राहुरी : शिंदे-फडणवीस शासनाचा अंत समिप : आ. तनपुरे
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : निळवंडे कालव्याचे काम ठप्प आहे, हे धक्कादायक आहे. विकासकामांच्या ग्रामविकास निधीला थांबा देत कायद्याचा वापर जनसामन्यांना त्रास देण्यासाठी करणार्या शिंदे-फडणवीस शासनाचा अंत लवकरच होणार आहे. राज्याला पुन्हा विकासकामांच्या माध्यमातून जनसामन्यांचा उद्धार होण्यासाठी महाविकास आघाडी शासनाची सत्ता आगामी तीने ते चार महिन्यात पहावयास मिळणार असल्याचे सुतोवाच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. … The post राहुरी : शिंदे-फडणवीस शासनाचा अंत समिप : आ. तनपुरे appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfL6bZ
0 Comments: