नगर : बेजबाबदार प्रशासनामुळे अपघात वाढले
सुपा, पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, प्रवाशांचे बळी जाण्यास बेजबाबदार प्रशासन जबाबदार असल्याचे चित्र आहे. अपघात केव्हा थांबणार आणि आवश्यक उपाययोजनांसाठी आणखी किती बळी प्रशासनाला हवेत, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दहा वर्षांत 450, तर आठ दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघातांच्या संख्य कमी झाली नाही, … The post नगर : बेजबाबदार प्रशासनामुळे अपघात वाढले appeared first on पुढारी.http://dlvr.it/SX2X0z
0 Comments: