एका कारखान्यामुळे 25 चौ.कि.मी. समृद्ध ; निवृत्त साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण
श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : एका साखर कारखान्यामुळे 25 चौरस किलोमीटर परिसर समृद्ध होतो. रोजगार उपलब्ध होतो. आर्थिक चालना मिळते. साखर कारखानादारीकडे सरकारने सकारात्मक पाहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी केले. कर्मयोगी जगताप पा. कुकडी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. गव्हाण … The post एका कारखान्यामुळे 25 चौ.कि.मी. समृद्ध ; निवृत्त साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sb0FpM
0 Comments: