पुणतांबा : रेल्वेस थांबाच नसल्याने पुणतांबे जंक्शन कशाला ? संतप्त ग्रामस्थांचा सवाल
पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी रेल्वे मार्गामुळे साधारण दहा वर्षांपुर्वी पुणतांबा स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळाला. त्यामुळे या ठिकाणी जलद रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात आले, परंतु सद्य स्थितीला जलद गाड्यांचे थांबे बंद करण्यात आल्याने या जंक्शनचा उपयोग काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांसह प्रवासी करीत आहेत. पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गासाठी शेतकर्यांनी आपल्या सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावात दिल्या … The post पुणतांबा : रेल्वेस थांबाच नसल्याने पुणतांबे जंक्शन कशाला ? संतप्त ग्रामस्थांचा सवाल appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfL6Ql
0 Comments: