अहमदगर : चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वायरमनसह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : चार मुलांचा बळी घेण्यात दोषी असणाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीचा वायरमन विजय सयाजी भालेराव (रा पोहेगाव ता. कोपरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेशी संबंधित आणखी दोन आरोपी जालिंदर लेंडे व साहेबराव लेंडे (रा. नांदूर खंदरमाळ) हे दोघेजण फरार आहेत. … The post अहमदगर : चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वायरमनसह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.http://dlvr.it/SZpVvZ
0 Comments: