नगर : ‘मुळे’ला पूर; तीन गावांचा संपर्क तुटला
राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणातून दहा हजार क्युसेक विसर्ग सोडल्यानंतर नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, मुळा नदी पात्रावरील तांदुळवाडी-शिलेगाव पूल पाण्याखाली गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटल्याची परिस्थिती आहे. पाणलोट क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने नदी पात्रालगतच्या ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. मुळा धरणातील पाणीसाठा 25 हजार 245 दलघफुटावर … The post नगर : ‘मुळे’ला पूर; तीन गावांचा संपर्क तुटला appeared first on पुढारी.http://dlvr.it/SWqfmJ
0 Comments: