अश्लील भाषेत व्हिडिओ आणि शिवीगाळ; पुण्यात २ तरुणींना पोलिसांचा दणका!

: इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून त्याद्वारे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तरुणाईकडून विविध मार्ग अवलंबले जातात. मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काही वेळा अशा उत्साही तरुणाईकडून नियमांचंही उल्लंघन केलं जातं. 'थेरगाव क्वीन' या इंस्टाग्राम प्रोफाइलवर अश्लील, शिवीगाळ आणि धमकी देणारे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी १८ वर्षीय दोन तरुणींसह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. () आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सदर तरुणींवर अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणी पिंपरी-चिंचवडमध्ये लेडी डॉन म्हणून वावरत होत्या. सदर तरुणींनी इंस्टाग्रामवर अनेकदा अश्लील शब्दांचा वापर करत व्हिडिओ शेअर केले आहेत. एवढंच नाही तर ३०२ कलमचा उल्लेख करत खून करण्याची धमकीही दिली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, सोशल मीडियात लाईक्स मिळवण्याच्या मोहात नियमबाह्य वागणाऱ्या तरुणांसाठी ही कारवाई म्हणजे चांगलीच चपराक असून या कारवाईनंतर असे प्रकार कमी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

65 ग्रॅम मंगळसूत्र लंपास, महिलेला हळदी कुंकू पडलं महागात

अकोला : अकोला शहरातील हळदी कुंकवासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची 65 ग्रॅम मंगळसूत्र लंपास झाल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता सातव चौकामधील हेडगेवार रक्तपेढी जवळ घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्याच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या संगीता सोनटक्के या इतर महिला नातेवाईंकासोबत ऑटोमध्ये हेडगेवार रक्तपेढी येथील एका अपार्टमेंटमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे हळदी कुंकवासाठी गेल्या होत्या. हळदी कुंकू आटोपल्यावर ऑटोकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी चालकाने त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्यासमोर गाडी उभी केली. नंतर दुचाकीवरील एक युवक हा खाली उतरून त्यांच्या दिशेने आला. त्याने संगीता सोनटक्के यांच्या गळ्यातील 65 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र ओढून नेलं. ओढलेल मंगळसूत्र खाली पडलं. ते मंगळसूत्र त्याने उचलून परत गाडीवर बसून पोबारा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी तसेच शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील विशेष पथकाचे कर्मचारी हे घटनास्थळी रवाना झाले. अज्ञात दुचाकीचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक येणाऱ्या- जाणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला २५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस

औरंगाबाद : नातेवाइकांचा हजारो टन ऊस स्वत:च्या नावे शुगर मिलला घालून काळा पैसा पांढरा करण्याचा, भाजप आमदारावर आरोप करणाऱ्या औरंगाबादच्या एका राष्ट्रवादीच्या नेत्याला चांगलंच महागात पडलंय. कारण राष्ट्रवादीच्या याच नेत्याविरोधात तब्बल 25 कोटी रुपयांच्या ठोकण्याची नोटीस भाजप आमदाराने बजावली आहे. भाजप आमदार यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते. तर असं राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि बंब यांचे कट्टर विरोधक संतोष माने यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार करत त्यावरून बंब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एक एकर जमीन नसतानाही प्रशांत बंब यांनी नातेवाईकांचा हजारो टन ऊस स्वत:च्या नावे मुक्तेश्वर शुगर मिलला घालून काळा पैसा पांढरा केला असल्याचा गंभीर आरोप माने यांनी बंब यांच्यावर केले होते. विशेष म्हणजे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत बंब आणि माने एकमेकांच्या विरोधात रिंगणात होते. माने यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देत बंब यांनी, १५ दिवसांत जाहीर माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सोबतच संतोष माने यांच्यावर बंब यांनी २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बंब यांचा दावा माने यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देतांना बंब म्हणाले की, माझ्याकडे असलेल्या दोन एकर जमिनीतून मिळणारे उसाचे उत्पन्न प्राप्तिकर परताव्यात दाखवले आहे. त्यामुळे स्वत:च्या नावावर इतरांचा हजारो टन ऊस घालण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून, माने यांनी १५ दिवसांत जाहीर माफी मागावी, सोबतच माझ्याबद्दल बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटवावा. अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा बंब यांनी दिला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ऑफिसच्या कॅन्टिनमधल्या गप्पा मनावर घेतल्या आणि कंप्युटरची टॉपची कंपनी उभारली

shiv nadar

कँटीन मग ते ऑफिसचं असू दे की कॉलेजचं टाईमपाससाठी आपल्या सगळ्यांची पहिली चॉईस. आज तुमच्यापैकी कित्येक जणांना कॉलेज पेक्षा कॅन्टीनच्याच मेमरी लक्षात असतील. अश्याच कंपनीच्या कॅन्टीनमध्ये शिव नाडर आणि त्यांचे मित्र दुपारच्या जेवणानंतर बसले होते.

दिल्ली क्लाथ मिल्सच्या कॅंटीनमध्ये बसलेले ते सगळे एकाच वयाचे होते.

रोजचाच ९-५ टायमिंग, आठवड्याभर बघायची रविवारची वाट अशा जनरल गप्पा झाल्यानंतर  मग गप्पा आल्या ते काम करत असलेल्या क्षेत्रावर . इंजिनअर असलेल्या चांगली नोकरी होती, ज्याने वेळेवर पगार दिला होता, परंतु त्यांचं बोलणं आता वेगळ्याच दिशेनं चाललं होतं.

दिल्ली क्लाथ मिल्सच्या कॅल्कुलेटर डिव्हिजनमध्ये समस्यांवर बोलता बोलता या तरुणांनी डायरेक्ट पर्सनल कंप्युटर बनवायचा निर्णय घेतला होता. 

डीसीएमच्या कॅल्क्युलेटर विभागात काम करताना त्यांनी तांत्रिक कौशल्य संपादन केले होते, परंतु सर्व स्टार्ट-अप्सप्रमाणे, निधी उभारणे ही एक मोठी समस्या होती.मात्र शिव नाडर यांची त्यांच्या ड्रीम कंपनीबद्दलची आवड आणि त्याच्या सहकाऱ्यांचा फुल सपोर्ट यामुळे हे काम खूप सोपे झाले.

त्यांनी Microcomp Limited नावाची कंपनी स्थापन केली – ज्याद्वारे टेलिडिजिटल कॅल्क्युलेटर विकण्याची योजना होती.  

पुढे मग भारतातच कंप्युटर बनवण्याचे ठरवलेल्या नाडर यांना  या पाऊलामुळे  खूप मदत झाली. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेश सरकारचाही पाठिंबा मिळाला होता. नाडर आणि त्याच्या साथीदारांनी २० लाख रुपये उभे केले आणि येथूनच एचसीएलचा म्हणजे हिंदुस्थान कंप्युटर लिमिटेडचा जन्म झाला.

सरकारी धोरणांतील बदलतील संधी ओळखण्याच्या नादार यांच्या कौशल्यामुळे त्यांना आपली कंपनी वाढवण्यात खूप फायदा झाला.

१९७७ मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री झाले तेव्हा काही भारतीय उद्योगपती आनंदात होते. पण कोका-कोला आणि आयबीएम भारत सोडून गेल्याने परदेशी उद्योगपती खूश नव्हते. आयबीएमच्या जाण्याने बाजारपेठेत मोठी पोकळी निर्माण झाली आणि याच पोकळीत शिव नाडर यांनी संधी ओळखली. अवघ्या दोन वर्षात त्यांनी १६ बिट प्रोसेसर एचसीएलनं बनवला.

१९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या काळात भारत सरकारने एक नवीन धोरण जाहीर केले जे संपूर्ण संगणक उद्योगाचे नशीब बदलणार होते. 

सरकारने संगणक बाजार उघडला आणि तंत्रज्ञान आयात करण्यास परवानगी दिली. नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांसह, HCL ला स्वतःचा पर्सनल कंप्युटर लॉन्च करण्याची संधी मिळाली. पर्सनल कॉम्प्युटरची मागणी भारतीय बाजारपेठेत हळूहळू पण निश्चितपणे वाढत होती आणि त्याचबरोबर HCL नं पण ग्रोथ पकडली होती.

आज HCL भारतातील ५९९बिलियन रुपयांची नेटवर्थ असलेली HCL आज भारतातली कॅम्पुटर क्षेत्रातील टॉपची कंपनी आहे. तर शिव नाडर सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक. त्यामुळं नेक्स्ट टाइम कॅन्टीनमध्ये बसल्यावर बघा काय कामाचं भेटतंय का?

हे ही वाच भिडू :

 

 

The post ऑफिसच्या कॅन्टिनमधल्या गप्पा मनावर घेतल्या आणि कंप्युटरची टॉपची कंपनी उभारली appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'या' शहराची चिंता वाढली, आता आणखी एका करोनाबाधित बालकाचा मृत्यू

औरंगाबादः तिसर्‍या लाटेत आढळून येणाऱ्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचं समोर येत आहे. मात्र आता तिसऱ्या लाटेत बालकांबाबत चिंता वाढवणारी माहिती सुद्धा समोर येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आठवड्याभरात तीन कोरोनाबाधित बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पाच महिन्यांच्या करोनाबाधित मुलाचा मृत्यू झाला आहे. तर याच आठवड्यात यापूर्वी एका १८ तर दुसऱ्या १२ वर्षांच्या कोरोनाबाधित मुलींचा मृत्यू झाला होते. मिळालेल्या माहितीनुसार, नारळीबाग येथील या बालकाला १९ जानेवारीला घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचाराने प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं वाटत असतानाच त्याची प्रकृती गंभीर झाली. आणि करोनाबाधित या पाच महिन्यांच्या बालकाचा घाटीत उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला. तब्बल १० दिवस या बालकाने करोनाविरुद्ध लढा दिला; मात्र त्याचा हा लढा शुक्रवारी रात्री अपयशी ठरल वाचाः या घटनेने खळबळ उडाली असून, पालकांनी बालकांची काळजी घावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत करोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहे. पण औरंगाबाद शहरातील तीन बालकांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या १२ वर्षांच्या मुलीच्या मेंदूत इन्फेक्शन झालं होतं आणि त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. उपचार दरम्यान करोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. वाचाः पालकांनी काळजी घावी... एकाच आठवड्यात तीन करोनाबाधित बालकांचा मृत्यू झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहेत. गर्दीत मुलांना घेऊन जाऊ नयेत, घरात परत आल्यावर मुलांना जवळ घेण्यापूर्वी साबणने हातपाय धुवून घावे. तसेच सोबतच्या वस्तू सॅनीटायझ करावे. तसेच मुलांना करोनाची लागण होणार नाही याची काळजी पालकांनी घावी, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राजाच्या स्वयंपाकघरात पाप घडलं आणि डोसा निर्माण झाला…

बर्‍याच लोकांसाठी साउथ इंडियन फूड म्हणजे इडली डोसा इतकं असतं पण जे खाण्यापिण्याचे शौकीन असतात त्यांना मात्र साउथ इंडियन फूडच्या बऱ्याच गोष्टी माहीत असतात. साउथ इंडियन जेवण म्हणजे इडली डोसा असं कधीच नसतं. तोंडाची चव बदलण्यासाठी आणि आजारी ही पडणार नाही म्हणून लोक साउथ इंडियन रेस्टॉरन्ट ला पसंती देतात. म्हणजे आपणही कधी जर साउथ इंडियन रेस्टॉरन्ट ला गेलो तर इडली किंवा डोसाच मागवतो. एका बाजूला मऊशार इडली आणि एका बाजूला गरम-गरम कुरकुरीत डोसा. पण या डोसा चा शोध कसा लागला याबद्दल बर्‍याच गोष्टी प्रचलित आहेत ते आपण पाहूया आणि डोसा कसा निर्माण झाला त्याची माहिती पाहूया.

इंडियन मिरर या दैनिकाच्या मते कन्नड तमिळ तेलगू आणि मल्याळम या प्रत्येक भाषेत डोसा ला एकच नाव आहे. डोसा हा फक्त भारतीय राज्यात नाही तर श्रीलंका , मलेशिया आणि सिंगापूर यांच्यातही प्रसिद्ध आहे. डोसा कुठून आला कसा आला याबद्दल बरेच वाद-प्रतिवाद आहेत. इतिहासकार पी. थनकपण यांच्यामध्ये डोसा चा शोध कर्नाटक उडुपी येथे झाला. तर अन्न विशेषक केटी आचार्य हे म्हणतात की इसवी सन 1000 मध्ये डोसाचा उल्लेख संगम साहित्यात आढळतो. खरंतर तमिळ डोसा हात जाड आणि नरम असतो तर कर्नाटक मध्ये डोसा कुरकुरीत आणि पातळ असतो. बाराव्या शतकात संस्कृत विश्व कोशांमध्ये मनसोल्लास मध्ये डोसा या शब्दाचा उल्लेख आढळतो. हा विश्वकोश कर्नाटक चा राजा सोमेश्वर तृतीय याच्या शासन काळात लिहिला गेला.

आता जसं सुरुवातीला सांगितलं कि डोसा या पदार्थाबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. SluRrp च्या एका लेखानुसार डोसा सगळ्यात आधी कर्नाटक मध्ये बनवला गेला.

उडुपीच्या एका ब्राह्मणाच ध्यान धार्मिक कर्मकांडावरून उडालं आणि त्याला दारू पिण्याची तीव्र इच्छा झाली. तांदूळ शिजवून आणि ते सडवून तो दारू घरीच बनवू लागला. हे दळलेले तांदूळ एकदा त्यानी तव्यावर टाकले आणि त्यापासून एक पदार्थ तयार केला आणि तो झाला डोसा. दारू आणि मांसाहार सेवन मानलं जायचं या प्रचलित कथेवर विश्वास ठेवला तर दोष यावरून डोसा याचा जन्म झाला.

डोसा या शब्दा सोबत जोडलेली अजून एक गोष्ट आहे. म्हैसूरच्या राजाने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न व तसच शिल्लक राहिलं. राजाने आपल्या आचाऱ्याने मी सांगितलं की अन्न फेकून देता कामा नये मग त्यावर उपाय म्हणून राजाच्या आचाऱ्याने उरलेले सगळे मसाले आणि मोठ्या प्रमाणावर तूप घालून डोसा बनवला आणि बटाट्याच्या चटणी सोबत वाढला.

जर तुम्ही कट्टर खवय्ये असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की काही ठिकाणी डोसा त्रिकोणी तर काही ठिकाणी लांब आकाराचा असतो आणि त्यात मसाला भरून तो सर्व्ह केला जातो. अगोदर डोसा बटाट्याच्या भाजीतल्या तरी सोबत वाटला जायचा. डोसा हा दक्षिण भारतात हॉटेल मेस कॅन्टीनमध्ये नाश्त्याच्या स्वरूपात वाटला जायचा आणि त्यानंतर भारतभर डोसा हा नाश्त्याच प्रतीक बनला. आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डोसा बनवला जातो. कुठे सांभर आणि चटणीसोबत वाटला जातो तर कुठे इडली आणि त्याच्या मिश्रणासोबत. आता एक्सपिरिमेंट म्हणून पनीर, चीज, चॉकलेट, आईस्क्रीम अशा सगळ्या प्रकारचे डोसे बनवले जातात पण डोसा मात्र भारतभरात आवडीने खाल्ला जातो हे ही तितकच विशेष.

हे ही वाच भिडू :

The post राजाच्या स्वयंपाकघरात पाप घडलं आणि डोसा निर्माण झाला… appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दरोडेखोरांच्या धुमाकूळाने महाराष्ट्र हादरून टाकणाऱ्या 'त्या' गावात पुन्हा चोरी

औरंगाबादः गेल्यावर्षी औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात दरोडेखोरांनी एका शेत वस्तीवर धुमाकूळ घालत दोन महिलांवर अत्याचार केला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. आता त्यात तोंडोळी गावात पुन्हा एकदा चोरीच्या घटना समोर आल्या असून, गावकऱ्यांनी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला पकडत चांगला चोप दिला आहे. मारहाण केल्यानंतरचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. गेल्यावर्षी १९ ऑक्टोबर रोजी तोंडोळी गावात एकूण सात दरोडेखोरांनी एका शेतवस्तीवर दरोडा टाकत दोन महिलांवर अत्याचार केला होता. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटतांना पाहायला मिळाले होते. त्यानंतर गावात मोठं दहशतीचे वातावरण होते. त्यातच आता त्याच गावात २९ जानेवारी रोजी गावातील दोन घरात चोरी झाल्याचं समोर आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचाः गावकऱ्यांनी चोराला पकडून दिला चोप... तोंडोळी गावात २९ जानेवारीला गावातील अब्दुल अकिल शेख आणि दादासाहेब मस्के यांच्या घरात रात्री तीन वाजेच्या सुमारास चोरी झाली. त्यानंतर गावकरी जागी झाले आणि चोरी करणाऱ्या गोरख ड्रायव्हर चव्हाण याला पकडलं. त्याला गावकऱ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारलं. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीकडे चोरीचा मुद्देमाल सुद्धा सापडला असून ल, त्यासोबत आणखी दोन साथीदार असण्याची शक्यता सुद्धा पोलिसांना आहे. मात्र या घटनेनंतर गावकऱ्यांना पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्याची आठवण झाली. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

चिंताजनक! मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, २०२१ या वर्षात मराठवाड्यातील ८८७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी २०२२ च्या २७ तारखेपर्यंत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात बीड जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात ८० टक्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असून, सर्वदूर सिंचनाची सोय नाही. पाणीटंचाई हा नेहमीचाच प्रश्न असलेल्या या विभागातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यात गेल्या दोन ते तीन वर्षांत ऐन खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. रब्बी हंगामातही अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्ज काढून पेरणी करणे, पीक वाचविण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही यामुळे शेतकरी कमालीचे अडचणीत आले. या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी, याचा सामना नेहमीच करावा लागतो. त्यामुळे या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या; तर २०२१ या वर्षात ८८७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात आतापर्यंत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या सर्वाधिक म्हणजे १४ आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात नऊ, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाच, परभणी व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार, नांदेड व जालना तीन, तर हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे, अशी माहित विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अमोल कोल्हे यांचा अखेर आत्मक्लेश; गांधीचरणी नतमस्तक होत म्हणाले...

पुणे : यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते यांनी आदरांजली वाहिली. यावेळी आत्मक्लेश करतानाच याची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्यात त्यांच्याप्रति दिलगिरीही कोल्हे यांनी व्यक्त केली. ( ) वाचा : ' व्हाय आय किल्ड गांधी ' चित्रपटात मी नथुराम गोडसेची भूमिका केली म्हणजे मी ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही,’ हे स्पष्ट करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, एखादे नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटल्या, ते पाहता गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे. महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रति मी दिलगिरी व्यक्त करतो, असे अमोल कोल्हे यांनी पुढे नमूद केले. वाचा : वादाला असं फुटलं तोंड... अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित होताच वादळ उठले आहे. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसने आक्रमक होत या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास बंदी घालावी, अशी मागणीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. 'अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका केली असली तरी या कृतीतून नथुराम गोडसेचे समर्थन हे आलेच. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,' अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनीही या सर्वात आपले मत मांडले. 'अमोल कोल्हे यांनी ही भूमिका एक कलावंत म्हणून केली आहे. कोल्हे यांनी ही भूमिका ज्यावेळी केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून त्यांनी ही भूमिका केली म्हणजे याचा अर्थ त्यांनी गांधीजींच्या विरोधात काही केले असा होत नाही. नथुराम गोडसेने जे केले, ते सगळ्या देशाला माहीत आहे. कलावंत आणि देशातील इतिहास या दोन्ही गोष्टींना समोर ठेवून आपण बघितले पाहिजे', असे शरद पवार म्हणाले. या सर्व घटनाक्रमानंतर आता आत्मक्लेश करत अमोल कोल्हे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा :


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

बिअरसाठी पैसे दिले नाही; दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात खुपसली बिअरची बॉटल

चंद्रपूर : पिण्यासाठी तीन मित्र बसले. बिअर ढोसलीही. दोघांनी बिअरसाठी पैसे मागितले. मात्र तिसऱ्या मित्राने नकार दिला. नकार ऐकताच रागाच्या भरात दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बाटली खुपसल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बल्हारपूर येथे घडली. शाहरूख पठाण असे जखमीचे नाव आहे. निरज यादव, अंकित रामटेके या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकात ही घटना घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही मित्र आज सहा वाजताचा दरम्यान बिअर पीत बसले होते. तिघांनीही बिअर ढोसली. मात्र निरज यादव आणि अंकित रामटेके यांनी परत बिअर पिण्यासाठी शाहरुख पठाण या मित्राला पैसे मागितले. मात्र शाहरूखने नकार दिला. नकार ऐकताच दोघांचा पारा भडकला. रागाच्या भरात बिअरची बॉटल शाहरूखचा पोटात खुपसली. यात शाहरूख गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत शाहरुखला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची तक्रार बल्हारपूर पोलीस स्टेशनला करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नीरज यादव आणि अंकित रामटेके यांना अटक केली आहे. पुढील तपास बल्हारपूर पोलीस करीत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

corona in dharavi: धारावीकरांसाठी आनंदाची बातमी! ३१ दिवसांंनंतर आज एकही नवा रुग्ण नाही

मुंबई: मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीकरांसाठी आज मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आज धारावीत एकही बाधित रुग्णाचे निदान झालेले नाही. (covid news mumbai dharavi records zero new cases after 31 days) गेल्या वेळी २० डिसेंबर २०२१ या दिवशीही धारावीत एकही करोना बाधित रुग्ण आढललेला नव्हता. सध्या धारावीत एकूण ४३ सक्रिय रुग्ण असून ११ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ३२ रुग्ण एकतर घरात क्वारंटाईन आहेत किंवा मग संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. क्लिक करा आणि वाचा- मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये एका दिवसात कोविडची शून्य प्रकरणे नोंदवण्यास ३१ दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेदरम्यान १४ जून २०२१ रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी ११९ दिवसांचा कालावधी लागला होता. तर पहिल्या लाटेदरम्यान २० डिसेंबर २०२० रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी २६९ दिवसांचा कालावधी लागला होता. मुंबईत २७ डिसेंबरच्या आसपास तिसरी लाट सुरू झाल्यानंतर धारावीत २८ जानेवारीपर्यंत १ हजार ३८१ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेदरम्यान एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद १५० इतकी झाली होती. ही नोंद ७ जानेवारी २०२२ रोजी झाली होती. दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णसंख्येची तुलना करता ही संख्या खूपच जास्त आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या ९९ इतकी नोंदवली गेली होती. तर, पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या ९४ इतकी नोंदवली गेली होती. क्लिक करा आणि वाचा- पहिल्या लाटेदरम्यान कोविडच्या तीव्रतेचे बॅरोमीटर म्हणून उदयास आले होते. बीएमसी अधिकार्‍यांना हा भीती वाटत होती की, धारावीतील दाट वस्त्यांमध्ये करोनाचा संसर्ग खूप वेगाने पसरेल आणि त्याच्याशी दोन हात करणे आरोग्य यंत्रणेला त्याला तोंड देणे कठीण जाईल. तबलीगी जमातीच्या सदस्यांना डॉ. बालिगा नगर येथील एका फ्लॅटमध्ये ठेवणारे ५६ वर्षीय गारमेंट युनिट मालक हे धारावीतील पहिले रुग्ण होते. १ एप्रिल २०२० रोजी त्यांचे निधन झाले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

कल्याण-डोंबिवलीत खळबळ! ५ माजी आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ अधिकाऱ्यांवर कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरात आणि पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. (crimes have been registered against 18 officers including 5 former commissioners in kalyan dombivali) अधिकाऱ्यांनी केले नियमांचे उल्लंघन माजी अपक्ष नगरसेवक अरुण गीध यांच्या तक्रारीनंतर प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण विभागातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे वकील अक्षय कपाडिया दिवाणी न्यायाधीश आणि जेएमएफसी सोनाली शशिकांत राऊल यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. क्लिक करा आणि वाचा- तक्रारदाराने न्यायालयात दिलेल्या दाव्यात म्हटले आहे की, कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन ५ आयुक्तांसह नगर नियोजक आणि इतर अधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई चौक येथील माणिक कॉलनी २००४ मध्ये तोडून या ठिकाणी टोलेजंग इमारत उभारण्याची परवानगी विकासकाशी संगनमत करून दिली. मात्र, परवानगी देताना या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. विशेष म्हणजे एफएसआय देण्याबाबत विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आल्याने त्यामध्ये अनियमितता केल्या होत्या. हे बांधकाम नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करून उभारण्यात आले होते. तसेच पालिका अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट असल्याचे समोर आले होते. क्लिक करा आणि वाचा- माजी अपक्ष नगरसेवक गीध यांनी स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. ज्या कथित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एस. एस भिसे, ई. रवींद्रन, गोविंद बोडके या पाच तत्कालीन आयुक्तांचा गुन्हा दाखल झालेल्यामध्ये समावेश आहे. तसेच इमारत विकासकाचाही सहभाग असून काही माजी महापालिका आयुक्तांची इतरत्र बदली झाली आहे. तर काही सेवानिवृत्त झाले आहेत.सध्या भूखंडावर २३ मजली इमारत उभी -बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध भादंवि. कलम ४२०, ४१८, ४१५, ४६०, ४४८,१२० ब , ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ आणि १३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. तर माजी नगरसेवक गिध यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

TVF's Celebrities in College: Rajinikanth | Ep 13 Ft. Nikhil Vijay and Abhinav Anand


In the latest series of Celebrities in College, we bring to you the superstar himself – Rajinikanth – as we see him in his college days. Did he attend classes or classes attended him? Did he teach the teachers and scold the principal? Watch this video to find out. Wishing a very Happy Birthday to Rajini Sir Credits: Produced by: Arunabh Kumar Created By: Anandeshwar Dwivedi Creative Director: Anant Singh 'Bhaatu' Creative Head: Abhinav Anand Written by: Manish Chandwani Directed By: Pratish Mehta Executive Producer: Vijay Koshy Creative Producer: Olivier Thomas DOP: Kunal Hassanandani 2nd Camera Operator: Aayush Head of Production: Arun Kumar Edited by: Lavesh Rampurkar Art Director: Rohit Modanwal Asst Art Director: Deepak Chief AD: Anuj Kumar Costume Designer: Prachi Nikhra Costume Assistant: Priti Gupta AD Team: Ashwin Sarthak, Pravin Shinde Supervising Producer: Uteja Sharma Line Producer: Aakash Dubey Production Manager: Santosh Lokhande Production Executive: Kishore Pawar HMU: Deepank Janu pawar & Team Post Production Supervisor: Garvit Janshali Graphics: Ankit Bairagee, Karan Shah Social Media Head: Dharmil Mehta Social Media Team: Nimit Goyal, Aakriti Gupta, Manya Srivastava, Chim Sharma, Anusha Jain, Rishi Bhaumik, Sakshi Raj, Siddhanta Abhishek, Jayant Arora Finance: Manish Saini, Nikita Joshi, Pragati Chandak, Nishit Gogri, Ankit Singh Legal: Megha Gupta, Shikha Guleria, Chaitrali Dhurandhar Cast: Ankit Motghare, Nikhil Vijay, Abhinav Anand, Saad Bilgrami, Vaibhav Shukla, Prakhar Sharma, Chim Sharma, Shrikant, Pratish Mehta, Manish Chandwani, Nimit Goyal --- This channel is owned, operated, and managed by, Contagious Online Media Network Private Limited.

हरियाणाच्या जलेबी बाबाने ‘पॉर्न इंडस्ट्री’ उभारली होती…

हरियाणाचा जलेबी बाबा खरोखरच जिलेबीसारखा वाकडा होता. 90 पेक्षा जास्त मुलींवर हिंसाचार आणि 120 हून अधिक अश्लील चित्रपट. बाबांनी जशी एक छोटी पॉर्न इंडस्ट्री उघडली होती,

पण प्रकरण इथेही संपत नाही. तंत्र-मंत्राच्या नावाखाली मुलींना फसवून त्यांना तळघरात नेणारा हा बाबा बळजबरी करताना त्यांना शपथेवर घ्यायला लावत असे असं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं.

बाबा गूढ संमोहनात निष्णात होता. जलेबी बाबा स्वतःला तंत्र-मंत्राचा महागुरु म्हणवत असत. महिलांना अडकवण्यासाठी तो भुताटकीचे नाटक करायचा. त्यानंतर त्यांना दारू पिऊन बेशुद्ध करायचा. त्यानंतर नशेच्या धुंदीत तो अत्याचार करायचा. यादरम्यान हा बाबा छुप्या पद्धतीने महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवत असे. जी मुलगी एकदा बाबांच्या तावडीत सापडली की मग तिला पुन्हा पुन्हा बाबा वापरून घ्यायचा आणि तिला तावडीतून जाऊ द्यायचा नाही.

नव्वदहून अधिक महिलांवर बलात्कार करणे तसेच शंभरहून अधिक अश्लील चित्रपट बनवणे हा काही किरकोळ गुन्हा नाही. हा आकडा इतका मोठा आहे की ऐकूनही विश्वास बसणे कठीण आहे. बाबा म्हणजे काय हे ऐकून जणू पॉर्न फिल्म्सची चालती बोलती इंडस्ट्रीच होती.
पण वर्षानुवर्षे इतकी पापे लपवून ठेवण्यासाठी बाबा सारखा मेंदू हवा. तसा हा जलेबी बाबा सामान्य माणसाच्या दोन पावले पुढे होता. त्यामुळेच तो हरियाणातील टोहाना येथील बाबा बालकनाथ यांच्या आश्रमाच्या आडून वर्षानुवर्षे आपल्या काळ्या कृत्यांवर पांघरूण घालण्यातच यशस्वी झाला आणि नवख्या मुलींनाही आपला बळी बनवत राहिला.

जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा 90 मुलींचे 120 हून अधिक अश्लील चित्रपट पोलिसांच्या हाती लागले होते, पण बाबाच्या अतिरेकी आणि अश्लील चित्रपटांची नेमकी गणना काय आणि ती कुठे संपते याची कल्पना खुद्द पोलिसांनाही नव्हती. बाबाच्या या कृत्याने पोलीसही हैराण झाले होते.
या कृत्यांचा खुलासा झाल्यानंतर अर्थातच हा अत्यंत बदनाम आणि कुप्रसिद्ध बाबा अमरपुरी उर्फ ​​जलेबी बाबा पोलिसांच्या तावडीत आला. पण बाबाचे कृत्य ऐकून खुद्द हरियाणा पोलीसही चकित झाले. बाबांच्या आश्रमातून अशा गोष्टी वसूल गेल्या की जणू काही निष्पाप आणि गरीब मुलींना चिरडणे हेच बाबानी आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनवले होते.

बाबांच्या अश्‍लील चित्रपटांनी भरलेली सीडी त्यांच्या एका माहितीदाराने पोलिसांना दिली, तेव्हा ती तपासल्यानंतर गणवेशधारी मंडळीही हादरली. प्रत्येक चित्रपटात बाबांच्या आश्रमात बांधलेली अंधारकोठडी, तळघरात ठेवलेल्या वस्तू, आजूबाजूचे वातावरण, बाबांच्या कृती या सर्व गोष्टी सारख्याच होत्या, फक्त प्रत्येक वेळी बाबांसोबत चित्रपटात एक नवीन मुलगी असायची.

बाबा त्या नवख्या मुलीला संमोहन आणि नशेच्या जाळ्यात अडकवून केवळ नियंत्रणात आणत नसे, तर अत्याचाराच्या वेळी तिला फोन करून सतत शपथ घ्यायला सांगत असे की ती हे सर्व स्वेच्छेने आणि आनंदाने करते. किंबहुना ही एक अशी मानसिक नौटंकी होती, ज्यानंतर बाहेर गेल्यावर काही काळ हे सगळं खरंच तिच्या इच्छेने होतं की तिच्या इच्छेविरुद्ध हे ठरवणं त्या मुलीला स्वतःहून अवघड जात होतं.

पोलिसांनी बाबाला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेऊन चौकशी सुरू केली. म्हणजे रिमांड होममध्ये बाबाला सडकून काढलं. हिंमत करून एका मुलीने एकदा समोर येऊन बाबांविरोधात तक्रार दाखल केली. पण बाबाच्या बळी ठरलेल्या, बाबाने ज्यांच्यावर अत्याचार केले आणि ज्यांच्यावर अश्लील चित्रपट प्रसारित केले, अशा असंख्य मुलींसमोर येऊन पोलिसांनी बाबाच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तिने आवाहन केले आणि बाबा सध्या जेलमध्ये चक्की पिसतोय.

हे ही वाच भिडू :

The post हरियाणाच्या जलेबी बाबाने ‘पॉर्न इंडस्ट्री’ उभारली होती… appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ओबीसी आरक्षणावरून अजित पवारांचे रोखठोक मत, आगामी निवडणुकांबाबत म्हणाले...

पुणे : 'महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 'ओबीसीं'ना प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित राहावे लागू नये, अशी आमची भूमिका आहे. वेळ पडली तर काही काळासाठी प्रशासक नेमावा लागला तरी चालेल, मात्र एकदा निवडणुका झाल्या की गप्प बसावे लागेल. पाच वर्षांसाठी थांबणे हा मोठा काळ आहे. त्यामुळे निवडणुका महिना, दोन महिने पुढे गेल्या तरी बिघडत नाही; आकाशपाताळ एक होत नाही,' अशी रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत घेतली आहे. प्रजाकसत्ताकदिनाच्या कार्यक्रमांनंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य केले. पवार म्हणाले की, 'ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी माहिती, डेटा राज्य सरकार आयोगाला देत आहे. मात्र, अहवालाबाबतचा पूर्ण अधिकार आयोगाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण जाता कामा नये, हे स्पष्टच आहे. त्यामुळे ५० टक्क्यांमधून अनुसूचित जाती, जमातींना मिळणारे आरक्षण वगळता उर्वरित आरक्षण 'ओबीसीं'ना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, तो त्यांचा हक्क आहे.' महापालिका; तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्येच हे आरक्षण दिले जावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर आयोगाकडून होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांनी त्याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने थोडी जरी मुभा दिली तर, हे शक्य आहे. याबाबत न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख दिली आहे, असेही पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका १९८० नंतर थेट १९९२मध्ये झाल्या. त्यानंतर आयोग नेमण्यात आला आणि दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुका पुढे गेल्या तर, काही नगरसेवकांना प्रतिनिधित्व मिळण्यास थोडा फार उशीरा होईल. मात्र, 'ओबीसी' घटकांना प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 'सध्या अर्थसंकल्पालाच प्राधान्य' पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सक्रिय नाहीत का? या प्रश्नावर पवार यांनी ते आगामी अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यग्र असल्याचे सांगितले. 'राजकारणातील काही गोष्टी दाखवायच्या नसतात. नाराज कार्यकर्त्यांना कसे खुश करायचे हे मला माहित आहे. आमची कामे योग्य पद्धतीने सुरू आहेत. तरीही काही कार्यकर्ते नाराज असतील तर, त्यांची समजूत काढण्यात येईल. अर्थसंकल्प सादर करण्यास आपले प्राधान्य असून, प्रत्येक जिल्ह्याचा वार्षिक आराखडा; तसेच प्रत्येक विभागाकडून अर्थसंकल्पासाठी माहिती घेण्याचे काम सुरू आहेत,' असेही पवार म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ओमिक्रॉनबद्दल आली धक्कादायक माहिती समोर, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांकडून इशारा

नवी दिल्ली : 'अतिसंसर्गजन्य असलेल्या ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या प्रकाराला सौम्य समजणे धोकादायक ठरू शकते,' असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडहनोम घेब्रेसस यांनी सोमवारी दिला. 'चाचण्या आणि लसीकरण या साधनांचा सुयोग्य वापर आणि पूरक धोरणे आखल्यास या वर्षी या जागतिक साथीची तीव्रता कमी होण्याची शक्य आहे,' असेही घेब्रेसस म्हणाले. आरोग्य संघटनेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. 'ओमायक्रॉनची माहिती जगाला होऊन फक्त नऊ आठवडे झाले आहेत. मात्र, या प्रकाराची बाधा झालेल्या आठ कोटी रुग्णांची नोंद आरोग्य संघटनेकडे झाली आहे. ही संख्या संपूर्ण २०२०मधील एकूण रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. करोनाचे आणखी उत्परिवर्तित प्रकार आढळू शकतात, अशी स्थिती आहे.' 'आरोग्य संघटनेने या वर्षीच्या मध्यापर्यंत जगभरातील प्रत्येक देशातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात सहव्याधी असणाऱ्यांवर भर दिला जाणार आहे. चाचण्यांची संख्या वाढविणे, संक्रमणदराचा आणि नव्या उत्परिवर्तित प्रकारांचा सातत्याने मागोवा घेणे, हे केल्यास यंदा आपण महासाथीच्या कचाट्यातून बाहेर पडू शकू,' असा विश्वासही घेब्रेसस यांनी व्यक्त केला. नव्या ३,०६,०६४ रुग्णांची नोंद मागील २४ तासांत देशात तीन लाख सहा हजार ६४ नव्या करोनारुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण बाधितांची संख्या तीन कोटी ९५ हजार ४३ हजार ३२८ झाली आहे. दुसरीकडे देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २२ लाख ४९ हजार ३३५वर पोहोचली असून, हा मागील २४१ दिवसांतील उच्चांक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात ४३९ करोनारुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे या आजारामुळे आत्तापर्यंत दगावलेल्यांची एकूण संख्या चार लाख ८९ हजार ८४८ झाली आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ६२ हजार १३०ने भर पडली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

nilesh rane vs nawab malik: माजी खासदार नीलेश राणे यांची नवाब मलिकांवर बोचरी टीका, म्हणाले...

गुहागर: कोकणात रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे मुंबई गोवा महामार्गावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल आंदोलन व राष्ट्रवादीचे नेते यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस (Nilesh Rane) जोरदार केली आहे. रत्नागिरी जिल्हयात गुहागर येथे भाजपच्या प्रमुख कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरासाठी गुरुवारी गुहागर येथे आले होते. यावेळी त्यांनी ही पत्रकारांजवळ संवाद साधला. (former mp criticizes minister ) या महामार्गाच्या नावावर तुम्हाला घरंच चालवायचं असेल तर महामार्ग अर्धवटच राहणार असे म्हणत माजी खासदार नीलेश राणे यांनी आजच्या महाविकास आघाडीने केलेल्या रास्ता रोको आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- यांच आंदोलन म्हणजे आपणच चोरी करायची आणि आपणच तक्रार दयायची अशातला भाग आहे अशी टिका राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ता ९६ टक्के पूर्ण होऊ शकतो रायगड जिल्ह्यात ७५ टक्के पुर्ण होऊ शकतो मग रत्नागिरीत काय अडचण आहे? याला कारण रत्नागिरीत शिवसेनेची कर्मदरिद्री लोकं आहेत,यांच्याच ठेकेदारांमुळे महामार्ग रखडला. अशी घणाघाती टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली. आता त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला तरी शिवसेनेचे दिवस संपले आता अशीही टीका त्यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- नवाब मालिकांवर बोचरी टीका नवाब मलिक हा या माणूस आहे? त्याने तिकडे पाकिस्तान मध्ये जावं....तिकडे टिपू सुलतान नावाचा रस्ता आहे असे म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक हे कौशल्य विकास मंत्री असून आपल्या मंत्री पदाचा फायदा व त्यांच्या कौशल्याचा उपयोग जावयाला बाहेर काढण्यासाठी केला, अशीही टीका त्यांनी केली. त्यांच्या मतदार संघात काय परिस्थिती आहे हे एकदा जाऊन पहा साधा ट्रकही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. इकडे संजय राऊत व तिकडे नवाब मलीक यांना काहितरी असेच बोलण्याचे काम दिले आहे.विकासात्मक चर्चा काही नाही महाराष्ट्रातील विषय बाजुला ठेऊन काहितरी रोज नवीन टूम काढतात व बोलतात. महाराष्ट्रातील विकासात्मक मुख्य विषय बाजुला ठेवून नको त्या चर्चेतच महाराष्ट्र ठेवायचा आहे महाविकास आघाडी येणे हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशीही टीका राणे यांनी केली. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली होती

हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्यानंतर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता. शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. पण पण दुर्दैवाने दगाफटका करून औरंगजेबाने शंभुराजांना पकडले व हालहाल करून मारले, त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं.

औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपली. पण तसं झालं नाही, धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. त्यांनतर राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. 

मग मात्र औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला. पण औरंगजेबाचे हे दिवास्वप्न खोटे ठरले. त्याला कारण ठरल्या होत्या, भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेब. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजाराम छत्रपतींची पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या. ताराबाई राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली. तेव्हा त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. 

१७०७ साली ताराराणी बाईसाहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलितगात्र केलेला आलमगिर औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला…पण स्वराज्याच्या कार्यात त्यांना सेनापती धनाजी जाधव, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ आदी मात्तबर सेनानीना त्यांना मुघलांशी लढा द्यायला साथ दिली.

पण यांच्याशिवाय मराठा साम्राज्यातील एक महत्वाचं आणखी एक महत्वाचं नाव होतं जे क्वचितच तुम्हाला माहिती असेल, शंकराजी नारायण गांडेकर !

शंकराजी नारायण गांडेकर, ज्यांना शंकराजी नारायण सचीव किंवा शंकराजी नारायण म्हणूनही ओळखले जाते, ते मराठा साम्राज्याचे लोकप्रिय प्रधान होते तसेच सरदार होते. त्यांनी सम्राट छत्रपती राजाराम यांच्या कारकिर्दीत शाही सचिव म्हणूनही काम केले. त्यांनी सम्राट छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखाली राज्याभिषेक राजज्ञा म्हणूनही काम केले. मुघल राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांचे योगदान मोठे समर्थनीय मानले जाते. 

ते पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानाचे संस्थापक होते. त्यांचे मूळ घराणे पैठणकडील गांडापूर येथील ते देशपांडे. मोरोपंत पिंगळे यांनी शंकराजीस आपल्या पदरी ठेवून घेतले. संभाजीच्या काळात महत्त्वाच्या कामगिऱ्या पार पाडल्या म्हणून त्यांना ‘राजाज्ञा’ किताब मिळाला होता.

१६९० मध्ये शंकरराव नारायण त्यांना अष्टप्रधानात सचिवपद मिळाले. त्यांनी स्वराज्यातील अनेक महत्वाचे किल्ले मुघलांकडून जिंकून घेतले. 

उत्तर शिवकालात सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकणात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते. अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी, हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याची मोहीम फत्ते केली होती. १७०५ मध्ये त्याने रोहिडा किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला राजगड पुन्हा मराठा साम्राज्याशी जोडला.

‘मदारूल महाम’ म्हणजे राज्याचे आधारस्तंभ असा त्यांचा उल्लेख मुघली कागदपत्रातून होत असे. राजारामाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात हेच प्रमुख मंत्री आणि कारभारी होते.  काही काळ अष्टप्रधान मंडळावर त्यांचाच प्रभाव होता. कोकणातीलही बराच मोठा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. जिंजीपासून साताऱ्यापर्यंतच्या प्रदेशावर देखरेख ते करीत.

दूधभातावर हात ठेवून त्यांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती.

प्रारंभी ते ताराबाईंच्या पक्षाला मिळाले. शंकराजी राजारामच्या राणी ताराबाईच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक होते. परशुराम पंत प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्तपणे, त्यांनी ताराबाईंना राजाराम महाराजांच्याच्या रिक्त गादीवर बसण्यासाठी राणीचा मुलगा शिवाजी दुसरा यांना मदत केली. 

१७०७ मध्ये शाहूची मुघल छावणीतून सुटका झाल्यानंतर शाहू आणि ताराबाई यांच्यात गृहयुद्ध सुरू झाले. शाहूंनी शंकराजींना त्यांच्यासोबत सामील होण्याचे आवाहन केले अन्यथा परिणामांना सामोरे जावे म्हणून इशारा दिला.ताराबाईंशी एकनिष्ठ असलेले शंकराजी मोठ्या संभ्रमात आणि नैराश्यात अडकले होते. तथापि छतपती शाहू महाराष्ट्रात येताच त्याला सामील व्हावे तर शपथ मोडते आणि न सामील व्हावं तर राजद्रोहाचे पाप मिळते….अशा द्विधामन:स्थितीत ते सापडले….त्यांना काहीच मार्ग सुचेना शेवटी त्यांनी गंभीर पाऊल उचलले……म्हणजेच हिरकणी खाऊन त्यांनी आत्मघात करून घेतला. इतके ते वचनाचे पक्के होते……! नोव्हेंबर १७०७ मध्ये नागनाथजवळील आंबवडे येथे त्यांनी आत्महत्या केली.

महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

The post महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली होती appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

बाळाला ४० रुपयांत विकल्याचं प्रकरण उघडकीस आलं अन सरकारला दुष्काळाची जाग आली

१९८५ मध्ये ओडिसा राज्याने जिवंतपणी नरक पाहिला होता….या नरकात ना अन्न ना पाणी…..ओडिशा राज्यातील १९८५ साली पडलेल्या भीषण दुष्काळात या राज्यातील कालाहंडी जिल्ह्यात एक हजारांहून अधिक लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले होते.

अगदी अलीकडच्या काळात देखील, राज्यात जन्माला आलेल्या प्रत्येक तीन मुलांपैकी दोन बालकांचा मृत्यू होतो. ताप, कॉलरा, आमांश आणि श्वसनाच्या आजारांची संख्या वाढली होती. यापेक्षा काहीही वाईट आत्तापर्यंत कुणी पाहिलंच नसेल. वेळीच दखल न घेतल्यामुळे आणि सरकारी उपाययोजना न झाल्यामुळे एखाद्या नैसर्गिक आपत्तीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची स्वातंत्र्योत्तर काळातील ही पहिली मोठी दुर्घटना ठरली होती.

एकेकाळी निसर्गसंपत्तीने समृद्ध असलेला हा जिल्हा चर्चेत आला तो तिथल्या दुष्काळ आणि भूकबळींमुळे……दलित आणि गोंड आदिवासी बहुसंख्येने असलेल्या या जिल्ह्यात १९६५ पासूनच पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे सततच्या अवर्षणामुळे कालाहंडी परिसरातील शेतीची आधीच अपरिमित हानी झालेली होती. त्यात १९८५ मध्ये पाऊस पडलाच नाही आणि त्यामुळे शेतकरी पिकं घेऊच शकला नाही आणि त्याची अन्नान्न दशा झाली. 

त्याचप्रमाणे, फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या या भागातील लोकांना रोजगार राहिला नाही. पिण्याच्या पाण्याचं आणि अन्न-धान्याचं भीषण संकट उभं राहिलं. उपासमारीला वैतागलेल्या लोकांनी चिंचोके, आंब्याच्या कोयी असं काहीबाही खाऊन पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला. त्यातून मोठ्या प्रमाणात कुपोषणाची समस्या निर्माण झाली, तसंच पोटाचे विविध आजार जडले. परिणामी, उपासमारीने एक हजारांहून अधिक लोकांचे या दुष्काळात बळी गेले. या समस्येने जेरीस आलेल्या कालाहंडी आणि कोरापुट जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक लोकांवर नजीकच्या मध्य प्रदेशात स्थलांतर करण्याची वेळ आली. या बाबतीत वेळीच ठोस पावलं न उचलल्यामुळे ओडिशा सरकारवर टीका झाली.

पण याच दुष्काळाची जाणीव होण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली…

दुष्काळामुळे हताश होऊन कालाहंडीतील महिला त्यांची मुले सोडून देण्यास आणि विकण्यास भाग पडल्या होत्या. दरम्यान मध्य प्रदेशात स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाने उपासमारीवर उपाय म्हणून आपल्या लहान मुलाची केवळ ४० रुपयांत विक्री केली आणि हे प्रकरण उघडकीस आलं आणि या दुष्काळाकडे पूर्ण देशाचं लक्ष गेलं. 

दुष्काळग्रस्त कृश बायका-मुलांची छायाचित्रं वृत्तपत्रांतून झळकल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली. पण तरीही मुख्यमंत्री जे. बी. पटनाईक यांच्या राज्य सरकारवर संवेदनशीलतेने पावलं न उचलल्याने बरीच टीका झाली. त्यात महत्त्वाचं म्हणजे, उपासमारीने मेलेल्यांना भूकबळी मानायलाही स्थानिक प्रशासन तयार झालं नाही. या लोकांचे बळी विविध आजाराने होत असल्याची नोंद करून प्रशासनाने कातडीबचाऊ धोरण स्वीकारलं होतं. 

परंतु राज्य सरकार टीकेचे धनी झाल्यावर व सर्वत्र गदारोळ उठल्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कालाहंडीचा दौरा केला आणि मदतीचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. शिवाय या भागातील लोकांसाठी केंद्र सरकारने सवलतीच्या दरात अन्न-धान्याचा पुरवठा करणारी योजना आखली. मात्र पाचशे कोटी रुपयांच्या या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे कुपोषण व भूकबळीच्या समस्येवर पूर्ण नियंत्रण राखण्यातही योजना कुचकामी ठरली. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवालही प्रकाशात आल्याचे ऐकिवात नाही.

१९६५ पासून सातत्याने दुष्काळ पडणाऱ्या ओरिसातील या भागांत १९८५ नंतर सुमारे पंधरा वर्षांनी २००२ साली पुन्हा असाच भयाण दुष्काळ पडला तेव्हा परिस्थितीत काहीच फरक पडला नसल्याचं प्रकर्षाने समोर आलं. या दुष्काळातही उपासमार झाल्याने १३४ भूकबळी गेले. मात्र या १३४ पैकी ८६ बळींच्या मृत्यूचं कारण ‘अज्ञात आजार’ असल्याची प्रशासनाने नोंद केली. थोडक्यात, वर्षामागून वर्ष गेली, सरकार बदलली तरी, शासनाच्या दृष्टिकोनात फारसा फरक न पडल्याचं विदारक सत्य पुढे आलं.

हे हि वाच भिडू :

 

The post बाळाला ४० रुपयांत विकल्याचं प्रकरण उघडकीस आलं अन सरकारला दुष्काळाची जाग आली appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दिव्यात शिवसेनेचा भाजपला दणका; भगत कुटुंबीयांनी बांधले शिवबंधन

दिवा: दिव्यामध्ये फक्त शिवसेनेचाच ‘आदेश ‘ अशी फेसबुक पोस्ट यांनी केली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दिवा शहरातील तो आदेश हा तेव्हापण शिवसेनेत होता आणि आता पण शिवसेनेत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. ( leader joins in diva) येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यासाठी पक्षप्रवेश सुरू केले आहेत. शिवसेनेनी कळवा मुंब्रात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रवेश दिल्यानंतर आता दिव्यातील भाजपाला खिंडार पाडले असून भाजपा दिवा शीळ मंडळ अध्यक्ष तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष , अ‍ॅड.सुप्रिया आदेश भगत आणि माजी परिवहन सभापती शैलेश भगत यांनी आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह नेते तथा नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते बांधून व भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे दिवा शहरात शिवसेनेची ताकत वाढली आहे. क्लिक करा आणि वाचा- दिवा गावातील रहिवासी, भूमिपुत्र आणि वकील म्हणून आदेश भगत यांची ओळख आहे. तसेच आदेश भगत हे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आदेश यांच्या घरचे मूळचे शिवसैनिक, तर आदेशने सुद्धा सन २००५ पासून २०१४ पर्यंत शिवसेनेत कार्यरत होते. मात्र तेव्हा त्यांचे पक्षात वजन नसल्याने २०१५ साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि दिवा शहर मंडळअध्यक्ष पद दिले. २०१७ साली त्यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. त्या निवडणूकित सुद्धा त्यांना शिवसेनेची ऑफर होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही आणि मधून निवडणूक लढवली. निवडणूक हरल्यानंतर त्यांनी भाजप काम चालू ठेवले. मात्र राज्यात महाविकास आघाडी येताच पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी वारे वाहू लागले. गेल्या दीड वर्षा पासून आदेश भाजप पक्षाचे काम करताना दिसत नव्हते. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती आणि अखेर आज दुपारी ठाण्यात आदेश भगत यांनी आपल्या पत्नीसह शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, ठाणे महापौर नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते अशोक वैत्ती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी उप-महापौर रमाकांत मढवी उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- ९ जागेसाठी शिवसेना दिला प्रवेश? ठाणे महापालिका प्रभाग वाढले असून दिवा शहरात १ नगरसेवक वाढणार आहे. आता दिव्यात ८ नगरसेवक आहेत आणि ते सर्व शिवसेनेचे आहेत. आता १ नगरसेवक वाढत असल्याने शिवसेनेने तगडा उमेदवार म्हणून आदेश भगत याला पक्षात प्रवेश दिला अशी चर्चा आहे. भाजप पदाधिकाऱ्यामध्ये खुशीचे वातावरण दरम्यान, भाजपला खिंडार पडली असली तरी आदेश शिवसेनेत गेल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यामध्ये खुशीचे वातावरण आहे. आदेश सोबत काही पदाधिकारी यांचे पटत नसे, तशी चर्चा सुद्धा सुरू असे. तर आदेश गेल्याने पक्षाला काहीसा फरक पडणार नाही असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Nagar Panchayat Election : प्रतिक्षा संपली, आता वेध लागले, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर!

हिंगोली - राज्यात बुधवारी पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांनाच प्रतिक्षा होती नगराध्यक्षपदाच्या सोडतीची. राज्यातील १३९ नगरपंचायतींची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे आता या नगरपंचायतीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडत प्रसंगी उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयांमधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. मराठवाड्यात कोणत्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षासाठी कोणतं आरक्षण? लातूर जिल्हा - जळकोट नगरपंचायत- अनुसूचित जाती महिला शिरूर अनंतपाळ- सर्वसाधारण महिला चाकुर- सर्वसाधारण जनरल देवणी- अ. नु. जाती जनरल रेणापूर- सर्वसाधारण महिला नांदेड जिल्हा - हिमायत्नगर- सर्वसाधारण. नायगाव- सर्वसाधारण महिला. माहूर- सर्वसाधारण जनरल. अर्धापूर - हिंगोली जिल्हा - औंढा नागनाथ- अनुसूचित जाती जनरल सेनगाव- सर्वसाधारण महिला. बीड जिल्हा - पाटोदा- सर्वसाधारण महिला. आष्टी- सर्वसाधारण महिला. शिरूरकासार - सर्वसाधारण महिला वडवणी- सर्व केज- अनुसूचित जाती जनरल औरंगाबाद जिल्हा- सोयगाव- अनुसूचित जमाती फुलंब्री- सर्वसाधारण महिला जालना जिल्हा - तीर्थपुरी सर्वसाधारण महिला घनसावंगी- सर्वसाधारण जाफराबाद- सर्वसाधारण महिला बदनापूर- सर्वसाधारण महिला मंठा- सर्वसाधारण महिला जिल्हा परभणी- पालम- सर्वसाधारण महिला. जिल्हा उस्मानाबाद वाशी- अनुसूचित जाती जनरल लोहरा बु.- सर्वसाधारण


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Smuggling Deer Calves: भेकराच्या पिल्लाची तस्करी; त्रिकुटाला वनविभागाने केली अटक

ठाणे: येथे जिवंत भेकराच्या पिल्लाची करणाऱ्या तीन जणांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हे त्रिकुट भेकराच्या पिलाची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत या त्रिकुटाला अटक केली आहे. ( has arrested three persons for ) ठाण्यातील भिवंडी तालुक्यात कासणे गावाच्या हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी काही जन एका जिवंत भेकराच्या पिल्लाची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती वनविभाग खात्याला गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानंतर वनविभाग अंतर्गत मांडवी उपविभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा येथील वनक्षेत्रपाल एस. बी. देवरे यांच्या नेतृत्वखाली वनविभागाच्या पथकाने सापळा रचून भेकर जातीचे पिल्लाची तस्करी करून अवैध विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले. क्लिक करा आणि वाचा- या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर वन्यजीव अधिनियम १९७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या त्रिकुटाने हे भेकाराचे पिल्लू कुठून आणले? कशासाठी आणल होते? ते कोणाला विक्री करणार होते? याचा तपास वनविभाग अधिकारी करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ठाणे हादरलं! मजुराच्या डोळ्यासमोर ३ मुलींचा दुर्दैवी अंत, वीटभट्टीवरील भीषण अपघातामुळे खळबळ

ठाणे : विटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर (ट्रक) मधून खाली करत असतांना ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुराच्या गवताच्या घरावर कोसळला. संपूर्ण कोळसा घरावर पडल्याने घरात राहणारी सर्व सदस्य गाडले गेले. घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना लागताच स्थानिकांनी तात्काळ कोळश्याच्या ढिगा-याखालून सर्वांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात राहणाऱ्या बालाराम वळवी हे कुटुंबियांसह आपल्या घरात झोपले असताना ट्रकच्या ट्रोलीतील वीट भट्टीसाठी लागणारा कोळसा त्यांच्या घरावर पडून घरातील सर्व सदस्य या कोळश्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांच्या घराजवळ असलेल्या विट भट्टीसाठी लागणारा कोळसा ट्रकने आणला होता आणि तो खाली करत असताना ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेल्या कंटेनरमधील कोळसा त्यांच्या घरावर पडून ही दुर्घटना घडली. बाळाराम वळवी हे आपली पत्नी एक लहान मुलगा आणि तीन मुलींसोबत या ठिकाणी राहत होते. त्यामुळे याआधी देखील वळवी यांनी अनेक वेळा या विटभट्टीसाठी कोळसा घराजवळ उतरवण्यास विरोध केला होता. मात्र कोळसा घराशेजारीच उतरवला जात होता. ही दुर्घटना घडली त्यावेळी वळवी त्यांची पत्नी आणि लहान मुलाला यांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं. परंतु, इतर तीन मुली कोळसाच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने बाहेर काढल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. पुढील उपचाराकरता मुलींना भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमध्ये वळवी यांची तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . तर दुसरीकडे संतप्त जमावाने कंटेनर (ट्रकची) ची तोडफोड केली आहे. सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर वीटभट्टी मालक, ट्रक मालक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'कायद्याचं राज्य आहे आयुक्त म्हणतील तसं चालणार नाही, भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी आयुक्तांना झापलं

ठाणे : मिरा-भाईंदर शहरात काशिमिरा परिसरातील आरक्षण क्रमांक ३६४ मध्ये मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परिसरातील झोपडीधारकांनी याची तक्रार राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली. या संदर्भात मंत्री आव्हाड यांनी तत्काळ पालिकेचे उपयुक्त स्वप्नील सावंत यांना फोन करून त्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पुनर्वसन न करता कारवाई कशी केली असा प्रश्न उपस्थित करत. हे राज्य कायद्याचे आहे हिटलरशाही चालणार नाही असा दम उपायुक्त यांना फोनवरून दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे मीरा भाईंदर येथे आले असता त्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना चांगलेच झापले. मीरा भाईंदर मधील काशीमीरा परिसरातील आरक्षण क्रमांक ३६४ या जागेवर असलेल्या अनेक झोपडपट्टीवर मीरा भाईंदर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील होप फाऊंडेशनचे अध्यक्ष साहिल मिश्रा यांच्या सहित २० ते २५ महिलांनी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कार्यक्रमादरम्यान भेट घेऊन लेखी निवेदन दिले आणि आपल्या व्यथा आव्हाडांसमोर मांडल्या. या परिसरातील नागरिक हे १९९० ते १९९५ च्या काळापासून या जागेवर राहतात. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून घरपट्टी देखील आम्ही भरली असून अचानकपणे बाजूला असलेल्या विकासकाच्या फायद्यासाठी आमच्यावर कारवाई केली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी मंत्री आव्हाड यांना दिली. होप फाऊंडेशनच्या या लेखी निवेदनाची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी तात्काळ पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून चांगलाच समाचार घेतला. फोनवरून उपायुक्तांशी संवाद साधताना आव्हाड यांनी ही जागा पालिकेची असली तरी त्याच्या जागेवर गोरगरीब जनता राहत आहे. ९५ च्या अगोदरचे स्थानिक त्याठिकाणी आहेत तर त्यांना २६८ अन्वये नोटीस का दिली नाही? १५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास का सांगितले नाही? असा सवाल यावेळी आव्हाड यांनी उपयुक्तांसमोर उभा केला. थेट बेधडक कारवाई कोणाच्या बोलण्यावर केली, जरी आयुक्तांचा आदेश असला तरी बेकायदेशीर आदेशाचे आपण पालन करणार का? असा जाब त्यांनी उपायुक्तांना विचारला. यापुढे त्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांवर जर बुलडोजर चढवला तर त्या जागेवर मी स्वतः येईल असा सज्जड दम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. अगोदर त्यांचे पुनर्वसन करा त्यांच्या हातात चाव्या द्या त्यानंतर झोपड्या तोडा अशी सूचना गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी उपायुक्त स्वप्नील सावंत यांना केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'ते' ७ जण ७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा घेऊन जात होते; पोलिसांनी सापळा रचून पकडले

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी सात कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने दहिसर येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सात जणांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (the mumbai police crime branch on wednesday seized rs 2000 counterfeit worth of 7 crores rs) काही लोक दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन मुंबईत येणार आहेत, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचं एक पथक दहिसर येथे थडकले. गुन्हे शाखेने दहिसर येथे सापळा रचला. आरोपी येत असलेल्या गाडीला थांबवून त्यांची विचारपूस केली. तपासामध्ये आरोपींच्या गाडीतून पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या गाडीत या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या २५ हजार नोटा होत्या. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून इतर आरोपींचीही माहिती मिळाली. हे सर्व हॉटेल अम्फा येथे थांबले होते. ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेनं हॉटेलवर छापा टाकला. येथून पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या दहा हजार बनावट नोटा जप्त केल्या. या नोटांची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त या कारवाईत मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी एकूण सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. शिवाय एकूण सात आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना गुन्हे शाखेनं न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या नोटा नेमक्या आल्या कुठून? यामध्ये कोण कोण संबंधित आहे? याचा तपास पोलिस करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शेकडो मच्छिमारांनी दाखवले एकीचे बळ; बुडालेली लक्ष्मी विजय नौका काढली बाहेर

श्रीवर्धन: श्रीवर्धनमधील येथील श्रीकृष्ण सहकारी मत्यव्यवसायिक संस्थेतील लक्ष्मी विजय नौकेला (IND MH 3 MM 4192) २३ जानेवारी रोजी जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्या नौकेतील चार खलाशी मुत्यूशी झुंज देत बालंबाल बचावले होते. ही बुडालेली नौका ५०० मच्छिमारांनी एकीचे बळ दाखवत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय समुद्रातून बाहेर काढली. या ५०० मच्छिमारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Hundreds of showed their strength and pulled out the sunken ) अनिकेत रघुवीर यांची ही नौका होती. ही नौका बुडून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईसाठी अनेक दिवस पाठपुरावा करुनही तुटपुंजी रक्कम मिळते. त्यामुळे रघुवीर कुटुंबीयांच्या चिंता वाढल्या होत्या. क्लिक करा आणि वाचा- कशी घडली घटना? रविवारी दुपारनंतर अचानक समुद्रामध्ये दक्षिणेकडून सोसाट्याचे वादळ वारे वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे मच्छीमार भयभीत होऊन आपापल्या नौका व जीव मुठीत धरून नौका मुळगाव येथील खाडीमध्ये सुरक्षित ठिकाणी नेऊ लागले. वाऱ्याचा प्रचंड वेग व समुद्राने घेतलेल्या रौद्ररुपापुढे मच्छीमार हतबल झाले. त्यामध्येच अनिकेत लक्ष्मण रघुवीर यांची 'लक्ष्मी विजय' नौकेचे सुकाणू तुटल्याने नौका भरकटली व दगडावर आदळल्याने नौकेला दांडा तरीबंदरटोका जवळ जलसमाधी मिळाली. त्या नौकेमधील बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर, गणेश कुलाबकर हे समुद्राच्या पाण्याजवळ झुंज देत बालंबाल बचावले. मात्र अनिकेत रघुवीर यांची नौका लक्ष्मी व जाळी, पकडून सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नौकेचे मालक अनिकेत रघुवीर आर्थिक संकटात सापडले होते. क्लिक करा आणि वाचा- सदर बुडालेली लक्ष्मी विजय नौका बाहेर काढण्यासाठी जीवना कोळीवाडा येथील येथील सर्वच मच्छीमार व भरडखोल येथील शेकडो मच्छीमार असे पाचशेहून अधिक मच्छीमार आपल्या छोट्या मोठ्या नौका घेऊन मदतीला गेले होते. जीवाची पर्वा न करता आपली बाजी लावून चार ते पाच तास अथक परिश्रम घेऊन ती नौका काढण्यात त्यांना यश प्राप्त झाले. अखेर ती नौका जीवना बंदर या ठिकाणी आणल्यानंतर ती समुद्राच्या पाण्यातून वर काढण्यासाठी शेकडो महिलांनी सहकार्य केले. त्यामुळे एका मच्छीमार बाधंवाची बुडालेली नौका कोणत्याही शासकिय मदतीविना काढून एकीच्या मेहनतीचे बळ काय असते याचे उत्तम उदाहरण मच्छिमार बांधवांनी घालून दिले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राष्ट्रवादीने दिला काँग्रेसला मोठा धक्का; तब्बल २७ नगरसेवक लागले गळाला!

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मालेगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार रशीद शेख यांच्यासह महापौर ताहेरा शेख आणि २७ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या गुरुवारी हे सर्वजण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. () हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्याला आता मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच सुरुंग लावला आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारासह तब्बल २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला खिंडार पडलं आहे. शहरात याआधी माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता. आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख तसंच आई महापौर ताहेरा शेख हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. शेख कुटुंबीय हे काँग्रेसचे निष्ठावंत कुटुंब मानले जात होते. मात्र या कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

वेंगुर्ला निवती समुद्रात 'म्हातारीची चूल', दृश्य सोशल माडियावर व्हायरल

सिंधुदुर्ग: निवती समुद्रात असलेल्या दिपगृहाजवळील एका खडकातील एक अप्रतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्राच्या लाटांमुळे उभ्या खडकाला असलेल्या भेगेत पाणी जाऊन पाण्याचा उंच असा तुषार उडतो. हे नैसर्गिक फवाऱ्याचे अप्रतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( at vivati beach in district is captivating everyone) या फवाऱ्याला स्थानिक भाषेत असे म्हटले जाते. हे त्या ठिकाणी जाणाऱ्या स्थानिकांनी दिलेले नाव आहे. हे दृश्य पाहण्यासाठी समुद्रात उभ्या असलेल्या दीपगृहाजवळ जावे लागते. तेथे गेल्यानंतर हे दृश्य नजरेस पडते आणि त्याची भुरळ सर्वांनाच पडत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिक करा आणि वाचा- जिल्ह्याला १२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, किनाऱ्याला लागून असलेल्या नारळी पोफळीच्या बागा तसेच निसर्गाचे वरदान लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेहमीच पर्यटकांना भुरळ पडत असते. आता ही म्हातारीची चूल किंवा येथे येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करून घेत आहे. यामुळे निवती समुद्राकिनाऱ्याची शोभा अधिकच वाढली आहे. क्लिक करा आणि वाचा- वेंगुर्ला निवती समुद्रात असलेल्या दिपगृहाजवळील एका खडकात भेग आहे. या भेगेत समुद्राचे पाणी वेगाने शिरल्याने भेगेतून फवारा बाहेर फेकला जातो. हे अप्रतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात भाविकांमध्ये राडा; थेट चपलेने मारहाण!

: ई-पास आणि रांगेवरून अंबाबाई मंदिरात मंगळवारी सकाळी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. विशेष म्हणजे हे सर्व भाविक जालना जिल्ह्यातील एकाच गावचे होते. पोलिसांनी सर्वांना समज देवून सोडून दिले. करोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात तासाला ८०० भाविकांना ई-पास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. मंगळवारी सकाळी जालना येथील भाविक कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी आले होते. सर्वजण ई-पाससाठी असलेल्या रांगेत उभे होते. अचानकपणे उभे राहण्याच्या कारणांवरून भाविकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रुपांतर मारामारीत झाले. पुरुष आणि महिला एकमेकांना चप्पल आणि खुर्ची फेकून मारत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह, व्यवस्थापन समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तेथे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आले. त्यांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांत केले. सर्वांना समज दिली आणि वाद मिटला. दरम्यान, गेले १५ दिवस अंबाबाई मंदिरात तासाला केवळ ४०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. मंगळवारपासून ही मर्यादा ८०० केल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. याशिवाय ई पासचा काहींनी काळाबाजार मांडल्याने मंदिराच्या आवारात देवस्थानच्या वतीने ई पास काढून देण्याची सोय करण्यात आली आहे. ज्योतिबा मंदिरातही अशा प्रकारची सुविधा देण्यात येणार असल्याचं नाईकवाडे यांनी सांगितलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दहशत; तरुणाला पोलीस अटक करायला गेले आणि...

: करत दहशत पसरवणारा आणि अन्य गुन्हे करणारा आरोपी अक्षय खटावकर (रा. भिस्तबाग महाल, नगर) याला अखेर पोलिसांनी अटक केली. पोलीस अटक करण्यास गेले तेव्हाही त्याने फेसबुक लाईव्ह सुरू करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसांपासून फरार असणारा आणि पोलिसांसह काही पत्रकारांनाही त्रास दिलेल्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. () नगर शहराच्या सावेडी उपनगरातील भिस्तबाग महाल परिसरामध्ये राहणारा आरोपी खटावकर गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या वेषांत वावरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने दहशत निर्माण केली होती. फेसबुक लाईव्ह करून दमबाजी करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, एवढंच नव्हे तर पोलिसांबद्दलही शिवराळ भाषा वापरून बदनामी करण्याचं कृत्ये त्याने केली आहेत. सुरुवातीला पोलीसही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, असे प्रकार वाढत राहिले. काही दिवसांपासून त्याने एकावर जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये त्याच्याविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. याच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर संबंधित पत्रकारालाही त्याने धमकी दिली. फोनवर संपर्क साधून आणि फेसबुक लाईव्ह करून शिवीगाळ करून धमकी दिली. गुन्हे दाखल झाल्यावरही तो पोलिसांना सापडत नव्हता. पोलीस गेले की तो त्यांनाही दमबाजी करत असे. वेषांतर करून चकवा देत असे. परिसरातील नागरिकांच्याही त्याच्याबद्दल तक्रारी होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली. ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी आरोपीची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. आरोपी खटावकर त्याच्या घरी असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. पोलीस आल्याचं कळताच आरोपीने लगेच फेसबुक लाईव्ह सुरू केले. त्यावरून पोलिसांनाच धमकी देऊ लागला. मला अटक केली तर मी आत्महत्या करेन, असं म्हणून लागला. मात्र, पोलिसांनी यावेळी त्याला शिताफीने पकडले. दरम्यान, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दहशत, दमदाटी तसंच वेगवेगळ्या प्रकारे पोलीस, पत्रकार आणि सर्वसामान्य जनतेला त्रास देत असलेला आरोपी खटावकर याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यासह कोतवाली पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र; राष्ट्रवादीचे मंत्री म्हणाले...

: राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील गैरव्यवहाराची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘हजारे यांच्या मागणीनुसार यापूर्वीच राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यातून काहीही गैर आढळून आलेलं नाही आणि यावर आता बोलण्यासारखे काही राहिलं नाही,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नगरचे पालकमंत्री यांनी दिली आहे. () मंत्री मुश्रीफ नगर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पत्रकारांनी यासंबंधी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. हजारे यांनी सोमवारीच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. सहकारी जाणीवपूर्वक आजारी पाडले आणि नंतर त्यांची कवडीमोल भावाने विक्री करण्यात आली. यामध्ये सुमारे २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा हजारे यांचा आरोप आहे. राज्य सरकारकडे विविध पातळ्यांवर पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी आता केंद्रात नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘अण्णा हजारे यांनी यासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून या प्रकरणाची चौकशी झाली आहे. आता त्यांनी नव्याने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचं वाचण्यात आलं. जे सहकारी साखर कारखाने तोट्यात गेल्याने बंद पडले होते, त्यांच्यावर राज्य सहकारी बँकेचे कर्ज होते. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने आणि संबंधित जिल्हा बँकांनी रितसर प्रक्रिया पार पाडली आहे. संबंधित कारखान्यांचे मूल्यांकन करून लिलाव केले. जास्त बोली लावलेल्यांना ते नियमानुसार विकले आहेत. याची सर्व चौकशी योग्य त्या यंत्रणामार्फत झालेली आहे. यात काहीही चुकीचं आढळून आलेलं नाही. त्यामुळे यावर आता जास्त काही बोलण्यासारखंही राहिलं नाही,' असंही मुश्रीफ म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दूध संघाचा अध्यक्ष कोण होणार?, संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सर्वपक्षीय पॅनेलची सरशी झाली आहेत. आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नावाची घोषणा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. मात्र, पॅनेलचे नेते व संचालक यांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. अध्यक्ष, उपाध्यक्षपद कोणाकडे व किती वर्षासाठी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली. सुमारे १२० कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक पदाची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार ठरली. २०१५ मध्ये संघाची निवडणूक बिनविरोध झाली होती. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संचालक म्हणून काम करण्याची संधी मि‌ळाली होती. यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, मुदतअखेर १४ पैकी ७ संचालक बिनविरोध निवडून आले. तर उर्वरित ७ संचालकपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, भाजप नेते हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह पॅनेलचे नेते-कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या सर्वपक्षीय एकता सहकारी पॅनेलला अपेक्षित यश मिळाले. या पॅनेलला सातही जागामिळाल्या. आता, संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी आता कोण विराजमान होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दहा वर्षांपासून बागडे यांनी संघाचे अध्यक्षपद भूषविले आहे. यंदाही तेच अध्यक्ष असतील, असे महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार सोहळ्यास घोषित केले आहे. यासंदर्भात आमदार बागडे यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'दूध संघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. सत्तार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत लवकरच बैठक होईल व त्यात सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. अद्याप तरी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.' संघाचे विद्यमान उपाध्यक्ष नंदलाल काळे म्हणाले, 'नियमाप्रमाणे येत्या १० ते १२ दिवसात संचालक मंडळाची बैठक होणार आहे. पदांबाबत नेतेमंडळी चर्चा करून पुढील निर्णय घेतील. दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्ष पद कोणाकडे आणि किती वर्षांसाठी याचा निश्चित फॉर्म्युला ठरलेला नाही. पॅनेल प्रमुख चर्चा करूनच पुढील निर्णय घेतील, असे एका संचालकाने सांगितले. त्यामुळे, अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दाते पंचांगाची गणितं अचूक यावीत म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीचा कागद केला होता

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचांगाला खूप जास्त महत्त्व आहे. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल, तिथी बघायची असेल तर त्यासाठी पंचांगाला पहिला मान दिला जातो. उपवास, संस्कार, विधी, सण या सगळ्या गोष्टींसाठी एक विशिष्ट वेळ भारतीय संस्कृतीमध्ये पाळली जाते आणि ती वेळ पंचांगातूनच ठरवली जाते.

साधं उदाहरण द्यायचं झालं तर सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. अगदी लग्न ठरवायचं असेल तर त्या आधीही ब्राम्हणाकडे जाऊन पत्रिका दाखवली जाते आणि ती सुद्धा पंचांगानुसार बघितले जाते किंवा मुलगी पाहायला कोणत्या वेळेत जायला हवं तिथपासून ते लग्न लावायच्या मुहूर्तापर्यंत पंचांगाला स्थान असतंच.

शिवाय महाराष्ट्रात तर मराठी माणसांमध्ये ‘दाते पंचांग’ म्हणजे विषय खोल. अगदी डोळे बंद करुन दाते पंचांगावरती कित्येक वर्ष झाली लोकं विश्वास ठेवत आली आहेत. असं हे दाते पंचांग अख्ख्या महाराष्ट्राला दिलं ते आपल्या सोलापूरच्या दाते काकांनी. दाते काकांचा संपूर्ण नाव लक्ष्मणशास्त्री दाते. त्यांना नानाशास्त्री दाते म्हणूनही ओळखलं जायचं.

लक्ष्मीणशास्त्री दाते यांचा जन्म २९ सप्टेंबर १८९० ला झाला. सोलापूरनं महाराष्ट्राला अनेक व्यक्ती दिले मात्र नानाशास्त्री दाते हे त्यातलं अग्रणीचं नाव आपण समजू शकतो. कारण जवळपास एकशे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय दाते पंचांग अजूनही घराघरात आहे. आणि तेवढ्याच विश्वासाने लोक दाते पंचांगाचं नाव घेतात.

सुरवातीच्या काळामध्ये दाते पंचांग हे फक्त सोलापूरच्या पंचक्रोशी पुरतंच मर्यादित होतं. कारण त्यावेळी दळणवळणाची काही साधनं नव्हती. दळणवळणाची साधनं जशी वाढली तशी पंचक्रोशीची हद्द सुद्धा ओलांडली. मात्र लवकरच नानाशास्त्रींना जाणवलं की, त्यांनी तयार केलेल्या पंचांगामधील गणितामध्ये एकवाक्यता अशी नाहीये. त्यांना गरज होती ती फक्त एका प्रेरणेची.

ही प्रेरणा नानाशास्त्रींना मिळाली ती लोकमान्य टिळकांकडून. टिळक नेहमी म्हणायचे, “पंचांग हा आकाशाचा आरसा असला  पाहिजे.”

बस्स! टिळकांचं हे वाक्य नानाशास्त्रींनी मनाशी घट्ट बांधलं आणि आपलं पंचांग अगदी सुयोग्य कसं होईल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

नाना शास्त्रींनी दिवस-रात्र एक केले पंचांगाच्या अभ्यासासाठी. पंचांग बनवताना पंचांगाचे गणित सोडवताना नानाशास्त्री दाते यांची मान आणि कंबर भयानक दुखत असायची. पण नानाशास्त्रींना अर्जुना सारखा माशाचा डोळा भेदायचा होताच. म्हणून या दुखण्यावर उपाय म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीवर गणितं सोडवायला सुरुवात केली.

प्रयत्नांना यश मिळालं. लवकरच नानाशास्त्री अचूक पंचांग बनवू लागले. त्यांच्या पंचांगाचं नाव लोक घेऊ लागले. अगदी पंचांग म्हटलं की नानाशास्त्री दाते असं समीकरण झालं. पुढे चालून नानाशास्त्री यांचे सुपुत्र धुंडिराजशास्त्री दाते यांनी सुद्धा याच कामात लक्ष घालायला सुरुवात केली आणि अशाप्रकारे घराचा वारसा चालत राहिला.

पुढे आधुनिकतेचं पाऊल टाकलं गेलं. नानाशास्त्रींचे नातू मोहन दाते यांनी पंचांगाला आणखी लोकप्रिय केलं. १९७७ सालापासून मोहन दाते या व्यवसायात आहेत. मोहनराव दाते यांनी दाते पंचांग लोकप्रिय करण्याबरोबरच २००० सालापासून पंचांगाच्या जोडीला पॉकेट पंचांग अशी संकल्पना बाजारात आणली. कन्नड, हिंदी आणि मराठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून दातेंचं पॉकेट पंचांग सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे पंचांग इंटरनेटचं युग सुरू झाल्यानंतर अजूनच ग्लोबल झालं आणि आता तर मोबाईल ॲप्सच्या रूपातही दाते पंचांग उपलब्ध झालं आहे.

अशा या दाते पंचांगाची सुरुवात करणारे नानाशास्त्री दाते यांचं पंचांग क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. भारत सरकारचं ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठीसुद्धा दाते यांच्याकडेच येत असतं. 

हे सर्व सुरू झालं ते लक्ष्मणशास्त्री दाते यांच्याकडून. आता पंचांग क्षेत्रात दाते घराण्याची चौथी पिढी काम करत आहे. पण सुरुवात ज्यांनी केली ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचं नाव आजही तेवढ्याच अभिमानाने महाराष्ट्र घेतो. याच लक्ष्मणशास्त्री दाते यांची आज म्हणजेच २५ जानेवारीला पुण्यतिथी असते. १९८० साली नानाशास्त्री दाते यांचं निधन झालं होतं.

हे ही वाच भिडू :

 

The post दाते पंचांगाची गणितं अचूक यावीत म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीचा कागद केला होता appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,