नगर मध्यस्थांनी चक्क तृतीयपंथीयाशी लावले लग्न !
दीपक वाघमारे देवदैठण : मध्यस्थ मंडळींनी फसवणूक करीत श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील लग्नाळू तरुणाचा विवाह चक्क तृतीयपंथीयाशी लावला. लग्नानंतर मध्यस्त पैसे घेऊन पसारही झाले. या तरूणाचे लग्नाचे स्वप्न मात्र भंगल्याचे पाहावयास मिळाले. समजलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील एका एजंट महिलेने लग्न जमवून देते म्हणत लाखो रुपयो घेऊन संबंधित मुलाचे सूत जालना येथील एका सुंदर मुलीशी जुळवून … The post नगर मध्यस्थांनी चक्क तृतीयपंथीयाशी लावले लग्न ! appeared first on पुढारी.http://dlvr.it/SSrmRQ
0 Comments: