श्रीगोंदा : कुकडी, घोड कालव्याच्या पाण्याकडे डोळे; शेतीसाठी तातडीने पाणी सोडा
श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिकांना आता पाण्याची आवश्यकता असून, यासाठी कुकडी अन् घोड कालव्याच्या पाण्याकडे शेतकरी आस लावून बसला आहे. परिसरातील शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कुकडी व घोड कालव्यातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली. … The post श्रीगोंदा : कुकडी, घोड कालव्याच्या पाण्याकडे डोळे; शेतीसाठी तातडीने पाणी सोडा appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfGzhX
0 Comments: