जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठीच महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद: कॉ. भालचंद्र कांगो
संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस यांचे सरकार खोके सरकार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तसेच कर्नाटक सरकार हे ४० टक्के कमिशन घेणारे सरकार म्हणून ओळखले जात आहे. कर्नाटकात आणि महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत सरकार आहे. त्यामुळे दोन्ही सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या सीमावादाचा प्रश्न पुढे केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट … The post जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठीच महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद: कॉ. भालचंद्र कांगो appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf9rkZ
0 Comments: