‘भारत जोडो’चा संदेश राज्यभर पोहोचवू : आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संविधान बचाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेल्या खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे राज्यभर उत्स्फूर्त स्वागत होत आहे, असे सांगत, ‘भारत जोडो’चा संदेश राज्यभर पोहोचविणार असल्याचा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व भारत जोडो यात्रेचे समन्वयक माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे … The post ‘भारत जोडो’चा संदेश राज्यभर पोहोचवू : आ. बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.http://dlvr.it/SckfNr
0 Comments: