...तोपर्यंत एकही वीज कनेक्शन तोडलेजाणार नाही - अजित पवार
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस काँग्रेसची सायकल रॅली, वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना आदी मुद्द्यावरून गाजला. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. लाइव्ह अपडेट्स: वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यासाठी विशेष बैठक घेऊ - अजित पवार वीज बिलांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होत नाही तोवर राज्यातील शेतकरी व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला वीज बिल कनेक्शनचा मुद्दा वीज बिलांच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; आमदारांचा विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: