम के बिना यह उत्तर पुरा नही हो सकता। हालांकि मैं उस इंसान का नाम नहीं लेना चाहता था, पर प्रामाणिकता के तहत ये जरुरी है।

वास्तव में सलीम जावेद से पहले एक और शख्स बॉलीवुड में था जो हिंदू और हिंदू धर्म से बेहद नफरत करता था। उसका नाम युसुफ खान था। उसके हिंदु नाम के अवतार में वो अभिनय की युनिवर्सिटी था। परंतु युसुफ खान के रुप में बहुत ही हल्का और घटिया इंसान था। (दिलीप कुमार के प्रशंसक नीचे दिए लिंक को क्लीक करें) युसुफ खान वो पहला शख्स था जिसने बॉलीवुड में मज़हब खतरे में हैं का बिगुल बजाया था। फिल्मों में वो हिंदू के पात्र को अवश्य निभाता परंतु कभी हिंदू देवी देवताओं के सामने सर न झुकाता। उसकी इस कट्टरता के लिए चरित्र अभिनेता ओम प्रकाश ने उसे बराबर लताडा था। हालांकि बाद में ओम प्रकाश ने अपना रूख नरम कर लिया था।

देव - सुरैया के प्रेम संबंध को भी युसुफ ने नजर लगाई थी। अपने भाई नासिर खान की बेवा बेगम पारा के साथ जो युसुफ खान ने किया हैं वो इसे सबसे घटिया इंसान साबित करता है।

किसी को याद हैं कि मखमली आवाज के मालिक तलत मेहमूद ने रफी साब की तरह कभी कोई भक्ति गीत गाया हो?

इस तरह पहली बोलती फिल्म आलम आरा से लेकर आज तक ऐसा कोई समय नही रहा जब बॉलीवुड में हिंदुओं को नीचा दिखा कर इस्लाम का महिमामंडन न किया गया हो।

आजकल तो इसका व्याप छोटे मोटे विज्ञापनों तक फैल गया है। 'तनिष्क' और 'सर्फ' जैसे विवादित विज्ञापन सभी को याद ही होंगे।

अलबत्त, आज दक्षिण भारतीय फिल्मों ने जिस तरह से बॉलीवुड के अस्तित्व को चुनौती दी है, उससे बॉलीवुड को हिलाकर रख दिया है। आम हिंदी भाषी दर्शक धीरे धीरे बॉलीवुड से दूर जा रहा है। 'द कश्मीर फाइल्स' की रीलीज के साथ दर्शकों का एक बडा वर्ग बॉलीवुड के तुष्टीकरण से अवगत हो गया है। 

कोपरगाव : कोल्हे कारखान्याची सेंद्रीय खत निर्मिती; विवेक कोल्हेंची माहिती

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांच्या उत्पादन वाढीसाठी सवतोपरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली आहे. ऊस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी कारखान्याने स्वत: सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. खताच्या पॅकिंग मशीनचा शुभारंभ गणेश जयंतीच्या मुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात … The post कोपरगाव : कोल्हे कारखान्याची सेंद्रीय खत निर्मिती; विवेक कोल्हेंची माहिती appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShSby2

संगमनेर : सहलीच्या बसला अपघात; सात विद्यार्थी जखमी

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणार्‍या इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीची बस पुणे-नाशिक महामार्गावरील रायतेवाडी फाटा परिसरातील गतिरोधकावर आदळून झालेल्या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले असल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांची सहल गेली होती. या सहलीची … The post संगमनेर : सहलीच्या बसला अपघात; सात विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShPjdJ

 नगर : चौकशी अहवालात एकवाक्यता ठेवा; वरिष्ठांच्या सूचना!

नगर; पुढारी वृत्तसेवा : वेतन पत्रकासंदर्भात शिक्षणाधिकार्‍यांनी सुरू केलेल्या चौकशी अहवालात एक वाक्यता निदर्शनास यावी,अशा सूचना आहेत. त्यासाठी तालुका मिटींगमध्येच आम्हाला छापील पत्र दिलेले असून, त्यावर केंद्र निहाय मिटींग लावून मुख्याध्यापकांची सही, शिक्के घेत आहोत, अशी धक्कादायक माहिती एका केंद्र प्रमुखानेच दिली आहे. विशेष म्हणजे हा छापील फार्म आम्हाला वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्याचे सांगितल्याने चर्चेला उधाण … The post  नगर : चौकशी अहवालात एकवाक्यता ठेवा; वरिष्ठांच्या सूचना! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShLp1m

ब्राम्हणीत जनावरांचे मृत्यू थांबता-थांबेना! पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला चावा

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ब्राम्हणीतील मानमोडी परिसरात पिसाळल्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जनावरांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्तापर्यंत तब्बल 12 जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर सोनई दौर्‍या दरम्यान वैतागलेल्या पशुपालक शेतकर्‍यांनी थेट हॉटेल राधाकृष्ण येथे एका कार्यक्रमात महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांची भेट घेवून, या प्रकरणी निवेदन देत माहिती दिली. यापूर्वी लहान- … The post ब्राम्हणीत जनावरांचे मृत्यू थांबता-थांबेना! पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला चावा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShLnkQ

RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण 1st ते 8th std पर्यंत मोफत - जाहिरात

*AK सर्व्हिसेस - अमोल कोते*
*
* RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण 1st ते 8th std पर्यंत मोफत*
*RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू  होणार असून तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा*

*AK सर्व्हिसेस, अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट जवळ, नवीन पिंपळवाडी रोड, शिर्डी*
*अमोल कोते, मो.9860154760*

📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 

✅ *ठळक मुद्दे*
◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण 1st ते 8th std पर्यंत मोफत

*पहिली साठी 6 वर्ष*
*जन्मतारीख- 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017*
◼ *SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.*
◼ *खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.*
◼ *Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी*
*R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* *तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣

*R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)*

*येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*:-
*रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार* ठेवावे*
◆ *आधार कार्ड*
◆ *निवडणुक ओळखपत्र* 
◆ *वीज बील*
◆ *घरपट्टी*
◆  *पाणीपट्टी* 
◆ *वाहन चालवण्याचा परवाना*

*पाल्याचा जन्माचा दाखला*
◼ *पालकाचा जातीचा दाखला* *(फक्त SC/ST,OBC NT )*
◼ *एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन)*
संपर्क-
*AK सर्व्हिसेस, अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट जवळ, नवीन पिंपळवाडी रोड, शिर्डी*
*अमोल कोते, मो.9860154760*

बीएमसी चुनाव से पहले उद्धव ठाकरे चला ये सियासी दांव, गठबंधन के जरिए साधेंगे सियासी गणित

बीएमसी चुनाव से पहले महाराष्ट्र की राजनीति में सियासी गतिविधियां तेज हो गई हैं. इन्हीं सियासी गतिविधियों के बीच शिवसेना बड़ा दांव खेल सकती है? बाल ठाकरे की जयंती के मौके पर उद्धव ठाकरे ने गठबंधन को लेकर संकेत दिए https://ift.tt/DRMWlsq

उद्धव ठाकरे का शक्ति प्रदर्शन, आगामी चुनाव के लिए इस पार्टी के साथ किया गठबंधन

बाल ठाकरे की जयंती पर उद्धव ठाकरे और प्रकाश अंबेडकर मुंबई में एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे. इस दौरान दोनों ही नेता शिवसेना (यूबीटी) और वंचित बहुजन अघाड़ी (वीबीए) के गठबंधन की घोषणा करेंगे. बता दें कि 23 जनवरी को बाल ठाकरे की 97वीं जयंती है. https://ift.tt/DRMWlsq

नगर : थेंबा थेंबानं पिकं झाली हिरवीगार..!

नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस शेतीच्या पाणी वापरावर येणारी बंधने लक्षात घेता, आता कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरीही ठिबक, तुषार सिंचनांच्या वापराकडे वळू लागला आहे. गेल्या अडीच वर्षांत 30 हजार 960 शेतकर्‍यांनी तब्बल 21 हजार 27 हेक्टरवरील पिके ही याच सिंचनांचा वापर करून घेतली आहे. तर, शासनानेही ठिबकचा वापर वाढविण्यासाठी अनुदानात 85 टक्केपर्यंत … The post नगर : थेंबा थेंबानं पिकं झाली हिरवीगार..! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShHzHT

नगर : शनिशिंगणापुरात भक्तांची मांदियाळी

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  शनिशिंगणापूर येथे शनिवारी अमावस्या यात्रेनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला होता. आठ लाखांहून अधिक भाविकांनी स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले. गर्दीमुळे दुपारी वाहनतळ परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा त्रास भक्तांना सहन करावा लागला. अमावस्या लागण्यापूर्वी नेहमी प्रमाणे पहाटे साडेचार वाजता होणारा आरती सोहळा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. दुपारी 12 … The post नगर : शनिशिंगणापुरात भक्तांची मांदियाळी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShFy54

नगर : कुरणला पोलिसांकडून 5 जनावरांची मुक्तता

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील कुरण येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या पाच वंश जनावरांची संगमनेरशहर पोलिसांनी कत्तलीतून मुक्तता केली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील कुरण येथील इरफान शेख यांच्या घराच्या बाजूला कत्तलीच्या उद्देशाने जनावरे बांधून ठेवले असल्याची गुप्त माहिती खब-यामार्फत संगमनेर शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले … The post नगर : कुरणला पोलिसांकडून 5 जनावरांची मुक्तता appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShFy1W

नगर : गुहामध्ये धार्मिक स्थळावरून तणाव ; पोलिस, महसूलच्या मध्यस्थीने वादावर पडदा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये धार्मिक स्थळावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळला. दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे झाल्यानंतर मोठा जमाव एकमेकासमोर उभा ठाकल्याने तणाव निर्माण झाला. महसूल व पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच दखल घेत ग्रामस्थांची बैठक घेत समझोता घडवून आणल्यानंतर वाद निवळल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. गुहा येथील एका … The post नगर : गुहामध्ये धार्मिक स्थळावरून तणाव ; पोलिस, महसूलच्या मध्यस्थीने वादावर पडदा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShFxwf

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे ने शरद पवार की तारीफ करते हुए दिया बड़ा बयान

महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शनिवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) प्रमुख शरद पवार की प्रशंसा की। https://ift.tt/eURQB3s

नगर : मालदाड ग्रामपंचायतीचे 8 दिवसांनी टाळे खुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार्‍या दोन महिलांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर गेल्या आठ दिवसांपासून टाळे ठोकलेल्या मालदाड ग्रामपंचायतीचे टाळे खोलण्यात आले. मालदाडच्या श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी बिगर शेती जागेबाबतचा दाखला सरपंच गोरक्ष नवले का देत नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी प्रियंका योगेश नवले व … The post नगर : मालदाड ग्रामपंचायतीचे 8 दिवसांनी टाळे खुले appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ShCyYP

Maharashtra: भारत जोड़ो यात्रा में शामिल हुए संजय राउत, भाजपा ने उड़ाया मजाक, राममंदिर आंदोलन की भी दिलाई याद

राहुल गांधी के नेतृत्व वाली भारत जोड़ो यात्रा में शामिल होने पर भाजपा ने संजय राउत का मजाक उड़ाया। मुंबई भाजपा प्रमुख आशीष शेलार ने कहा कि राउत जितना अधिक राहुल गांधी के साथ चलेंगे, उद्धवजी की सेना के लिए जीत के दरवाजे उतने ही बंद होते जाएंगे। https://ift.tt/eURQB3s

नगर : कमिशन ‘या’तून त्या खात्यात चाल‘ढकल’

ज्ञानदेव गोरे : वाळकी : राज्य आणि केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेनुसार स्वस्त धान्य दुकानांमार्फत गोरगरिबांना परवानाधारक सेवा संस्था, महिला बचत गट आणि वैयक्तीक परवानाधारक व्यक्तींमार्फत गहू, तांदूळ, साखर वितरित केली जाते. परवानाधारक वितरकांना शासनाकडून धान्य वाटपासाठी कमिशन दिले जाते. मात्र, नगर तालुक्यातील वाळकीसह अन्य गावांमध्ये परवानाधारक संस्थेच्या बँक खात्यावर कमिशन न देता ते सेल्समनच्या … The post नगर : कमिशन ‘या’तून त्या खात्यात चाल‘ढकल’ appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sh9BZq

Maha MLC polls: चुनाव से पहले बोले नाना पटोले- निर्दलीय नामांकन दाखिल करने वाले सत्यजीत होंगे निलंबित

कांग्रेस ने रविवार को सत्यजीत तांबे के पिता और तीन बार के एमएलसी सुधीर तांबे को निलंबित कर दिया था। दरअसल, इन्होंने चुनाव के लिए खुद नामांकन दाखिल नहीं किया था बल्कि अपने बेटे को निर्दलीय के रूप में मैदान में उतार दिया था। https://ift.tt/4dclQab

नगर : अंगणवाडी बांधकामांना मरगळ ; 165 पैकी केवळ 9 कामे पूर्ण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये घेतलेल्या 165 अंगणवाड्यांच्या कामांना जुन्या प्रशासकीय मान्यतेप्रमाणे प्रत्येकी साडेआठ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र सहा महिने उलटून गेली, तरीही अंगणवाडी बांधकामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. या कालावधीत जिल्ह्यातील केवळ 9 अंगणवाडी बांधकामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, बांधकाम साहित्याचे आज वाढते दर पाहता जुन्या रेटनुसार कामे करावे … The post नगर : अंगणवाडी बांधकामांना मरगळ ; 165 पैकी केवळ 9 कामे पूर्ण appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sh6F7h

Maharashtra: मेडिकल छात्रा का सोशल मीडिया अकाउंट हैक! पिता को तस्वीरें भेजने के आरोप में एमबीए छात्र गिरफ्तार

केईएम अस्पताल से जुड़े एक कॉलेज में मेडिकल की पीड़ित छात्रा ने शिकायत दर्ज कराई थी, जिसके बाद आरोपी को गिरफ्तार कर लिया गया। https://ift.tt/hVsFtLT

Maharashtra: फडणवीस का आदित्य ठाकरे के आरोपों पर पलटवार, रोड कंक्रीटीकरण टेंडर पर सवाल उठाने पर कसा ये तंज

आदित्य ठाकरे ने आरोप लगाया था कि ठेकेदारों को फायदा पहुंचाने के लिए मुंबई में सड़कों के कंक्रीटीकरण के लिए अधिक कीमत पर टेंडर जारी किए गए और इसे रद्द कर दिया जाना चाहिए। https://ift.tt/hVsFtLT

Mission 2024: पसमांदा और बोहरा मुस्लिमों को जोड़ने से BJP को कितना फायदा? जानें पीएम मोदी की अपील के मायने

आंकड़े भी बताते हैं कि भाजपा को बहुत कम मुस्लिम वोट मिलते हैं। ऐसे में पीएम मोदी का ये बयान सियासी गलियारे में चर्चा का विषय बना हुआ है। सवाल उठ रहे हैं कि आखिर ये पासमांदा और बोहरा मुसलमान हैं कौन, जिन्हें पीएम मोदी पार्टी से जोड़ने के लिए कह रहे? https://ift.tt/hVsFtLT

नगर : झेडपी नोकरभरती मुहूर्त लांबणीवर?

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेतून 21 संवर्गातील तब्बल एक हजार पदांची मेगा भरती करण्यासाठी प्रशासनाच्या हालचालींना वेग आला. त्यासाठी रोस्टर मंजुरीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र सध्याची पदवीधरची आचारसंहिता, त्यानंतर प्रक्रिया सुरू झाल्यास परीक्षा घेणार्‍याकंपनीकडून जाहीरात प्रसिद्धी, अर्ज प्रक्रिया, त्यानंतरची ऑनलाईन परीक्षेची व्यवस्था, यासह स्थानिक स्वराज्यची संभाव्य आचारसंहिता इत्यादी अडथळे … The post नगर : झेडपी नोकरभरती मुहूर्त लांबणीवर? appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sh3F94

विहिरीत पडलेल्या उदमांजराला जीवदान; जेऊर येथील घटना

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथील विहिरीत पडलेल्या उदमांजराला वनविभागातर्फे सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. सोमवारी (दि.16) जेऊर परिसरातील सुनील पाटोळे यांच्या विहिरीमध्ये उदमांजर पडल्याचे आढळून आले. वनमित्र पथकाचे सदस्य बंडू पवार, मायकल पाटोळे, रघुनाथ पवार यांनी पाहणी करून सदर प्राणी हा उदमांजर असल्याची खात्री केली. उदमांजर विहिरीत पडल्याची माहिती वनमित्र पथकाने … The post विहिरीत पडलेल्या उदमांजराला जीवदान; जेऊर येथील घटना appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sh0Fbw

Bombay High Court: आवारा कुत्तों से जुड़ी याचिका पर हुई सुनवाई, बॉम्बे हाईकोर्ट ने नगर निगम को दी यह सलाह

याचिका में नवी मुंबई नगर निगम को आवारा कुत्तों के लिए सार्वजनिक स्थानों पर फीडिंग स्टेशनों की पहचान करने और इनकी सीमा निश्चित करने का निर्देश देने की मांग की गई थी। https://ift.tt/hVls0ez

Maharashtra: ठाणे में आयुष डॉक्टरों ने विभिन्न मांगों को लेकर किया प्रदर्शन, सरकार पर लगाया अनदेखी का आरोप

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संगठन के मुताबिक, डाक्टर वेतन और मुआवजे में बढ़ोतरी और एक समूह और संवर्ग दिए जाने की मांग कर रहे हैं।  https://ift.tt/hVls0ez

नगर : प्लास्टिक कचर्‍यातून इंधननिर्मिती !

गोरक्ष शेजूळ :  नगर : प्लास्टिकचा किमान वापर व्हावा, तसेच वापरलेल्या प्लास्टिक कचर्‍याचे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तालुक्यातील सर्व गावांचा कचरा त्या प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून त्यातून पुनर्प्राप्तीद्वारे इंधन निर्मिती अथवा प्रक्रियेतून निर्माण होणार्‍या घटकांची रासायनिक कंपन्यांना विक्री … The post नगर : प्लास्टिक कचर्‍यातून इंधननिर्मिती ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgxTpm

Mumbai: एनटीसी मिल की जमीन पर 11 जर्जर चॉलों को विकसित किया जाएगा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने दी जानकारी

एनटीसी के सीएमडी प्राजक्ता वर्मा ने एनटीसी मिलों की स्थिति और चॉल के निवासियों के पुनर्वास के महत्वपूर्ण मुद्दे के संबंध में किए गए प्रयासों के बारे में विस्तार से बताया। https://ift.tt/FTXobIB

G-20 : IWG की दो दिवसीय बैठक आज से, राष्ट्र और अंतरराष्ट्रीय संगठनों के 65 प्रतिनिधि होंगे शामिल

आर्थिक मामलों का विभाग, वित्त मंत्रालय और भारत सरकार दो दिवसीय आईडब्ल्यूजी बैठक की मेजबानी करेंगे, जिसमें ऑस्ट्रेलिया और ब्राजील सह-अध्यक्ष होंगे। https://ift.tt/FTXobIB

Insurance: इन्श्युरन्स कधी काढावा? कोणता काढावा? काय सतर्कता बाळगावी?

आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जी काही आर्थिक तरतूद करतो, त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे विमा पॉलिसी किंवा इन्श्युरन्स.

जीवनात पुढे काय होणार हे माहीत नसतं. आणि म्हणूनच या अज्ञाताचं रूपांतर जोखमीत होतं. अशा वेळी इन्श्युरन्स हा पर्याय आर्थिक जोखीम उचलण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

अर्थ विश्लेषक किंवा गुंतवणूक तज्ज्ञ यालाच जोखमीचं विकेंद्रीकरण असं म्हणतात. सातत्याने अर्थविषयक लिखाण केलेले वसंत कुलकर्णी यांनी हाच मुद्दा समजावून सांगितला.

"घरखर्च भागवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, भविष्यातल्या काही आर्थिक गरजा यासाठी आपण बचत करतो. पण हे खर्च आपल्याला माहीत असलेले आहेत. काही खर्च असे आहेत जे अचानक उद्भवतात. आणि त्यासाठी आपली बचत पुरी पडेलच असं नाही," ते सांगतात.

"इन्श्युरन्समुळे असे खर्च आपण भागवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा अशा योजना आपल्याला अशा खर्चांसाठी मदत करतात," कुलकर्णी यांनी इन्श्युरन्सचा अर्थ समजावून सांगितला.

INSURANCE

फोटो स्रोत,GOOGLE

फोटो कॅप्शन,

इन्श्युरन्सचे फायदे आणि प्रकार

विम्याचे प्रकार आणि फायदे

"विम्याचा छोटा हप्ता भरून तुम्ही भविष्यातल्या मोठ्या खर्चाविरुद्ध संरक्षण मिळवत असता. म्हणूनच पर्सनल फायनान्सच्या भाषेत याला जोखमीचं विकेंद्रीकरण असं म्हणतात."

तर पाहूया विविध विमा योजना आणि त्या खरेदी करताना घ्यायची काळजी.

विमा योजना ढोबळ मानाने दोन प्रकारच्या आहेत - जनरल आणि आयुर्विमा.

जनरल म्हणजे मृत्यू व्यतिरिक्त इतर संरक्षण देणारा विमा. त्याची मुदत एक वर्षं, त्यापेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षांची असते.

जनरल विम्यामध्ये वाहन विमा, आरोग्य विमा, कमर्शिअल विमा, पर्यटन विमा, गृह विमा आणि सागरी विमा, असे उपप्रकार आहेत.

आणि नावांप्रमाणेच या विम्याचे फायदे आहेत. उदाहरणार्थ, वाहन विमा आपल्याला वाहनाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देतो. तर पर्यटन विमा सामान हरवणं किंवा पर्यटनाच्या ठिकाणी झालेली चोरी याविरुद्ध संरक्षण देतो.

LIFE INSURANCE

फोटो स्रोत,GOOGLE

फोटो कॅप्शन,

विमा योजना कशी निवडाल?

दुसरा प्रकार आहे तो आयुर्विमा. घरातली कमावती व्यक्ती अकाली गेली तर त्याच्यावर अवलंबून लोकांचं काय, असा प्रश्न त्या व्यक्तीला भेडसावत असतो. त्यांच्यासाठी आहे आयुर्विमा.

हा विमा तुमच्या जीविताची काळजी घेतो. मुदतीनंतर एक तर एकगठ्ठा पैसा तुम्हाला मिळतो नाहीतर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते.

त्यामुळे कमावत्या व्यक्तीच्या नावावर विमा असावा, असा संकेत आहे.

याचेही प्रकार आहेत. आयुर्विमा, एन्डॉमेंट योजना, टर्म प्लान, मनी बॅक योजना, चिल्ड्रन प्लान किंवा युनिट लिंक्ड प्लान म्हणजेच ULIP.

शेअर बाजारात मिळणारा परतावा पाहता अलीकडे म्युच्युअल फंडाच्या धर्तीवर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजनाही निघाल्या आहेत. त्यांनाच ULIP असं म्हणतात.

आपल्या गरजेनुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्याने कुटुंबासाठी योग्य विमा योजना आपल्याला निवडायची आहे.

LIFE INSURANCE

फोटो स्रोत,GOOGLE

फोटो कॅप्शन,

विमा योजनेचे तपशील नीट तपासा

इन्श्युरन्सचे फायदे

विमा हे आर्थिक संरक्षण तर आहेच. त्याशिवाय आणखी काही फायदे आपण मिळवत असतो.

- ज्याच्या नावावर पॉलिसी आहे त्याला करबचतीचा फायदा मिळतो.

- मालमत्तेचा विमा काढलेला असेल तर व्यापाऱ्याला ती मालमत्ता ठेवून कर्ज मिळतं.

- विमा ही भविष्यातली आर्थिक तरतूद आहे

- विम्यामुळे बचतीची सवय लागते

विमा योजना घेण्यापूर्वी...

- आपण घेत असलेल्या योजनेतल्या तरतूदी समजून घ्या. दोन योजनांमध्ये तुलना करून आपल्यासाठी अधिक योग्य वाटणारी योजना निवडा.

- आपली आर्थिक गरज, आपलं वय आणि मिळकत पाहून निर्णय घ्या.

- हप्ता कधी आणि किती भरायचा आहे हे नीट तपासा. कुटुंबातल्या सदस्यांना हप्त्याची माहिती द्या.

- हप्त्याची वेळ चुकवू नका. त्यामुळे तुमचा विमा रद्द होऊ शकतो.

- विमा योजनेच्या अटी आणि शर्ती समजून घ्या. अनेकदा एका योजनेबरोबरच तुम्हाला रायडर किंवा इतर फायदे मिळत असतात. त्यामुळे नवीन विमा योजना घेण्याचा तुमचा खर्च वाचू शकेल.

उदा. दुर्घटना मृत्यू लाभ, गंभीर आजारावर संरक्षण आणि त्याचबरोबर अपंगत्वावर मिळणारा लाभ तुम्हाला एका विम्यात मिळू शकतो

- विमा कंपनीने यापूर्वी किती जणांना किती वेळात विम्याची रक्कम दिली आहे, ही माहिती आपल्याला कंपनीच्या साईटवर मिळत असते. कंपनीचा रेकॉर्ड बघूनच कंपनी आणि विमा योजनेची निवड करा.

या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांनी दिला आहे.

"विमा कंपनीचे एजंट असतात त्यांच्यापासून सावध राहा. कमिशनसाठी हे एजंट चुकीची विमा योजना आपल्या गळी उतरवतात. तेव्हा नीट अभ्यास केल्याशिवाय विमा निवडू नका," असं कुलकर्णी यांचं सांगणं आहे.

घरातली कमावती व्यक्ती एक असली तर सगळ्यांच्याच विमा काढला जातो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते.

फोटो स्रोत,GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

घरातली कमावती व्यक्ती एक असली तर सगळ्यांच्याच विमा काढला जातो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विमा ही भविष्यातल्या आर्थिक संकटांसाठी केलेली तरतूद आहे. पण अनेकदा गुंतवणूकदार गुंतवणूक आणि आर्थिक संरक्षण यामध्ये गल्लत करतात.

कुलकर्णी यांच्या मते घरातली कमावती व्यक्ती एक असताना सगळ्यांच्याच नावाचा विमा काढला जातो. किंवा गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे एकतर पैसे अडकतात. आणि दुसरं म्हणजे या रकमेवर जो जास्त आकर्षक परतावा बाहेर मिळू शकला असता तो कमी होतो, असं कुलकर्णी सांगतात.

त्यामुळे शक्यतो आपल्या पश्चात आपल्या निकटवर्तीयांना आर्थिक फायदा मिळवून देणारा टर्म प्लान निवडावा, असं ते म्हणतात.

(डिस्क्लेमर - विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)